राज्यपालांच्या बाबतीत केंद्राने विचार करायला हवा – नवाब मलिक
अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे केंद्राने मदत करायला हवी असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी सुद्धा राज्यपालांनी लिहलेलं पत्र चुकीचं आहे आणि देशाचे गृहमंत्र्यांनी देखील राज्यपालांना फटकारलं आहे. पण देशाचे गृहमंत्री अमित शहा हे राज्यपाल काम बरोबर करत नाही असे सूचित करत आहेत का?, म्हणून जर असे असेल तर … Read more