अंत्यसंस्कारासाठी महापालिकेकडून ऑनलाइन पासची सुविधा

पुणे : अंत्यसंस्कारांच्या पाससाठी होणारी अडचण दूर करण्यासाठी महापालिका ऑनलाइन प्रणाली उपलब्ध करून देणार आहे. शहरातील एखाद्या रुग्णालयात नागरिकाचा मृत्यू झाल्यास त्याच ठिकाणाहून महापालिकेच्या पीएमसी केअर या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. जर राहत्या घरीच मृत्यू झाल्यास सध्या नगरसेवकांचे पत्र अथवा डॉक्टरांचे मृत्यूचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाते. परंतु ही कागदपत्रे स्कॅन करावी लागतील. त्यानंतर … Read more

१७ मे नंतर विमान सेवा सुरु होण्याचे संकेत

मुंबई सध्या केंद्र सरकार रेल्वे सेवा सुरु करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. याच्या पाठोपाठ आता देशांतर्गत विमानसेवा सुरू केल्यास काय होऊ शकते याचा विचार केंद्र करत आहे. केंद्राकडून हिरवा कंदील मिळताच १७ मेनंतर विमानसेवा सुरू करण्यासाठी सज्ज रहा, अशी सूचना डीजीसीएने प्रमुख विमानतळ तसेच विमानसेवा कंपन्यांना दिल्या आहेत. * येथे होईल विमानसेवा सुरु विमानतळावरील सूत्रांनुसार, डीजीसीए व … Read more

असा असू शकतो लॉकडाऊन 4.0

मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातल्या मुख्यमंत्र्यांशी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना शुक्रवारपर्यंत पुढच्या लॉकडाऊनची रणनीती देण्यास सांगितलं आहे. त्यानंतर काल रात्री जनतेशी संवाद साधला. यात त्यांनी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्रांच्या बैठकीनंतर कोरोनाला रोखण्यासाठी सध्यातरी लॉकडाऊनशिवाय इतर कोणताही पर्याय नसल्याचं पंतप्रधानांनी बैठकीत सूचित केलं. तसंच जरा का देशात लॉकडाऊन … Read more

प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर केला ‘हा’ गंभीर आरोप

मुंबई /प्रतिनिधी पंतप्रधानांनी काल रात्री जनतेशी संवाद साधला. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर निशाणा साधला. या संपूर्ण भाषणात गरजेच्या असलेल्या ठोस भूमिका न घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पंतप्रधानांना ठोस सांगायच नसेल तर लाईव्ह येऊन देशवासियांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण का करायचे ? पंतप्रधानांना स्वत:हून कोणती वाईट किंवा कठोर बातमी देशासमोर द्यायची … Read more

दुर्दैवी ! कोरोनाने घेतला आणखी एका पोलिसाचा बळी

मुंबई देशात कोरोना व्हायरस उग्र रूप धारण करत आहे. महाराष्ट्र राज्यात याचे प्रमाण लक्षणीय आहे. यात प्रशासन व पोलीस कर्मचारी आपली महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. परंतु आता यांनाच कोरोनाचा धोका भेडसावत आहे. कोरोनामुळे मुंबईत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मुरलीधर शंकर वाघमारे यांचा मृत्यू झाला आहे. ते शिवडी पोलीस स्टेशन इथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून … Read more

आज राज्यात सापडले ‘इतके’ कोरोनाबाधित रुग्ण, वाचा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ४२७ झाली आहे. आज १०२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज  ३३९ कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  ५१२५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २१ हजार … Read more

मुर्तिजापूर येथील कापूस खरेदी केंद्र कार्यान्वित

अकोला : ‘हॅलो, मी बच्चू कडू बोलतोय, भाऊराव फाटे बोलतात का? आपण कापूस खरेदीसाठी नोंदणी केली आहे. तर आपण आता उद्या या सकाळी नऊ वाजता, ओम जिनिंग फॅक्टरीला…’ दस्तूरखुद्द पालकमंत्री बच्चू कडू यांनीच शेतकऱ्यांना फोन करुन कापूस खरेदीसाठी येण्याचा निरोप दिला आणि सीसीआय मार्फत मुर्तिजापूर येथे सुरु झालेल्या कापूस खरेदी केंद्रावरील कापूस खरेदीची प्रक्रिया कार्यान्वित झाली. येथील मुर्तिजापूर तालुक्यासाठी सीसीआय चे कापूस … Read more

कोरोनाचे आज १०२६ नवीन रुग्ण; राज्यात एकूण २४ हजार ४२७ रुग्ण

मुंबई, दि.१२: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ४२७ झाली आहे. आज १०२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज  ३३९ कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  ५१२५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २१ हजार ६४५  नमुन्यांपैकी १ लाख … Read more

जागतिक परिचारिका दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 12: कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या, प्रसंगी डॉक्टरांच्याही एक पाऊल पुढे जाऊन जोखीम पत्करुन रुग्णांची सेवासुश्रूषा करणाऱ्या ‘परिचारिका’ भगिनींच्या सेवाकार्याची नोंद मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागतिक ‘परिचारिका’ दिनानिमित्त समस्त  परिचारक बंधू-भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत. जागतिक ‘परिचारिका’दिनाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, मानवतेच्या कल्याणात रुग्णसेवेचे स्थान सर्वोच्च … Read more

लॉकडाऊनच्या काळात आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी

मुंबई, दि. १२: कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी खासगी दवाखाने बंद आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्यविषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे.  राज्यात प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे … Read more

वृद्ध कलावंतांचे थकीत मानधन तात्काळ उपलब्ध करून द्या

यवतमाळ : राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्याची योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येते. यवतमाळ जिल्ह्यात एकूण ८०० वृद्ध कलावंत आहेत. यांचे मानधन मागील ६ महिन्यांपासून थकीत होते. ही बाब निवेदनातून वृद्ध कलावंतांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर तात्काळ पुढाकार घेत पालकमंत्र्यांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या संचालकांसोबत चर्चा केली. तसेच या वृद्ध कलावंतांचे मानधन तात्काळ जमा करण्याच्या … Read more

विधानपरिषद निवडणुकीसाठी १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध

मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी आज झाली. यामध्ये १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध तर एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी येत्या दि. २१ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी एकूण १४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले … Read more

पश्चिम घाट जैव विविधता संरक्षणासंदर्भात वनमंत्र्यांची बैठक

यवतमाळ : पश्चिम घाटाचे क्षेत्र हे गुजरात ते केरळ अशा सहा राज्यात विस्तारले आहे. यात आपल्या राज्यातील २१३३ गावांमध्ये १७३४० चौरस किलोमीटर क्षेत्र हे पर्यावरण संवेदनशील (इको सेन्सेटिव्ह) ठरविण्यात आले आहे. जैव विविधता संरक्षणासोबत विकासही महत्त्वाचा असल्यामुळे त्याचा परिणाम औद्योगिक वसाहत आणि खनीज क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनमंत्री संजय राठोड यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) सुरेश गैरोला यांच्यासोबत चर्चा … Read more

राज्याच्या कारागृहातील सतरा हजार कैद्यांना सोडणार – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई दि.१२- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या ४५ ठिकाणी असलेल्या ६० कारागृहातील  ३५ हजार कैद्यांपैकी १७ हजार कैदी सोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ऑर्थर रोड कारागृहातील १५८ कैद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. अशा प्रकारची बाधा इतर कैद्यांना होऊ नये, याकरिता राज्य शासनाने हा मोठा निर्णय घेतला असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. यापूर्वी … Read more

तामिळनाडूत अडकलेल्या विद्यार्थ्यांचे स्वगृही आगमन

जळगाव, दि. 12 (जिमाका) : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे तामिळनाडू येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या सात बसेसचे आज सकाळी जळगाव मध्यवर्ती बसस्थानकात आगमन झाले. त्याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी सॅनिटायझर देवून त्यांनी त्यांच्या भोजनाचीही व्यवस्था केली. दरम्यान, आपल्या गावी सुखरूप पोहचल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला. तसेच दोन महिन्यापासून मुलांच्या भेटीची आस लागलेल्या … Read more

परिचारिका दिनानिमित्त आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी परिचारिकांच्या कामाचे केले कौतुक

सांगली : जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या कोरोना रुग्णालयास भेट व आढावा घेण्यासाठी गेलेल्या आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी रुग्णालयातील परिचारिकांना जागतिक परिचारिका दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये सारे जग संघर्ष करीत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक घटक रात्रंदिवस काम करीत आहेत. यामध्ये परिचारिकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोना विरुद्धच्या या लढाईत … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा : भारतासाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. हे अभूतपूर्व संकट आहे, मात्र पराभव मान्य नाही, सतर्क राहून, नियमांचं पालन करुन अशा युद्धाचा सामना करायचा आहे, असं मोदी म्हणाले. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी नवीन संकल्पानुसार विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे,२० लाख कोटी रुपयांचे … Read more

नागरिकांनी घाबरून जाऊ नये – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

शिर्डी : जगासह देशात व महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. सध्या कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यावर येऊ पहात असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. संगमनेर शहर व तालुक्यात विविध ठिकाणी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ही  उपाययोजना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असून शहर व तालुक्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवांवर विश्वास न ठेवता घरीच सुरक्षित थांबावे, असे आवाहन … Read more