‘स्थायी’चे सभापती कोतकर यांच्यावर होणार ‘ती’ कारवाई ?

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- भाजपचे नगसेवक असणारे मनोज कोतकर हे ऐनवेळी राष्ट्रवादीत गेले आणि स्थायी समितीचे सभापति झाले. परंतु त्यांच्या या कृतीनंतर पक्षाने त्यांच्यावर पक्षीय कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरजिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या पक्षाच्या शहर कार्यकरणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक नुकतीच झाली. … Read more

मुख्यमंत्रीना राज्याच्या परिस्थितीचा शून्य अभ्यास, नारायण राणे यांची टीका

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-उद्धव ठाकरे यांच्यासारखा निष्क्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला नाही. त्यांना राज्याच्या परिस्थितीचा शून्य अभ्यास आहे. लोक एवढे कोरोनाने बळी गेलेत आणि हा माणूस घरात बसून राहतो. पुराणे हाहाकार उडाला तेव्हा ते घरात बसून होते. आता ते बाहेर पडत आहेत. बाहेर पडून महाराष्ट्राला काय देणार आहेत ? असा प्रश्न नारायण राणे यांनी … Read more

वाद न घालता विकास कामे मार्गी लावू : आमदार लंके

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-राज्यात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या तिनही पक्षांचे सरकार असून या आघाडीच्या सरकारचे नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे हे करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी पारनेर – नगर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यावर मतदारसंघाची जबाबदारी टाकल्याने स्थानिक पातळीवर वाद न घालता आघाडीच्या सर्व घटक पक्षांना समान न्याय देऊन विकासाचा अनुशेष … Read more

‘शेतकऱ्यांसाठी ‘तो’ निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार’ ; माजी आ. कर्डीले म्हणतात …

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-निमगाव वाघा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने शेतकर्‍याना खेळते भांडवलाचे धनादेश वाटप करण्यात आले. कोरोनामुळे ही शेतकरी अडचणीत आला आहे. त्यांना आधार देण्यासाठी जिल्हा बँकेने हा निर्णय घेतला आहे. निमगाव वाघा येथील 380 शेतकर्‍यांना 3 कोटी 58 लाख व पिंपळगाव वाघा येथील 133 शेतकर्‍यांना 1 कोटी 45 लाख रुपयांचे कर्ज … Read more

आघाडीतील ‘त्या’ दोघांचा जुना वाद पुन्हा उफाळला

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि काँग्रेसच्या शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यामध्ये असणारा जुना वाद पुन्हा नव्याने उफाळून आला आहे. काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष काळे यांनी यांनी जगताप समर्थकांकडून धमकावल्याचा आरोप करून पोलीस ठाण्यात तक्रार (एनसी) दिली आहे. आपल्याविरुद्ध जाणीवपूर्वक षडयंत्र रचले जात असून नियोजनबद्धरित्या बनाव निर्माण करत शहरात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, युवक … Read more

‘ ‘त्या’इमारतीला बाळासाहेब विखे यांचे नाव द्यावे ‘

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- शिर्डी नगरपंचायतने नव्याने बांधलेल्या नूतन अग्निशमन दलाच्या तसेच मुख्याधिकारी भवनाला स्व. लोकनेते पद्मभूषण खा. बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सामाजिक कार्यकर्ते गिरीष सोनेजी यांनी तसे निवेदन दिले आहे. मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी ते निवेदन स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की, स्व. बाळासाहेब … Read more

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा: शिवाजी कर्डिले

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-यावर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. तरी या तीन पक्षांच्या सरकारने पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करावा, असे आवाहन माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केले. जिल्हा बँकेच्या वतीने अकोळनेर, नारायण डोह, चास, भोयरे पठार व उक्कडगाव येथील शेतकऱ्यांना खेळते भांडवलचा चेक वाटपावेळी ते बोलत … Read more

पंचनामे करण्यात वेळ न घालता निकषाप्रमाणे सरसकट नुकसान भरपाई द्यावी – आमदार मोनिका राजळे

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- यंदा महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आहे. या सर्व पूर परिस्थीतीमुळे व अती पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल, फळबाग, घरे, संसार उपयोगी साहित्य, दुभती जनावरे, पाण्याखाली जावून मोठी हानी झालेली आहे. अनेक जिल्ह्यातील गावे जलमय होऊन गावांचे शिवार पाण्याखाली जावून, यात खरिपाची पिके, ऊस, फळबागा भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कोरोनावर लस प्राप्त होईपर्यंत…

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- कोरोना विरुद्धचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही यासाठी मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी ‘मां कसम’ सर्वांनी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी … Read more

के. के. रेंज बाबत आमदार निलेश लंके यांचा गौप्यस्फोट

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- के. के. रेंजसाठी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, नगर व राहुरी तालुक्यातील 23 गावांमधील शेतकर्‍यांच्या जमिनींचे हस्तांतर करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मान्यता दिली होती. 18 मे 2017 मध्ये मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली होती, असा गौप्यस्फौट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी केला आहे. फडणवीस व … Read more

कोरोना संसर्गाबाबत केंद्रीय मंत्र्याचे अत्यंत धक्कादायक विधान!म्हणाले देशात आता ….

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-देशात सामूहिक संसर्ग झाला आहे पण तो काही राज्यांपर्यंतच मर्यादित असून अद्याप सर्वत्र पसरलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. ‘संडे संवाद’ या त्यांच्या सोशल मीडियातील कार्यक्रमात ते बोलत होते. भारत कम्युनिटी संसर्गापर्यंत येऊन ठेपल्याचे यावेळी त्यांनी मान्य केले. जगभरात करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होऊन ती … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी एक लाखांची मदत करा; माजी आमदारांनी केली मागणी

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हा परतीच्या पावसाने हिरावला आहे. यामुळे शेतकऱ्यांना एकरी एक लाखांची मदत द्यावी अशी मागणी माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी केली आहे. कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ नुकताच कर्डिले यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी … Read more

त्यामुळे नैतिक जबाबदारी स्विकारून राज्यपालांनी राजीनामा द्यावा…

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- ज्यांनी शेतकऱ्यांना साले म्हणून संबोधलं त्या भाजप नेत्यांचं शेतकरी प्रेम बेगडी असून शेतकऱ्यांबद्दल त्यांचं प्रेम कधीपासून जागे झाले अशी टीका अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केली आहे. काल रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून काम करतात अशी टीका केली होती. दानवे यांच्या टीकेचा माजी राज्यमंत्री … Read more

आम्ही वारंवार टीका केल्यामुळे मुख्यमंत्री बाहेर पडणार का? – चंद्रकांत पाटील

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- नुकसान भरपाई देण्यासाठी घरात बसून चालत नाही, त्यासाठी बांधावर जावे लागते, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आम्ही मागे लागून … Read more

शेतकऱ्यांच्या भरीव मदतीसाठी खासदारांना घेवून पंतप्रधान मोदींची भेट घेणार – शरद पवार

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-राज्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हे संकट अस्मानी आहे त्यामुळे त्याचे परिणाम दीर्घकाळ असतील. शेतकऱ्यांना भरीव मदतीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आजपासून दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. … Read more

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीच्या आमदाराला म्हंटले ‘गुंड’

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी यांच्यामध्ये गठबंधन होत राज्यात सत्ता स्थापन करण्यात आली. मात्र आता नगर शहरातील काँग्रेस पक्षातील एका पदाधिकाऱ्याने शहरातील राष्ट्रवादीच्या आमदाराला चक्क गुंड म्हणून संबोधले आहे. यामुळे आता या दोन पक्षांमध्ये वादाची ठिणगी पेटली आहे. काँग्रेसच्या शहरजिल्हाध्यक्षाने राष्ट्रवादीच्या आमदाराला गुंड म्हटले तर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने … Read more

फडणवीसांच्या बदनामीसाठी सरकारकडून ‘त्या’ चौकशीचे आदेश; भाजप पदाधिकाऱ्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयानंतर राज्य सरकारच्या विरोधात भाजप चांगलेच आक्रमक झाले आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य प्रा. भानुदास बेरड यांनी ‘नगर तालुक्यातील मांडवा या गावी जलयुक्त शिवार योजनेतून ज्या तलावाचे काम … Read more

पवारांच्या त्या सभेवरून आमदार रोहित पवारांची दगाबाजांवर टीका

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात घेतलेल्या शरद पवारांच्या त्या सभेला आज वर्ष पूर्ण झालं आहे. याच जुन्या आठवणींना उजाळा देत आज आमदार रोहित पवार यांनी पक्षातून बाहेर गेलेल्या दगबाजांना चांगलाच टोला लगावला आहे. सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भर पावसातील ‘ती’ सभा राज्यातील जनतेला भावली आणि … Read more