मुंबई ,पुण्यातील स्थलांतरितांनी वाढविली ग्रामीण भागाची भीती
बुलडाणा 18 मे 2020 :-लॉक डाऊन सुरु झाल्यानंतर आता अनेक नागरिक आपल्या घराकडे प्रवास करत आहे. परंतु पुणे आणि मुंबई मध्ये कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला असल्यामुळे या ठिकाणावरून ग्रामीण भागात येणाऱ्या लोढ्यांमुळे ग्रामीण भागात दहशत निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या ग्रामीण भाग आता कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने लोकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. मुंबईहून आलेल्या … Read more