राज्य शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय ; सर्वसामान्य जनतेसाठी ‘या’ महसूल गावात ‘या’ शिबिराचे आयोजन..

२७ जानेवारी २०२५ : संगमनेर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक विभागासाठी १०० दिवसाचा कृती आराखडा दिलेला आहे. या कृती आराखड्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविले जाणार आहे,अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत … Read more

मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांच्यावरील कारवाई वैयक्तिक आकसापोटी : खा. लंके

२५ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : अहिल्यानगर मनपा आयुक्तांनी डॉ. अनिल बोरगे यांच्यावर राज्य शासना अंतर्गत अधिकाऱ्यांचे विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचे निर्देशांक रँकिंगमध्ये घसरण झाल्याचे कारण पुढे करून सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.मात्र ही कारवाई वैयक्तिक आकसापोटी केल्याचे पत्र खासदार निलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे. या पत्रात नमूद केले आहे की,अहिल्यानगर मनपा … Read more

हिरवी वळवळ थांबवण्यासाठी एकत्र रहा : आ. जगताप

२४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : लोकसभेच्या निवडणुकीत जातीत माणसे विभागली गेली होती.निवडणुकीच्या निकालानंतर सर्वत्र हिरवा गुलाल उधळला गेला.आता ही हिरवी वळवळ जर थांबवायची असेल तर आपणास एकत्र यावे लागेल धर्माच्या माध्यमातून एक राहावे लागेल म्हणून विधानसभेत भगवा ध्वजाच्या खाली आपण सर्व एकत्र आलो व विजय संपादन केला.असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. सलग … Read more

५ वर्षांत दिल्लीतील बेरोजगारी संपुष्टात आणणार – केजरीवाल ; युवकांच्या हाताला काम देण्यास कटिबद्ध

२४ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम्हाला सत्ता मिळाली तर येत्या पाच वर्षांत राज्यातील बेरोजगारी संपुष्टात आणणार आहोत, अशी ग्वाही आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिली आहे.रोजगार निर्मिती कशी करावी, याची आम्हाला चांगली जाणीव आहे. म्हणूनच आम्ही दिल्लीतील युवकांच्या हाताला काम देण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.दिल्ली विधानसभा निवडणुकीचा … Read more

रोहित पवार यांचा मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टोला ! दावोसला जाण्याची गरज काय ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेवेळी १५.७० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार केल्याचा दावा केला आहे. या करारांमध्ये रिलायन्स आणि ॲमेझॉन या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश असून, एकट्या रिलायन्सने ३.०५ लाख कोटींची गुंतवणूक जाहीर केली आहे. मात्र, या करारांवर विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी … Read more

उद्योजकांना पूर्ण संरक्षण देण्याचे काम आणि दादागिरी करणाऱ्यांविरोधात कठोर पावले – खासदार निलेश लंके

nilesh lanke

Ahilyanagar News : सुपे ‘एमआयडीसी’ गेल्या काही वर्षांत मोठ्या उद्योग गुंतवणुकीचे केंद्र बनले आहे. येथे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणारे उद्योग स्थिरावले आहेत, आणि नव्या उद्योगांची इनकमिंग सुरू आहे. आम्ही उद्योजकांना पूर्ण संरक्षण देण्याचे काम करतो आणि दहशत तसेच दादागिरी करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलतो, असे खासदार नीलेश लंके यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते, वसाहतीतील उद्योजकांना सुरक्षित … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग ! जिल्ह्यात होणार मोठा राजकीय भूकंप…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मोठ्या प्रमाणात नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होत आहे. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा सुरू असून, येत्या 29 जानेवारीला 20-25 आजी-माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समजते. या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख सचिन जाधव यांनीही यास दुजोरा दिला आहे. … Read more

“वाळूच्या गाड्या चालू द्या!” वक्तव्यानंतर मंत्री विखेंची सारवासारव

‘वाळूच्या गाड्या चालू द्या, थोडसं दुर्लक्ष करा. काही फरक पडत नाही. सगळे आपलेच लोक आहेत’, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूरमधील एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते. मात्र, त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. तसेच त्यांच्या या विधानानंतर मोठी चर्चा रंगली. विरोधकांनीही टीकेची झोड उठवली. यानंतर अखेर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या … Read more

Ahilyanagar Politics : नेवासा, श्रीगोंद्यातील ईव्हीएम तपासणीसाठी हालचाली सुरू !

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा आणि श्रीगोंदा या मतदारसंघांतील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट तपासणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे, प्रा. राम शिंदे, शंकरराव गडाख, प्रताप ढाकणे, राहुल जगताप आणि राणी लंके यांच्या अर्जांवर काम सुरू आहे. त्यापैकी गडाख आणि जगताप यांच्या मागणीनुसार ईव्हीएम तपासणीसाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. मात्र, उर्वरित चार उमेदवार … Read more

संजय राऊतांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला 1 लाख रुपये ! अहिल्यानगरमधील हा नेता देणार बक्षिस…

संजय राऊत यांच्या विधानांवरून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे संजय राऊत यांच्यावर शिंदे गट आक्रमक झाला असून, त्यांच्यावर जोडे मारो आंदोलन झाले आहे. यावेळी शिंदे गटाच्या शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव यांनी मोठी घोषणा करत, “संजय राऊतांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला 1 लाख रुपयांचे … Read more

कोपरगावात दुध-साखर एकत्र येणं अशक्य ? विखे पाटील आणि कोल्हे…

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी कोपरगाव तालुक्यातील राजकीय वातावरणावर भाष्य करताना, “दुध आणि साखर एकत्र येणं अवघड आहे,” असं वक्तव्य केलं आहे. या विधानामुळे कोपरगावातील राजकीय हालचालींना एक नवा रंग मिळाला आहे. विखे पाटील यांचा कोपरगाव दौरा सोमवारी कोपरगाव दौऱ्यावर आलेल्या राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची वस्तीवरील भेट चर्चेत होती. यापूर्वी त्यांचे कोल्हे … Read more

EVM तपासणीच्या प्रक्रियेत मोठा खुलासा ! उमेदवारांचा भ्रमनिरास…

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीनबाबत व्यक्त केलेल्या शंका आणि आक्षेपांवर जिल्हाधिकारी कार्यालयाने मंगळवारी (दि. 21) स्पष्टीकरण दिले. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पराभूत उमेदवारांच्या प्रतिनिधींना मॉकपोल म्हणजेच ईव्हीएम मशीनची मेमरी तपासणी प्रक्रिया समजावून दिली. या प्रक्रियेनंतर काही उमेदवारांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसून आले. विखे पाटील यांची तक्रार अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. … Read more

Rohit Pawar : त्यांची ‘कामे कमी आणि नखरे जास्त’: आ. रोहित पवार यांचा हल्लाबोल !

rohit pawar

आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे. त्यांच्या मते, या सरकारची अवस्था ‘कामे कमी आणि नखरे जास्त’ अशी झाली आहे. सरकार स्थापन होऊन 46 दिवस झाले असले तरी जनतेला कोणतीही ठोस कामे दिसत नाहीत, उलट गोंधळ आणि अविश्वासाचे वातावरण अधिक वाढले आहे, असे पवार म्हणाले. उशिराचे निर्णय पवार यांनी सरकारच्या कामकाजातील … Read more

राज्य निवडणूक आयोगाला मिळाले १३५ दिवसांनंतर निवडणूक आयुक्त !

२१ जानेवारी २०२५ मुंबई : राज्य सरकारने तब्बल १३५ दिवसांनंतर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त नेमले आहेत.माजी सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची नेमणूक करण्यात आली आहे.राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी वाघमारे यांच्या नावाने अधिसूचना जारी केली आहे. महायुती सरकारचे मंत्री आपल्या पहिल्या शंभर दिवसांतील कामांचे नियोजन करण्यात गर्क आहेत, तर सरकारमधील तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या … Read more

उद्धव ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

२१ जानेवारी २०२५ मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यावरून महाविकास आघाडीत असलेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार) सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये यावेळी दीड तास चर्चा झाली.राजकीय वर्तुळात त्यामुळे उलटसुलट चर्चाना ऊत आला आहे.दरम्यान, शिवसेना (ठाकरे) नेते, युवा … Read more

मानहानीप्रकरणी राहुल गांधींना तूर्तास दिलासा

२१ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी दाखल मानहानी प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे.न्यायालयाने या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या कारवाईला स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने याप्रकरणी झारखंड सरकार व मानहानीचे प्रकरण दाखल करणारे … Read more

Ahilyanagar BJP : भाजप तालुकाध्यक्षांचा राजीनामा ! कार्यकर्त्यांत खळबळ… आमदार म्हणतात…

भाजपचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी न झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्याकडे सुपूर्द केला असून, या निर्णयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नैतिक जबाबदारी मान्य करून राजीनामा विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या उमेदवार आ. मोनिका राजळे यांच्यासाठी वैद्य आणि … Read more

आगामी निवडणूका आणि परतण्याची संधी नाही ! अजित पवार शिर्डीत काय बोलले ?

ajit pawar

Ajit Pawar News : शिर्डीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवसंकल्प शिबिरात पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या पुढील रणनीतीचे स्पष्ट चित्र मांडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये प्रभावी कामगिरी करण्यासाठी आत्तापासूनच संघटनात्मक बांधणी सुरू करण्याचे निर्देश त्यांनी पक्षाच्या नेत्यांना दिले. महापालिका निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख ही प्रामुख्याने ग्रामीण … Read more