राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा विचार !
मुंबई देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असून महाराष्ट्रात कोरोनाने आपले थैमान सुरूच ठेवले आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील काही जिल्ह्यांत 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा विचार सुरु केला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे ,पुणे, औरंगाबाद व इतर काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे 25,922 रुग्णसंख्या होती. … Read more