पुणे विभागातील ८३७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे दि. 8:-पुणेविभागातील 837 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 885 झाली आहे.   तर ॲक्टीव्ह रुग्ण 1 हजार 891 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 91 रुग्ण  गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. विभागात 2 … Read more

सोलापुरात नव्वद वर्षाचे आजोबा, एक वर्षाचे बाळ झाले कोरोनामुक्त

सोलापूर, दि. ८ : श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना विलीगीकरण कक्षातून आतापर्यंत २९ रुग्णांना कोरोनामुक्त करुन घरी पाठविण्यात आले आहे. यामध्ये नव्वद वर्षाचे आजोबा तर एक वर्षाचे बाळही असल्याची माहिती औषध वैद्यक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख व कोरोना कक्ष प्रमुख डॉ. एच.व्ही. प्रसाद यांनी दिली आहे. डॉ. प्रसाद यांनी सांगितले की, कोरोना विलीगीकरण … Read more

राज्यात कोरोनाचे ३३०१ रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई, दि.७: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या  १७ हजार ९७४ झाली आहे. आज  १२१६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज  २०७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३०१ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ०२ हजार १०५ नमुन्यांपैकी १ लाख ८३ … Read more

विधानपरिषदेसाठी माजी आमदार शिवाजीराव कर्डिलेंना संधी द्या

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- माजी मंत्री, राहुरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने संधी द्यावी, अशी मागणी राहुरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. ना.फडणवीस व प्रदेशाध्यक्ष पाटील यांना पाठविलेल्या निवेदनात … Read more

दारूबाबत ‘या’ सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- कोरोनाच्या काळात दारुची विक्री करू नये. त्यामुळे कोरोना वाढण्याची भीती आहे. त्यामुळे दारूविक्री बंद करावी, अशी मागणी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. किमान अकोले मतदारसंघात तरी दारुविक्रीचा निर्णय मागे घ्यावा, असे म्हटले आहे. लाॅकडाऊनच्या काळात दारुबंदी उठवून सरकारने गर्दी वाढविली. … Read more

…जिसे रोशन खुदा करे!

अकोला, दि.६ (जिमाका)- फानूस बनके जिसकी Maha Info Corona Website हिफ़ाजत हवा करे, वो शमा क्या बुझे, जिसे रोशन खुदा करे! शायर मचली शहरी यांच्या या ओळी शब्दशः सार्थ ठरविल्या त्या एका तीन वर्षाच्या बालकाने. तब्बल एक महिने कोरोनाशी चिवट झुंज देऊन, त्याने आज विजयी मुद्रेने रुग्णालयाबाहेर पाऊल ठेवले. यावेळी सर्व डॉक्टर्स आणि उपचार करणाऱ्या … Read more

बिहारचे बाराशे प्रवासी विशेष रेल्वेने स्वगृही रवाना

अलिबाग, दि.6  : लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यात अडकलेल्या बिहार राज्यातील तब्बल 1 हजार 200 मजूर/व्यक्तींना विशेष रेल्वेने बिहारमधील दानापूर येथे पाठविण्यात आले. तब्बल 43 दिवसांनी स्वत:च्या राज्यात, स्वत:च्या गावाकडे, स्वत:च्या घरी जायला मिळत असल्याने या सर्वांनी भारत सरकार, महाराष्ट्र व मध्य प्रदेश शासन आणि प्रशासनाला भरभरुन धन्यवाद दिले. यावेळी पोलीस उपायुक्त अशोक दुधे, पंकज दहाणे, प्रांताधिकारी … Read more

डायटच्या ऑनलाईन शिक्षणात रमले विद्यार्थी

वर्धा,  दि 6 मे (जिमाका) : कोरोना संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने शिक्षण क्षेत्रही प्रभावित झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व शाळा बंद आहेत त्यामुळे  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था( डायट) व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने  10 एप्रिल पासून जिल्ह्यात ऑनलाईन गृह शिक्षण  (Learn From Home) उपक्रम सुरु केला. या उपक्रमाला जिल्ह्यात … Read more

जिल्हा ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करा

अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी संचारबंदी असताना जिल्ह्यात काही प्रमाणात उद्योग-व्यवसाय मर्यादित वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी व नागरिकांच्या सुविधांसाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे. मात्र, शिथिलता असली तरी ती मोकळीक नाही. कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठीच्या नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी नियमांची कडक व काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री … Read more

बुद्धपौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि.६ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना बुद्धपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बुद्धांच्या अहिंसा, शांती, करुणा व मानवतेची सेवा या शाश्वत शिकवणीने भारतीय सामाजिक – सांस्कृतिक जीवन समृद्ध केले आहे व अनेक पिढ्यांचे समाजमन घडविले आहे. आज जग एका कठीण परिस्थितीतून जात असताना ही शिकवण सर्वांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल. बुद्धपौर्णिमेच्या या मंगल … Read more

मंत्री परिषद निर्णय :

अलिबाग तालुक्यातील सांबरकुंड मध्यम प्रकल्पाच्या ७४२ कोटी ८८ लाख रुपयांच्या प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.  या प्रकल्पांतर्गत मौजे महान येथे सांबरकुंड नदीवर मातीचे धरण बांधण्यात येत आहे. यामुळे अलिबाग तालुक्यातील ३३ गावांमधील २५२८ हेक्टर क्षेत्रास लाभ होणार आहे.  यामुळे परिसरातील खालावलेल्या भूजल व विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल. या प्रकल्पामुळे जेएसडब्ल्यू उद्योगासाठी व अलिबाग … Read more

‘बठ्ठा, डॉक्टर मना मायबाप शेतस्’!

जळगाव (जिमाका) दि. 6 : ‘बठ्ठा, डॉक्टर मना मायबाप शेतस्’! अशा शब्दात कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण महिलेने आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंगसे, ता. अमळनेर येथील 60 वर्षीय महिलेचे 14 दिवसांच्या उपचाराअंती शेवटचे दोनही अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना आज घरी पाठविण्यात आले. कोरोनावर मात करणाऱ्या त्या जिल्ह्यातील दुसऱ्या तर पहिल्याच महिला रुग्ण ठरल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील मुंगसे … Read more

राज्यात केवळ दोन दिवसात कोरोनाचे ७०० रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. ६: राज्यात गेल्या दोन दिवसात कोरोनाच्या सुमारे ७०० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे ३५० आणि ३५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सलग दोन दिवस एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ असून सुमारे सव्वा महिन्यात २८१९ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यात ९ मार्चला पहिले रुग्ण आढळून आल्यानंतर २५ … Read more

राज्यात आयसीयू बेड्सची सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावी

मुंबई दि ६: गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून राज्य शासन कोरोनाशी मुकाबला करीत असून विविध उपाययोजना करीत या साथीला अद्यापपर्यंत नियंत्रणात ठेवले आहे. चाचण्यांचा वेगही लक्षणीयरित्या वाढविल्यामुळे रुग्ण संख्या देखील वाढत आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे मात्र नियोजनाचा भाग म्हणून अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य शासनाने रेल्वे, मुंबई पोर्ट … Read more

धक्कादायक : राज्यात आज १२३३ कोरोना रुग्ण आढळले वाचा काय आहे तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. आज १२३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज २७५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०९४ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. Maha Info Corona Website आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ … Read more

पुणे विभागातील ६७३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे : विभागातील ६७३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २ हजार ५७४ झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण १ हजार ७६४ आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण १३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ९३ रुग्ण  गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. यापैकी पुणे जिल्ह्यातील २ हजार २८७ बाधित रुग्ण असून ६०८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन … Read more

बोगस बियाणे, खते व कीटकनाशक कंपन्यावर कारवाई करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

भंडारा : शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन काही कंपन्या  बोगस बियाणे देतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पन्नावर त्याचा परिणाम होऊन नुकसान सहन करावे लागते. अशा बोगस बियाण्यांच्या कंपन्यांवर कृषी विभागाने  तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. शेतकऱ्यांना योग्य उत्पादनक्षम बियाणे, खते व कीटकनाशके देऊन त्यांना मदत करण्याचे दायित्व कृषी विभागाचे आहे. शेतकऱ्यांचे … Read more

सध्याच्या संकटकाळात तथागत गौतम बुद्धांची शिकवण अंगीकारणे गरजेचे

अमरावती, दि. 6 : तथागत गौतम बुद्ध यांनी समस्त जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश दिला. सध्याच्या काळात जगापुढे कोरोनाचे महासंकट उभे राहिले असताना मानवजातीच्या हितासाठी  सर्वांनीच शिस्त, संयम, धैर्य याचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यासाठी तथागत गौतम बुद्ध यांचे विचार अंगीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी … Read more