उद्योग क्षेत्रातील नव्या संधीचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा – उद्योग मंत्री सुभाष देसाई

मुंबई, दि. १७: संकटासोबत संधी निर्माण होते. कोरोना संकटामुळे उद्योग क्षेत्रांत अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. या संधीचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा,  याकामी महाराष्ट्र सरकार आपल्याला पाठिशी उभे आहे. मराठमोळ्या हिमतीमुळेच कोरोनाच्या संकटावर आपण मात करून पुढे जाऊ, असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे व्यक्त केला. ‘ऑल इंडिया सारस्वत कल्चरल’ संघटनेच्या वतीने आयोजित ‘उद्योग क्षेत्रापुढील आव्हाने’ या … Read more

कोरोना संकटातील मदतीचे संगमनेर मॉडेल दिशादर्शक – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

शिर्डी,दि.17 : कोरोना हे मानव जातीवरील संकट आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी प्रशासन प्रभावीपणे काम करत असून या संपूर्ण लॉकडाऊन काळामध्ये संगमनेरकरांनी दाखवलेली माणुसकी ही कौतुकास्पद असून परप्रांतीय मजूर, रोजंदारी करणारे कामगार यांच्यासाठी विविध संघटनांनी सुमारे 3 हजार 500 डबे देण्याच्या उपक्रमासह लॉकडाऊन काळात सातत्यपूर्ण केलेले मदतकार्य हे राज्यासाठी मॉडेल ठरणारे असल्याचे गौरवौद्गार महसूलमंत्री बाळासाहेब … Read more

पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा

पुणे, दि. 17 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे  902  क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार  94 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 1  हजार 548  क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाट्याची आवक 1 हजार 41 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर … Read more

राज्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत ३१ मे पर्यंत वाढ

मुंबई, दि. १७ – राज्यात कोविड-१९ विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्याने शासनाने प्रतिबंधात्मक अत्यावश्यक उपाययोजना करण्यासाठी राज्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत ३१ मे २०२० पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. साथरोग कायदा १८९७ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत शासनास असलेल्या अधिकारांचा वापर करून राज्याच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य सचिव अजोय मेहता यांनी हे आदेश जारी केले आहेत. यापूर्वी वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची शासनाच्या सर्व विभागांनी या … Read more

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीचे प्रचार साहित्य व माहिती पुस्तकाचे प्रकाशन

चंद्रपूर, दि. 17 :  प्रत्येक व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे व निरोगी जीवन जगण्याकरिता जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते नियोजन भवन येथे आयुष पद्धतीने रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याकरिता विविध उपाययोजना, प्रचार साहित्य व माहिती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, … Read more

कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भागातील सर्वाधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले

मुंबई, दि. १७: कोरोनाचे रूग्ण बरे होण्याची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यात बरे झालेल्या एकूण रुग्णांच्या निम्मे रुग्ण या एका आठवड्यात बरे झाले आहेत. आज आतापर्यंत सर्वाधिक ६०० हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुमारे ७६८८ एवढी आहे. विशेष म्हणजे बरे होणारे सर्वाधिक रुग्ण हे मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव या भागातील … Read more

अहमदनगरमध्ये कोरोना सावट गडद : शहर संकटात असताना महापौर अडकले प्रभागात !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- संपूर्ण नगर शहरावर कोरोनाचे संकट ओढवले आहे परंतु शहराचे महापौर मात्र प्रभागातच गुंतलेले आहेत. ते केवळ प्रभागापुरते माहिती घेऊन घरातच बसतायेत. त्यामुळे ते शहराचे महापौर आहेत की प्रभागाचे ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलत नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग सुरक्षा समिती स्थापन केली. महापौर … Read more

खासगी डॉक्टरांसाठी खुशखबर ! त्यांनाही मिळणार पीपीई किट्स

मुबई : खासगी डॉक्टरांना कोरोना संकटाच्या काळात पीपीई किट्सचे संरक्षण मिळावे अशी मागणी डॉकटर्सकडून वारंवार होत होती. आता शहरातील कंटेन्टमेंट झोनजवळच्या आणि आतमधील खासगी दवाखाने सुरु ठेवणाऱ्या डॉक्टर्स यांना ही सुविधा मिळणार आहे. याशिवाय रुग्णवाहीका चालक आणि क्लिनर यांनाही पीपीई किट्स उपलब्ध करुन देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या आदेशानूसार डॉक्टरांसोबत, रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हर आणि … Read more

‘या’ मुलीला काल शिक्का मिळाला अन् तिच्या हाताची झाली ‘अशी’ दुरवस्था

मुंबईः सध्या कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे देशात लॉक डाऊन जाहीर केले. परंतु यामध्ये अनेक नागरिक विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. मुंबईत अनेक चाकरमानी गल्लीबोळात छोट्याशा खोलीत राहत असल्यानं कोरोना संसर्गाची भीती आहे. त्यामुळे बरेच जण गावाला जायच्या मार्गावर आहे. पण गावी जाण्यासाठीही अनेकांना ई-पास घ्यावा लागतोय. त्यानंतर आरोग्य तपासणीकरून त्यांच्या हातावर शिक्का मारला … Read more

महत्वाची बातमी : राज्यातील लॉकडाऊन ‘या’तारखेपर्यंत वाढवला !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  कोरोना व्हायरसनं देशात थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज संपतोय. दरम्यान केंद्र सरकारकडून मिळालेल्या संकेतानुसार १८ मेपासून ‘लॉकडाऊन ४’ ची सुरुवात होणार असून हा लॉकडाऊन ३१ मे पर्यंत चालणार आहे.  महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महाराष्ट्र सरकारनं 31 मे … Read more

जितेंद्र आव्हाड यांना धमकी…ते म्हणतात

मुंबई /प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड नेहमीच विविध गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांना ट्विटरवर एका युजरकडून धमकी देण्यात आली आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून म्हटले होते की, भिडे गुरुजी आणि मंडळी वाट बघत आहेत तुमची. त्यामुळे घराच्या बाहेर पडू नका, असे म्हटले होते. आता ते फारच संतापले असून आव्हाड यांनी याविरोधात कारवाई … Read more

श्रमिक विशेष रेल्वे बलियाकडे रवाना

कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : उत्तरप्रदेशमधील बलियाकडे 1 हजार 456 श्रमिक विशेष रेल्वेने आज सायंकाळी 6 वाजता कोल्हापुरातून रवाना झाले. हे सर्व मजूर इचलकरंजी नगरपालिका क्षेत्रातील आहेत. भारत माता की जय ! छत्रपती शाहू महाराज की जय ! छत्रपती शिवाजी महाराज की जय ! अशा घोषणा देत या मजुरांना उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. लॉकडाऊनमुळे आजअखेर जिल्ह्यात … Read more

गोरेगावच्या नेस्को विलगीकरण केंद्राची पालकमंत्री अस्लम शेख, आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी

मुंबई, दि. १६ : मुंबईतील सर्वात मोठे प्रदर्शन केंद्र असणाऱ्या गोरेगाव येथील नेस्को मैदानावर उभ्या राहत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या २६०० खाटांच्या कोरोना काळजी केंद्र २ ची राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. पालकमंत्री श्री.अस्लम शेख म्हणाले की, नेस्को प्रदर्शन केंद्रामध्ये ५ … Read more

एपीआय कै.अमोल कुलकर्णी यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई, दि. १६ : कोरोना विषाणूशी लढताना धारावी शाहूनगर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. अमोल कुलकर्णी यांचे दुर्दैवाने निधन झाले. धारावी येथील शाहूनगर पोलीस स्टेशन येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज या पोलीस योद्ध्यास श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी  शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड, मुंबई पोलीस आयुक्त परमबिर सिंग, अपर पोलीस आयुक्त विनय चोबे उपस्थित होते. कोरोना … Read more

कोविड केअर, हेल्थ सेंटर, स्वॅब तपासणी, अलगीकरण, मनुष्यबळ सुविधांचा पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतला आढावा

कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : जिल्ह्यातील सद्य:स्थिती, कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमधील मनुष्यबळ, साधनसामग्री, अलगीकरणाबाबत नियमावली आदींबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शासक वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्यचिकित्सक … Read more

दिवसभरात राज्यातील ८,२६८ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

मुंबई, दि. 15 : गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतून आजपासून सकाळी 10 वाजल्यानंतर घरपोच मद्यसेवा सुरू करण्यात आली. आज दिवसभरात राज्यातील 8,268 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री देण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. याशिवाय राज्य उत्पादन … Read more

धक्कादायक : एकाच दिवसांत तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची वाढ , कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० हजार पार !

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० हजार ७०६ झाली आहे. आज  १६०६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज  ५२४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७०८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २२ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ६१ हजार … Read more

रोहित पवार सारखे शेंबडे लुडबुड करत असतातच !

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :-  निलेश राणे आणि आमदार रोहित पवार यांच्यात राजकीय युद्ध सुरू झाले आहे. “साखर कारखाना, कुक्कुटपालन” या दोन शब्दांना घेऊन ते एकमेकांना टोले लगावताना दिसत आहेत. शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून राज्यातील साखर उद्योगांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. यावरुन निलेश राणे यांनी शरद पवारांवर टीका केली … Read more