सहकारी संस्थांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला रु.२५ कोटीची भरीव आर्थिक मदत

मुंबई, दि. ६ कोविड – १९  या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन विविध उपाय योजना करत आहे. राज्यातील सहकारी संस्थांनी आतापर्यत २५ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊन भरीव आर्थिक मदत केली आहे.  सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून राज्यातील सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करावी, असे आवाहन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. श्री.पाटील म्हणाले, मुख्यमंत्री सहाय्यता … Read more

शिर्डी ​ येथून विशेष रेल्वेने १२५१ प्रवासी लखीमपूरकडे रवाना

 शिर्डी,दि.6: कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे शिर्डी आणि परिसरात अडकून पडलेल्या उत्तर प्रदेश राज्यातील 1251 कामगार व त्यांचे कुटुंबीय यांना आज दुपारी शिर्डी रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेने टाळयांच्या गजरात उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्हयाकडे रवाना करण्यात आले. गुरुवारी, दिनांक 7 मे रोजी सायंकाळी सात वाजेपर्यत सदरहू रेल्वे लखीमपूर येथे पोहोचेल. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने … Read more

विद्यार्थ्यांना स्वगृही परतण्यासाठी शासन मदत करणार

चंद्रपूर, दि. 6  : लॉकडाऊन मध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात विशेषत: मुंबई-पुणे व अन्य प्रमुख शहरात हजारो विद्यार्थी अडकून आहेत. या विद्यार्थ्यांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये पोचविण्याची व्यवस्था राज्य शासन करणार आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार … Read more

उपाययोजनांमध्ये अधिक सुसूत्रता आणा

सोलापूर दि. 6 : सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी  उपाययोजनांमध्ये अधिक सुसूत्रता आणा,  अशा सूचना  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज  येथे दिल्या. सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांचा डॉ. म्हैसेकर यांनी आज आढावा घेतला. त्या वेळी त्यांनी या सूचना दिल्या. शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, … Read more

श्रमिक ट्रेनला पालकमंत्र्यांनी दाखवली हिरवी झेंडी

वर्धा :  लॉकडाऊनमुळे वर्धा जिल्ह्यात बिहारमधील ७०० मजूर अडकले होते. या मजुरांना घेऊन जाणारी विशेष श्रमिक ट्रेन वर्धेतून पाठवण्यासाठी रवाना झाली. या ट्रेनमध्ये एकूण १ हजार १९ प्रवासी होते. पालकमंत्री सुनील केदार,  खासदार रामदास तडस, आमदार रणजीत कांबळे  यांनी ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून मजुरांना टाळ्यांच्या कडकडाटात  निरोप दिला. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी देशात व राज्यात लॉकडाऊन झाल्यामुळे … Read more

अडीच हजार नागरिक विशेष रेल्वेने उत्तर भारताकडे रवाना

नंदुरबार : सतत दुसऱ्या दिवशी प्रशासनातर्फे बिहारला जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. या गाड्यांनी अररिया येथे १२१० आणि पुर्णिया येथे १२९० नागरिक आपल्या गावाकडे रवाना झाले. कालप्रमाणेच आजही चोख पोलीस बंदोबस्तात सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी … Read more

महाराष्ट्रातील कांदा खरेदीची मर्यादा ५० हजार मेट्रीक टनांपर्यंत वाढवावी

मुंबई, दि. 6 : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कांदा खरेदीसाठी नाफेडला यंदा घालून दिलेली 40 हजार मेट्रिक टनांची खरेदीची मर्यादा 50 हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केंद्र सरकारकडे केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री … Read more

बुद्ध पौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 6 : भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या दया, क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाच्या विचारांमध्येच अखिल मानवजातीचं कल्याण सामावलं आहे. हे विचारच मानवाचं जीवन अखंड प्रकाशमय करत राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगवान गौतम बुद्धांना अभिवादन केलं असून सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्धांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री … Read more

थेट बांधावर बियाणे, खत पुरवठा करण्याच्या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा

चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या कालावधीत शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रावर गर्दी होऊ नये तसेच शेतकऱ्यांना एकत्रितरित्या खरीप हंगामासाठी लागणारी बियाणे खते यांचा त्यांचे बांधावर पुरवठा करण्याच्या उद्देशाने निविष्ठा पुरवठा करणाऱ्या वाहनास पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे हिरवी झेंडी दाखवून बियाणे खते व किटकनाशके पुरवठा मोहिमेस प्रारंभ केला. थेट बांधावर बियाणे, खत पुरवठा … Read more

ऑपरेशन ब्लॅकफेस : बाल पोर्नोग्राफीविरोधी मोहीम – गृहमंत्री अनिल देशमुख

जानेवारीच्या मध्यापासून ऑपरेशन ब्लॅकफेस या मोहिमेअंतर्गत आम्ही बाल पोर्नोग्राफीत अडकलेले, तसेच बालकांवर लैंगिक अत्याचार करणारे, त्याचप्रमाणे बाल पोर्नोग्राफीच्या व्यसनाधीन झालेल्या  व्यक्तींवर नजर ठेवून आहोत. महाराष्ट्र सायबर विभाग ही कारवाई  करत आहे. बाल पोर्नोग्राफी ही समाजाला लागलेली एक कीड आहे. अतिशय विकृत आणि किळसवाणा असलेला हा प्रकार.. याच्या विरोधात  गृह विभाग अतिशय कठोर पाऊल उचलत असून हे विकृत आता … Read more

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ९५ हजार गुन्हे दाखल

मुंबई, दि.६ : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील ९५ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या १८४ घटना घडल्या. त्यात ६६३  व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतू काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत … Read more

‘मौत के कुएँ मे हमारे लिए आकर ये लोग काम करते है!’

नंदुरबार, दि.6 : ‘ये डॉक्टर लोगोंकी बडी मेहेरबानी है, जान का खतरा होने के बावजूद ये लोग मौत के कुएँ मे हमारे लिए उतरते है’ अशा शब्दात कोविड-19 संसर्गमुक्त झालेल्या रुग्णाने आपल्या भावना व्यक्त केल्या. नंदुरबारच्या एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना उपचाराअंती त्यांचे शेवटचे दोन अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर घरी पाठविण्यात आले. त्यात 71 वर्षाच्या वृद्ध महिलेनेदेखील … Read more

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

पुणे : पुण्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचे विविध विभाग एकमेकांमध्ये समन्वय ठेवून युद्ध पातळीवर काम करत आहेत. वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांनीही घराबाहेर न पडता, गर्दी टाळून सूचनांचे तंतोतंत पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ.दीपक … Read more

पश्चिम बंगालमधील नाशिकच्या २०८ नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न

नाशिक : कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे पश्चिम बंगाल मध्ये १७ मार्च २०२० रोजी धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेले एकूण २०८ नागरिक अडकले आहे. या नागरिकांना पांडव, जि. मालदा येथून नाशिक येथे परतण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे केली आहे. तसेच यासंबंधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व तेथील जिल्हाधिकारी राजश्री मित्रा यांना पत्रव्यवहार देखील केला आहे. नाशिक जिल्ह्यातील २०८ नागरिक १७ मार्च २०२० रोजी पश्चिम … Read more

राज्यात कोरोनाचे २८१९ रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई, दि.५: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या  १५ हजार ५२५ झाली आहे. आज  ८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३५४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २८१९ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ८२ हजार ८८४ नमुन्यांपैकी १ लाख ६७ … Read more

विविध संस्थांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ६ लाख ६६ हजारांची मदत

राज्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा जिल्ह्यात दौरा असल्याने, ते भंडारा विश्राम गृह येथे आले असताना,  जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या पुढाकाराने भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन ४ लाख ५८ हजार ४९५ रुपये, मजूर सहकारी संस्था भंडारा १ लाख ११ हजार १११ रुपये, मच्छिमार सहकारी संस्था ९१ हजार ७७७ रुपये व कबीर पंथिय ५ हजार ५५५ रुपयांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. संकटकाळात मुख्यमंत्री … Read more

संचारबंदीत अडकलेल्या राज्यातील सर्व लोकांना एसटीने मोफत घरी सोडणार

गडचिरोली : महाराष्ट्रामधील वेगवेगळया जिल्ह्यात असणाऱ्या लोकांना त्यांच्या त्यांच्या गावी सोडण्यासाठी शासनाकडून एसटी बसेसमार्फत मोफत सेवा दिली जाणार असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केले. यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात 10 हजार बसेस द्वारे संचार … Read more

खडू शिल्पातून दाखविली कोरोनाची भयानकता आणि उपाय …कोरोना हारेल, विश्‍व जिंकेल !

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- कोरोना नावाच्या विषाणूरुपी राक्षसाने संपूर्ण विश्‍वालास आपल्या विळख्यात घेतले आहे. लाखो लोकांना मृत्यूच्या लाटेत लोटणार्या या महाभयंकर राक्षसाचा सामना केवळ आणि केवळ आपण सर्व मिळूनच करु शकतो. यासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे, अत्यंत आवश्यक आहे. या महत्वाच्या सूचना आणि राक्षसरुपी या विषाणूची भयानकता छोट्याशा खडू शिल्पात कोरली आहे. नगरच्या … Read more