राज्यपालांच्या बाबतीत केंद्राने विचार करायला हवा – नवाब मलिक

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे केंद्राने मदत करायला हवी असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी सुद्धा राज्यपालांनी लिहलेलं पत्र चुकीचं आहे आणि देशाचे गृहमंत्र्यांनी देखील राज्यपालांना फटकारलं आहे. पण देशाचे गृहमंत्री अमित शहा हे राज्यपाल काम बरोबर करत नाही असे सूचित करत आहेत का?, म्हणून जर असे असेल तर … Read more

‘अशा’ ठेकेदारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव तालुक्यात साडे तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. या विकासकामांचा वेग यापुढे कमी होता कामा नये. जे ठेकेदार विकासकामे करताना कामाची गुणवत्ता ठेवत नाही व घेतलेली विकासकामे वेळेत पूर्ण करीत नाही, अशा ठेकेदारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका, असे आदेश आमदार आशुतोष काळे यांनी दिले. तहसील कार्यालयाच्या पंचायत समिती … Read more

इथेनॉल प्रकल्पासाठी जिल्हा बँकेची तिजोरी खुली ठेवली जाईल – आमदार शिवाजी कर्डिले

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांना सहकारातील आदर्श माणून जिल्हा बँकेची वाटचाल सुरू आहे. अडचणीतील सर्वच कारखान्यांना जिल्हा बँकेने मदत केली. आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली वृद्धेश्वर कारखान्याला उज्वल भवितव्य असून कोणत्याही नियमांचा अडसर न बाळगता कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पासाठी जिल्हा बँकेची तिजोरी खुली ठेवली जाईल, असे माहिती बँकेचे संचालक … Read more

आमदार कानडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- अतिपावसामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीचे पंचनामे संबधीत तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक करीत नसल्याची तक्रार आमदार लहू कानडे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली. आमदार कानडे यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार पाठवल्याचे त्यांनी सांगितले. यंदा झालेल्या अतिपावसामुळे शेतातील खरीप पिके उदवस्त झाली आहे. शेतात पिकेच उभी नसल्याचे सांगून पंचनामे करण्याचे … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आले आहेत – आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आले आहे. देशाचे नेते खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची बांधणी करताना सर्वच घटकाना समावेश करून घेतला असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. श्रीरामपूर येथे बॅरिस्टर रामराव आदिक सभागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवर्निवाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात … Read more

शिवसैनिकांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर, बैठकीतच जिवे मारण्याची धमकी !

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या निधनानंतर सावरलेल्या स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिकांनमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे सेनेच्या सदस्य नोंदणी अभियान बैठकीतच जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. एवढेच नाही तर यावेळी खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. गुलमोहर रोड परिसरातील कोहिनुर मंगल कार्यालयात रविवारी सायंकाळी हा … Read more

अतिवृष्टीग्रस्तांना लवकरात लवकर मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-  हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. संभाव्य संकटात एकही जीव गमावता कामा नये, काळजी करु नका, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागास भेट … Read more

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे थिल्लर, सरकार चालवयाला दम लागतो : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे थिल्लरपणे भाषा वापरतात. त्यांच्यात सरकार चालवयाला दम लागतो तो त्यांच्यात नाही असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज लगावला. अतिवृष्टी आणि महापूरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी फडणवीस आज माढा आणि करमाळा दौर्यावर आले होते. पाहणी दरम्यान पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर हल्ला … Read more

निराधार कुटुंबाना मोफत अन्न धान्य पुरवठा करणार

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- महाराष्ट्रात विविध भागात पावसाने थैमान घातले होते यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक भागांमध्ये स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार शरद पवार हे भेटी देत आहेत. त्याचप्रमाणे नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात आज मी सुद्धा नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. महाराष्ट्रात अशी परिस्थिती असताना ज्यांचे घर पाण्याखाली बुडाले, काही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेनेच्या ‘त्या’ नेत्यास मारहाण !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर शहरातील शिवसेनेतील गटबाजी संपली असे वाटत असतानाच ती पुन्हा नव्याने उफाळून आली आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद लहामगे यांना शिवसेना युवा सेनेचे प्रमुख रवी वाकळे यांनी खुर्ची फेकून मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जीवे मारण्याची धमकी दिल्याने वाकळे यांच्याविरोधात लहामगे यांनी तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल केला … Read more

‘घर देता का घर’ ? मदारी समाजाची शासनाकडे मागणी. तहसीलदारांच्या आश्वासनानंतर वंचितचे आंदोलन मागे

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाज बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागा च्या वतीने राबविण्यात येणारी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सबंधित सर्व यंत्रणांनांशी चर्चा करण्यात येऊन २ महिन्याच्या आत बैठक घेण्यात येईल असे लेखी आश्वासन जामखेड चे तहसिलदार विशाल नाईकवाडे व गट विकास अधिकारी परसराम कोकणे यांनी … Read more

अहमदनगरचे देशमुख बिहारच्या निवडणुकीत निरीक्षक

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-  सध्या बिहारमध्ये प्रचाराची धूम आहे. प्रत्येक पक्ष आपले बलाबल यात दाखवत आहे. काँग्रेसपक्षानेही आपली राजकीय फासे आवळायला सुरुवात केली आहे. त्यासाठी बिहारमधील 38 जिल्ह्यांसाठी देशभरातून विविध राज्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायकराव देशमुख … Read more

ना.थोरात यांच्या संदर्भातील वक्तव्य राष्ट्रवादीच्या खोसे यांनी मागे घ्यावे !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- पार्किंगमधील वादातील किरण काळे यांचे वैयक्तिक मत स्पष्ट असतांना या वादात राष्ट्रवादीच्या अभिजित खोसे यांनी काँग्रेस पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्यावर नाहक आरोप करुन काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून, श्री.खोसे यांनी ना.थोरात यांच्या संदर्भातील ती भावना दुखावणारी वक्तव्य मागे घ्यावी व आघाडीचा धर्म पाहावा, असे आवाहन अहमदनगर शहर … Read more

गारूड्यांचा खेळ करणाऱ्यांचे आ. रोहित पवार यांच्या कार्यालयासमोर ‘असे’ अनोखे आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- आज (सोमवार) १९ ऑक्टोबर रोजी मदारी समाजाच्या वतीने वसाहतीचे बांधकाम सुरु झाले नाही याच्या निषेधार्थ सकाळी साडे अकरा वाजता आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयासमोर गारुड्याचा खेळ सादर करत आंदोलन केले. तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाजातील २० कुटुंबास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीसाठी तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. त्याचा निधीही प्राप्त झाला. … Read more

माजी कृषिमंत्री कडाडले; मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘ती’ वचनपूती करावी

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-  महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी,तूर, कांद्यासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत. मागील वर्षी परभणी येथे जाऊन शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी पंचानामे न करता सरसकट हेक्टरी कोरडवाहूला २५ हजार, बागायती शेतीला ५० हजार, तर फळबागेला एक लाख रुपये मदत करा, असे ठणकावून सांगत … Read more

अवकाळी पावसाच्या नुकसानीची तात्काळ मदत द्या – आमदार बबनराव पाचपुते

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आज या नुकसानीचे पेडगाव भागात आमदार बबनराव पाचपुते यांनी अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी केली. व या सर्व नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार पाचपुते यांनी दिले.आज सकाळी तहसील कार्यालयात तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांच्या … Read more

अद्याप वीजही न पोहोचलेल्या ‘त्या’ आदिवासी गावात ‘हे’ मंत्री पोहोचले दुचाकीवर

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-  महाराष्ट्रातील अजूनही अनेक जिल्ह्यांमधील काही आदिवसई भाग अतिशय दुर्गम आहेत. त्या ठिकाणी सोयोसुविधा पोहोचलेल्या नाहीत. असेच एक अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी-संगमनेर सीमेवर दूरवर जंगलात वसलेल्या बोंबलदरा या आदिवासी पाड्याची तीच अवस्था. या पाड्यावर अद्याप वीज पोहोचली नसल्याने त्याठिकाणी ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करण्यात आले. आणि त्यासाठी उद्घाटन करण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे … Read more

केंद्राने राज्याची देणी वेळेत दिली, तरआम्हाला केंद्राकडे मदत मागावी लागणार नाही: उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- राज्याला केंद्राकडे हात पसरण्याची वेळ आली आहे असे विरोधक म्हणतात. मात्र, केंद्राने राज्याचे देणे वेळेवर दिले तर आम्हाला केंद्राकडे मागण्याची वेळच येणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केले. राज्य सरकार कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. राज्यभरात झालेल्या पावसानंतर अनेक ठिकाणी मोठे नुकसान … Read more