हे तर मोदी सरकारचे ‘कर्ज’ पॅकेज ; महसूलमंत्र्यांची टीका

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- कोरोनाच्या संकटात सर्वसामान्य जनता भरडली आहे. अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने नागरिकांना आर्थिक अडचण भासत आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक मदतीची गरज असताना मोदी सरकारने मात्र आर्थिक पॅकेजच्या नावाने केवळ जनतेची दिशाभूल केली आहे. ही जनतेची क्रूर थट्टा केली आहे. आर्थिक मदत पॅकेजच्या नावातून मदत हा शब्द गायब केला असून हे आता … Read more

टोमॅटो आणि कोरोना व्हायरसचा संबध काय ? जाणून घ्या ‘ही’ सत्य माहिती

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- सध्या टॉमेटो पिकावर आलेल्या विषाणूजन्य आजाराचा संबंध मानवी आजाराशी जोडून काही लोक अफवा पसरविण्याचे काम करत आहेत. तसेच मध्यंतरी टोमॅटोवरील न्यू तिरंगा विषाणू असे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु आजपर्यंत कोणत्याही वनस्पतीवरील विषाणूंचा परिणाम माणसावर होत नाही. कारण त्यांच्याकडे अशा संसर्गाचे रिसेप्टस नसतात, असा निर्वाळा देत टोमॅटोविषयी गैरसमज … Read more

ठेकेदाराने खासदार ‘दादांना’ही दिली नाही ‘दाद’ !

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- बहुचर्चित न्यू आटर्स ते निलक्रांती चौक रस्त्याच्या कामाबद्दल अनेकांनी डोके लावूनही फत्ते झालेले नाही. परंतु येथील गटारीचे काम तरी लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा घेऊन नागरिकांनी खा.डॉ.विखे यांना गार्हाणे मांडले. परंतु खासदारांच्या समोर फक्त हो म्हणून ठेकेदाराने हे काम ‘जैसे थे’च ठेवले. त्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यावरील पाणी दुकानात शिरले. … Read more

कोरोनाने आणली झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांवर संक्रांत;13 टक्के होणार कपात

मुंबई /प्रतिनिधी कोरोनाने अनेक उद्योगधंद्यांवर संक्रांत आणली आहे. अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यानादेखील खूप मोठा फटका असला आहे. त्यामुळे झोमॅटोने आता आपल्या 13 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जून महिन्यापासून पुढील सहा महिन्यांसाठी 50 टक्के पगार कपात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भात झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी … Read more

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली 1 कोटींच्या गुटख्याची तस्करी

औरंगाबाद लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी काही वाहनांना परवानगी दिली आहे. परंतु या वाहनांचा दुरुपयोग करत गुटख्याची तस्करी करताना आरोपीस पकडले आहे. औरंगाबादच्या ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत तब्बल १ कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली ट्रकमधून औरंगाबाद शहरात येत असलेला गुटखा झालटा फाटा येथे पकडण्यात आला. कर्नाटकमधून सोलापूर-अहमदनगर मार्गे बीडबायपास रोडने एक … Read more

मजुरांची दैना! दोघांचा वाटेत मृत्यू तर एकाने मारली नदीत उडी

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- लॉकडाऊन घोषित केल्यानंतर देशभरात मजूर अडकून पडले. यातील बराचश्या मजुरांनी पायी प्रवास सुरु केला व घर गाठले. परंतु हा खडतर उपाशी प्रवास सर्वानाच सहन होत नाही. या काळात उपासमारी आणि भुकेमुळे कोणत्याही मजुराचा मृत्यू होणार नाही, असे मोदी सरकारनं आश्वासन दिले परंतु मजुरांची दैना काही संपेना. आता उपाशीपोटी चालत … Read more

दिलासादायक! कोरोना लसीची चाचणी यशस्वी?

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- कोरोनाने संपूर्ण जगास जेरीस आणले आहे. जगातील सर्वच वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ लस तयार करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. यात एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्यूटने कोरोनाला रोखण्यासाठी लस विकसित केली असून याची चाचणी छोट्या माकडांवर केली आहे. या चाचणीचा अहवाल निष्कर्ष आश्वासक असल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात … Read more

खुशखबर ! राज्य सरकार दीड महिन्यात बंपर भरती करणार

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- सध्या कोरोनामुळे सगळीकडे संकटाचे वातावरण असले तरी सुशिक्षित बेरोजगारांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आशेचा किरण दाखविला आहे. आरोग्य खात्यात आगामी दीड महिन्यात बम्पर भरती करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आरोग्य खात्यामध्ये १७ हजार ३३७ जागा रिक्त आहेत. मेडिकल एज्युकेशनला ११ हजार जागा रिक्त आहेत. महापालिकांच्या हॉस्पिटलमध्ये हजारो जागा रिक्त … Read more

महाराष्ट्रात ‘असा’ असेल लॉकडाऊनचा चौथा टप्पा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊनचे तीन टप्पे पार पडले. परंतु तरीही समाधानकारक परिस्थिती तयार झाली नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी चौथ्या टप्प्यातील लॉक डाऊन ठेवण्याबाबत प्रत्येक राज्याच्या मुख्यत्र्यांना अधिकार दिले. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊनचा चौथा टप्पा १८ मे पासून सुरु होत आहे. या चौथ्या टप्प्यात नेमकं कसं चित्र असेल याची माहिती खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी … Read more

राज्यात ‘असा’ असेल लॉकडाऊन – 4

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊनचे तीन टप्पे पार पडले. परंतु तरीही समाधानकारक परिस्थिती तयार झाली नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी चौथ्या टप्प्यातील लॉक डाऊन ठेवण्याबाबत प्रत्येक राज्याच्या मुख्यत्र्यांना अधिकार दिले. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊनचा चौथा टप्पा १८ मे पासून सुरु होत आहे. या चौथ्या टप्प्यात नेमकं कसं चित्र असेल याची माहिती खुद्द … Read more

मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले तरच कोरोनावर मात शक्य…

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनीही घराबाहेर पडणे टाळावे. सर्वांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे, असे अवाहन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर शहर, धांदरफळ, कुरण, घुलेवाडीसह तालुक्यातील सर्व गावांतील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा थोरात यांनी घेतला. अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी ही बैठक झाली. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, … Read more

पुढील काळातील लॉकडाऊनमधील आव्हाने, अर्थचक्र गतिमानतेसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई दि १५: लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर येथे एका बैठकीत आढावा घेतला. यासाठी ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,  तसेच … Read more

छत्री,रेनकोट आणि प्लास्टिक शीट्स, कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश

मुंबई दि.15 : राज्यात लॉकडाऊनच्या काळात करावयाच्या उपायांच्या  संदर्भात आज शासनामार्फत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली. त्यानुसार येणारा पावसाळा लक्षात घेऊन छत्री, रेनकोट आणि प्लास्टिक शीट्स किंवा कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश केला आहे. हा आदेश 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लागू राहील. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून … Read more

गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी फक्त शेतकऱ्यांना द्यावे

नागपूर : गोसेखुर्द प्रकल्पातील पाण्यावर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे. उद्योगाला पाणी मिळाले पाहिजे. मात्र शेतकरी आपल्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहू नये. गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग प्राधान्याने शेतीसाठीच करावा, असे निर्देश पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी दिले. मौदा येथील एनटीपीसी सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी झालेल्या बैठकीत एनटीपीसी ने आजपर्यंत गोसेखुर्दचे पाणी वापरले आहे. … Read more

परदेश शिष्यवृत्तीसाठी आता सहा लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा

मुंबई (दि. 15 ) –  अनुसूचित जातीच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व गरजू विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार आता परदेशात उच्चशिक्षण घेण्यासाठी नामांकित विद्यापीठांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीसाठी कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा 6 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच ही उत्पन्न मर्यादा 8 लाख करण्यासह लाभार्थींची संख्या 75 वरून 200 करणे विचाराधीन असल्याची … Read more

नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

शिर्डी : कोरोना हे मानवजातीवरील संकट आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. मात्र नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे. तसेच सर्वांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आयेाजित करण्यात आलेल्या बैठकीत संगमनेर शहर, धांदरफळ, कुरण, घुलेवाडीसह तालुक्यातील सर्व गावांचा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी आमदार डॉ.सुधीर … Read more

निधी कपात केलेल्या विविध योजनांचा वाटा केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजमधून द्या

मुंबई (दि. 15) – संपूर्ण देश लॉकडाऊन असल्यामुळे राज्यातील अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. मागासवर्गीयांसह विविध समाज घटकांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांचा तसेच विविध विकासकामांचा 70% निधी कपात करण्यात आला आहे. मागासवर्गीयांसह विविध वंचित घटकांना, देण्यात येणाऱ्या थेट लाभाच्या योजनांचा वाटा केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधून देण्यात यावा अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय  मुंडे … Read more

राज्यात सेंद्रिय शेतीचे बळकटीकरण करणार – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. १५: सध्या राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये काही शेतकऱ्यांनी स्वतः शेती उत्पादन विक्रीचे प्रयोग केले व ते यशस्वी झाले. या उत्पादनाला ब्रॅँडिंगची जोड दिली तर नक्कीच शेत मालाला जास्त दर मिळतील असा विश्वास व्यक्त करतानाच राज्यात ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर करण्यात येत असलेल्या सेंद्रिय शेतीचे बळकटीकरण करण्यात येईल, असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज … Read more