कोरोनाविरुद्ध उपाययोजना राबविण्यात राज्य कमी पडतंय; वाचा काय म्हणाले फडणवीस

मुंबई/प्रतिनिधी कोरोनाचे खूप मोठे संकट राज्यासमोर उभे ठाकले आहे. परंतु या संकटाचा सामना करण्यात सरकार कमी पडत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. कोरोनासंदर्भातील उपाययोजनांबाबत भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट होत आहे. शेतमाल घरीच पडून आहे. खरेदीसाठी … Read more

‘या वेळेत’ लागू शकतो दहावी, बारावीचा निकाल

पुणे /प्रतिनिधी सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे शैक्षणिक बाबतींमध्ये अनेक अडचण येत आहेत. शैक्षणिक विभाग यावर मात करण्यासाठी नियोजन आखत आहे. आता १० वी,१२ वीच्या निकालाबाबत महत्वाची बातमी समोर येत आहे. यंदा बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत, तर दहावीचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागण्याची शक्यता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी वर्तवली आहे. विद्यार्थी आणि पालकांना दहावी, बारावीच्या … Read more

पोलीस प्रशासन हादरलं ; ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती भयानक झाली आहे. परंतु याही परिस्थितीत परिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित व्यवस्थित ठेवण्यासाठी राज्यातील पोलीस सदैव उभे आहेत. परंतु आता पोलीस विभागात कोरोनाची लागण अधिक झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात 1192 पोलीस कर्मचारी हे पॉझिटिव्ह आढळले आहेत. वेगवेगळ्या शहरात तब्बल 12 पोलिसांना या रोगामुळे मृत्यू आला आहे. त्यात … Read more

पुणे-मुंबईत कोरोनाचा कहर; आता ‘हा’असेल नवीन प्लॅन

 महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात सर्वात जास्त रुग्णसंख्या असून मुंबईने आता साडेबावीस हजारांचा रुग्णसंख्येचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे आता या शहरांत प्रशासनाने नवीन ऍक्शन प्लॅन आखला आहे. *पुणे परिसरात आता मायक्रो कंटेन्मेंट झोननुसार प्रतिबंधांची नियमावली करण्यात येत आहे. या छोट्या प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊनचे नियम कडक असतील, तर इतरत्र व्यवहारांना … Read more

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात करोनाचा उद्रेक

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात करोनाचा उद्रेक सुरूच असून, गेल्या २४ तासात आणखीन १५६ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या चार हजार जनावर जाऊन पोहचली आहे. एकीकडे बाधितांची संख्या शंभरीच्या पुढे असून, दुसरीकडे ठणठणीत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्याही ११० आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली … Read more

कामगारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 :– जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन बैठक हॉलमध्ये आज पालकमंत्री उदय सामंत यांनी बांधकाम कामगार संघटनेसोबत बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त, रत्नागिरीचे विश्वास जाधव, जिल्हा कामगार अधिकारी आर.बी. टेंबुलकर, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी … Read more

‘लाल परी’मुळे अनेकांची झाली कुटुंबाशी भेट

नंदुरबार, दि.19 : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या आणि कुटुंबाच्या भेटीची ओढ असलेल्या अनेक मजूर आणि नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या ‘लाल परी’ द्वारे जिल्ह्यातून 18 हजार मजूर आणि नागरिकांना  शेजारील राज्याच्या सीमेवर किंवा त्यांच्या जिल्ह्यात पोहोचविण्यात आले, त्यापैकी फक्त नवापूर येथून 15 हजार प्रवाशांची सुविधा गेल्या आठवडाभरात करण्यात आली. गुजरात येथे काम करणारे हजारो मजूर नवापूर येथे राज्याच्या … Read more

ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटीकडून मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ लाख रुपयांची मदत

मुंबई, दि. १९ : ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ लाख रुपयांची मदत करून या रक्कमेचा धनादेश आज सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.  सहकार मंत्री श्री.पाटील यांनी  मुख्यमंत्री सहायता निधी, कोविड – १९ या नावाने आर्थिक मदत करण्याबाबत सहकारी संस्थांना यापूर्वी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट … Read more

मे व जून महिन्याच्या अन्नधान्याचे सुरळीत वितरण करा – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश

मुंबई, दि. 19 : अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून एप्रिल महिन्याचे अन्नधान्याचे वितरण सुरळीत पार पडले तसेच मे व जून महिन्याचे अन्नधान्य वितरण सुरळीत पार पाडावे, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिले.  मंत्रालयात आज अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी श्री.भुजबळ बोलत होते. … Read more

श्रमिकांच्या मदतीला रोहयो!

मुंबई, दि. १९ : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरु असताना कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्याप्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेची 46 हजार 539 कामे सुरु असून त्यावर  5 लाख 92 हजार  525 मजूर उपस्थिती आहे. कोरोनाचा प्रसार मजुरांमध्ये होणार नाही याची दक्षता घेऊन श्रमिकांना काम उपलब्ध करून दिले जात आहे, मागेल त्याला काम देण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना … Read more

राज्यात आतापर्यंत ५२ हजार उद्योग सरू; औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र सावरतोय – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई, दि. १९ : सध्या कोरोनामुक्त झालेल्या ग्रीन झोनमध्ये पूर्ण क्षमतेने उद्योग सुरू झाले आहेत. आतापर्यंत ७० हजार परवाने दिले असून त्यापैकी ५२ हजारांहून अधिक कारखाने सुरू झाले आहेत. यात साडेबारा लाख कामगार रुजू झाले आहेत. याशिवाय रेड झोनमधील अत्यावश्यक सेवा, निर्यात प्रधान उद्योग, संरक्षण दलासाठी लागणारे साहित्य- सामुग्री, सुटे भाग निर्मिती करणारे कारखाने, सिप्झ, … Read more

साथरोग व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याबाबत सतर्कता बाळगावी : विभागीय आयुक्त

नाशिक दि. १९ मे : येणाऱ्या मान्सून काळात परिस्थितीचा अंदाज कुठल्याही प्रकारची वित्त व जीवितहानी होणार नाही, याबाबतची दक्षता नाशिक विभागातील सर्व जिल्हा प्रशासनांनी घ्यावी तसेच साथरोग व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याबाबत सतर्कता बाळगावी. त्यासाठी सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेऊन नियोजन करावे, अशा सूचना आज विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात आज आयोजित … Read more

५६८ कामगार रेल्वेने बिहारला रवाना

अमरावती, दि. १९ : अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या बिहारमधील ५६८ कामगार बांधवांना स्वगृही पोहोचविण्यासाठी विशेष श्रमिक एक्प्रेस आज दुपारी चारला अमरावती रेल्वे स्थानकावरून बिहारमधील बरौनीकडे रवाना झाली. अमरावती विभागात अडकलेल्या कामगार बांधवांना स्वगृही सोडण्यासाठी ही विशेष श्रमिक एक्स्प्रेस विनाथांबा बरौनीपर्यंत जाणार आहे. ही एक्स्प्रेस 24 डब्यांची असून, त्यात अमरावती विभागातील ५६८ व नागपूर रेल्वेस्थानकावरून नागपूर विभागातील सुमारे … Read more

आशा आणि अंगणवाडीसेविकेचे काम कौतुकास्पद – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.१९: जिल्ह्यात कोरोना संकटाचा सामना सर्व यंत्रणा अतिशय धडाडीने करीत आहे. गत काही दिवसांत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा शंभरावर गेला. मात्र प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेच्या अथक परिश्रमाने ही रुग्ण संख्या सात वर आली आहे. यात संपूर्ण जिल्हास्तरावरील, तालुका स्तरावरील तसेच ग्रामीण स्तरावरील यंत्रणेचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे. विशेष म्हणजे या संकटाच्या काळात ग्रामस्तरावर … Read more

‘अम्फान’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे २१ मे पर्यत रद्द

मुंबई, दि १९ : सुपर सायक्लॉनच्या धोक्यामुळे ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर सुपर सायक्लॉन अम्फान या वादळाचा धोका लक्षात घेऊन दिनांक २१ मे पर्यत ओडिसा आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी … Read more

मुख्‍यमंत्री घरातून बाहेर पडत नसल्याने सरकारचा कारभारही फेसबुकवरच !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  कोवीड-१९ च्‍या संकटात राज्‍यातील जनतेला दिलासा देण्‍यात राज्‍य सरकार अपयशी ठरले असुन, सरकारचा कारभार फक्‍त फेसबुकवर सुरु आहे. मंत्रीच मुंबईत जावून बसल्‍याने शेतकरी आणि सामान्‍य माणसांच्‍या समस्‍या वाढण्‍यास सरकारच जबाबदार असल्‍याचा थेट आरोप करुन, केंद्र सरकारने जाहीर केलेल्‍या पॅकेजवर टिका करण्‍यापेक्षा राज्‍यातील जनतेला मदत जाहीर करा अशी मागणी माजीमंत्री … Read more

एका दिवसात ३२ हजार ७०० ग्राहकांना घरपोच मद्यसेवा

मुंबई, दि.19 : मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 5,569 अनुज्ञप्ती सुरू आहेत. आज एका दिवसात अंदाजे 32,700 ग्राहकांना घरपोच मद्यसेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. राज्यात 15 मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. … Read more

राज्यात दिवसभरात १२०० रुग्ण घरी जाण्याचा उच्चांक – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि. १९ : राज्यात आज कोरोनाचे १२०२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या असून राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे २५ टक्के आहे. कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर नेण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात नॉन रेड झोन मध्ये बऱ्यापैकी शिथिलता देण्यात आली असून खासगी डॉक्टर्स … Read more