कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख ४ हजार गुन्हे दाखल

मुंबई दि.१२- राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ४ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २१२ घटना घडल्या. त्यात ७५० व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते ११ मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १ लाख ०४ हजार ४४९ गुन्हे नोंद … Read more

श्रमिक विशेष रेल्वे राजस्थानकडे रवाना

कोल्हापूर, दि. 12 : जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना घेवून श्रमिक विशेष रेल्वे राजस्थानमधील नागौरकडे आज सायंकाळी 6 वाजता रवाना झाली. एकूण रेल्वेच्या 24 बोगीमधून 1 हजार 477 मजूर, प्रवासी नागौरकडे मार्गस्थ झाले. खासदार धैर्यशील माने यांनी गुलाब पुष्प देवून तर खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी जेवणाचे किट देवून पुन्हा जिल्ह्यामध्ये परत येण्याचे आवाहन केले. प्रवाशांनीही … Read more

राज्यात कोरोनाचे ५००० रुग्ण बरे; सोमवारी विक्रमी ५८७ जणांना डिस्चार्ज

मुंबई, दि. १२: राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे ५८७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याची विक्रमी नोंद राज्याचा नावावर झाली असून आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाईकांनाही दिलासा देण्याचं काम होत आहे. जागतिक परिचारिका दिनाच्या पूर्वसंध्येला एवढ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याची भेट राज्याला मिळाल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. काल सोमवारी ठाणे येथील २०९ … Read more

श्रमिकहो तुमच्यासाठी!

सातारा, दि. 11 ( जि.मा.का ) : सातारा जिल्ह्यात विविध औद्योगिक वसाहती आणि इतर ठिकाणी काम करणारे श्रमिक लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. त्यांना त्यांच्या गावी सुखरूप पाठविण्यासाठी आज सातारा रेल्वेस्थानकावरून स्पेशल श्रमिक रेल्वे मध्य प्रदेशातील रेवा कडे आज सोडण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपजिल्हाधिकारी संजय आसवले, प्रांत मिनाज मुल्ला, … Read more

भुकेल्या वाटसरूंना मिळाले मायेचे दोन घास

नाशिक, दि. १२ (जिमाका वृत्तसेवा) : लॉकडाऊनमध्ये अडकलेले आणि आर्थिक टंचाईने ग्रासलेले हजारो जीव आता मुंबई, ठाण्यात राहण्यापेक्षा आपापल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. घरात होतं नव्हतं तेव्हढं सोबत घेवून मिळेल त्या वाहनाने किंवा पायीच निघालेल्या वाटसरूंना आयुष्याच्या या अनवट वाटेवर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून उभ्या असलेल्या  सेवाभाव संस्थांच्या माणुसकीने धीर दिला आहे. जवळपास १०० हून अधिक सेवाभावी संस्था … Read more

हवामान विभागाकडून भारतीयांना खुशखबर !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- मान्सून येत्या शनिवार (दि.१६ मे)पर्यंत दक्षिण अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर आणि निकोबार बेटावर दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे भारतातही त्याचे आगमन लवकर होण्याचा अंदाज आहे, अशी खुशखबर हवामान विभागाने दिली आहे. तसेच, यंदाचा मान्सून हा सरासरी इतका राहणार आहे. अंदमानात मान्सून साधारणपणे २० मेच्या आसपास … Read more

मुंबई, ठाण्यात मोफत डाळ वाटप सुरू

मुंबई दि. 12 – प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याच्या वाटपानंतर प्रतिमाणसी ५ किलो मोफत तांदळाचे माहे मे महिन्याचे वाटप तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना … Read more

अद्याप परतू न शकलेल्या कामगारांची निवारा केंद्रावर व्यवस्था

अमरावती : संचारबंदीमुळे जिल्ह्यात अडकलेल्या मजूर व प्रवाश्यांसाठी रेल्वे, बस आदी वाहने सोडण्यात येत आहेत. तथापि, अद्यापही परतू न शकलेल्या कामगार बांधव व प्रवाश्यांनी संयम ठेवावा. त्यांचीही व्यवस्था होत आहे. अशा नागरिकांची निवास व भोजनाची व्यवस्था नसेल तर निवारा केंद्रावर ती सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला दिले. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करताना अर्थचक्राला गती … Read more

राज्यातील चारही कृषि विद्यापीठ परीक्षा नियोजनाचा कृती आराखडा जाहीर

मुंबई, दि.१२: राज्यातील कृषि व संलग्न अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी चारही कृषि विद्यापीठातील परीक्षांच्या नियोजनाचा कृषि अनुसंधान परिषदेने तयार केलेला कृती आराखडा राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहीर केला. कोरोनामुळे राज्यातील सर्वाधिक जिल्हे बाधित आहेत. त्यातील बहुतांश जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे कृषि विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता अबाधित … Read more

अहमदनगर शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर, नगरसेवक म्हणाले ‘या’ कारणामुळे झाला अनिल राठोडांचा पराभव !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- अहमदनगर शहर शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी आज एका पत्रकाद्वारे  माजी आमदार अनिल राठोड यांच्यावर जोरदार टीका करत राठोड यांच्या विधानसभेतील पराभवाचे कारणही या प्रत्रकातून सांगितले आहे. नगरसेवक नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी सांगितले आहे कि, आज भारतात आणि महाराष्ट्रात कोरोनासारख्या आजाराने थैमान घातले आहे. … Read more

ऐकलत का…..मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आहे अहमदनगरमध्ये प्लॉट !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती याविषयी अनेकांना उत्सुकता होती. विधान परिषदेचा अर्ज भरताना आज ते शपथपत्र सादर करतील. आणि त्यातून आपल्याला त्यांची संपत्ती कळेल असे वाटत होते. आज त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रात अहमदनगरमध्ये प्लॉट असल्याचे लिहून दिले आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात उद्धव ठाकरे यांनी आपल्या … Read more

नाकाबंदी चौकीवर कार्यरत शिक्षकास ट्रकने चिरडले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन सुरु असून राज्य आणि जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. अद्याप मालवाहतूक सुरू असून या वाहनांची तपासणी करण्याचं काम पोलिसांकडून केलं जातं आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील डफळापूर येथे नाकाबंदी चौकीवर पोलिसांसोबत कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाला भरधाव ट्रकनं चिरडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. सांगली जिल्ह्यातील डफळापूर येथे नाकाबंदी चौकी तयार करण्यात आली आहे. … Read more

पोलिसांसाठी कोरोनाचा धोका वाढला; 887 कोरोनाग्रस्त तर सात पोलिसांचा मृत्यू

कोरोनाच्या लढ्यात पोलीस प्रशासन महत्वपूर्ण जबाबदारी पार पडत आहे. परंतु सर्वतोपरी सुरक्षा घेऊनही पोलिसांना याची लागण झालेली आहे. राज्यातील ८८७ पोलीस कोरोनाग्रस्त झाले असून मुंबईतील चार, पुणे, सोलापूर शहर, नाशिक ग्रामीण भागात प्रत्येकी एक अशा सात पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. 91 पोलिस अधिकारी आणि 796 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. … Read more

धोक्याचा इशारा; समुद्राची पातळी ‘इतक्या’ मीटरने वाढणार

मुंबई एका संशोधनानंतर समुद्र पातळीबाबत एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या एका पथकाने याबाबत खुलासा केला आहे की, 2100 पर्यंत समुद्राची पातळी एक मीटरपेक्षाही जास्त आणि 2300 पर्यंत पाच मीटरपेक्षा उंच होणार आहे. या संशोधनाच्या अंतर्गत भविष्यात समुद्राच्या पातळीत होणाऱ्या वाढीसंबंधी वेगवेगळ्या स्तरांच्या अंदाजाबद्दल विस्तृत आश्वासन दिलं आहे. हे संशोधन क्लायमेट एंड एटमॉसफेरिक … Read more

कोरोना लससाठी 6 महिने अवकाश; तो पर्यंत पाळा तज्ज्ञांनी दिलेल्या ‘या ‘ टिप्स

पुणे जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. विविध देशातील शास्त्रज्ञ कोरोनावर लस शोधण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु यावर लस येण्यासाठी किमान सहा महिने तरी लागतील, त्यामुळे कोरोनाव्हायरससह जगायला शिकायला हवं, असं पुण्यातील तज्ज्ञांनी म्हटलं आहे. जगभरात कुठेही कोरोनाची लस यायला आणखी किमान सहा महिने लागणार, असं पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) कार्यकारी संचालक … Read more

शून्यातून विश्व निर्माण करणारे माजी खासदार व ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांचा जीवनप्रवास

कुठलाही राजकीय वारसा नसतानाही विलक्षण जिद्द, जनसंग्रहाचा व्यासंग यातून माजी खासदार व ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचे स्वप्न पाहिले. परिश्रमपूर्वक मोठे काम करण्याची जिद्द उराशी बाळगले. सोनईतून येऊन नगर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच साहित्य क्षेत्रात त्यांनी अतुलनीय काम केले. त्यांच्या कष्टाने सोनईसह परिसराचे सोने झाले. ज्येष्ठ नेते गडाख यांचा आज … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली ‘ही’ मागणी !

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :-  लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करतांना आपण ग्रीन झोन्समध्ये उद्योग-व्यवसाय सुरु होतील असे पाहिले आहे. मुंबईतही फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरु करावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. परप्रांतीय मजुरांची वाहतूक सुरु झाली आहे मात्र हे करतांना प्रत्येक राज्याने व्यवस्थित काळजी आवश्यक आहे अन्यथा कोरोना संसर्ग … Read more

मानवरुपी परमेश्वरामुळेच बरा झालो – बरा झालेल्या कोरोना रुग्णाची डॉक्टरांप्रती कृतज्ञता

यवतमाळ, दि. 11 : कृषी क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक असल्यामुळे शहरापासून गावखेड्यापर्यंतच्या  नागरिकांशी नियमित संपर्क येतो. व्यवसायाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी फिरणे आलेच. त्यामुळे अलर्जी व खोकल्याचा त्रास सुरवातीपासूनच होता. पण त्यात कोरोनाची लागण झाल्याचे कळताच मनात थोडी धास्ती वाटली. मात्र यातून आपण लवकरच बरे होऊ असा ठाम विश्वास होता. त्याला कारणही तसेच होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या … Read more