सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :-  भाजप सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांवर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा भाजप सरकारने शेतकऱ्यांना विविध योजनेमार्फत मदत केली. केंद्र व राज्य सरकारने मिळून मोठी कर्जमाफी केली. यावर्षी मोठ्याप्रमाणात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी या तीन पक्षाच्या सरकारने लवकरात लवकर पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत … Read more

जिल्ह्याच्या माजी पालकमंत्र्यांच्या प्रश्नाला आमदार रोहित पवारांचे सडेतोड उत्तर

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- फडणवीस सरकारच्या काळात गाजलेले जलयुक्त शिवार योजनेबाबत कॅगने ताशेरे ओढल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकारने याबाबत नुकतीच चौकशीचे आदेश दिले आहे. या चौकशीच्या आदेशावरून कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. जलयुक्त शिवार योजनेत नऊ ते साडेनऊ हजार कोटी रुपये खर्च झाला आहे कॅगच्या अहवालानुसार तो … Read more

जामखेड पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या राजश्री मोर यांची निवड

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- जामखेड पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती राजश्री मोरे यांची निवड झाली आहे. दरम्यान पंचायत समिती सभापती पदासाठी स्थगित असलेली मतमोजणी प्रक्रिया होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे व भाजपच्या मनिषा सुरवसे यांना समसमान मते मिळाली होती. यावेळी चिठ्ठीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे ह्या नशीबवान ठरल्या दहा महिन्यानंतर रिक्त सभापती पदाला न्याय … Read more

पंतप्रधान मोदींची ‘इतकी’ आहे श्रीमंती ; ‘येथे’ करतात गुंतवणूक

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत एका वर्षात 36 लाख रुपयांची वाढ झाली आहे. पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) सादर केलेल्या ताज्या मालमत्ता घोषणांमध्ये असे दिसून आले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती मागील वर्षाच्या तुलनेत वाढली आहे, तर गृहमंत्री अमित शहा यांच्या मालमत्तेत घट झाली आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ चिमुकल्याचा खून;मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथील वेदांत देशमुख या चिमुकल्याची अमानुष हत्या झाल्याच्या घटनेला पाच वर्ष पूर्ण झाले. वेगवेगळ्या एकूण 17 पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केला मात्र अद्याप देखील तपास पूर्ण झालेला नाही. त्यामुळे तपास पूर्ण होऊन आरोपीला शासन कधी होणार ? असा सवाल उंचखडक येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना … Read more

‘शरद पवारांच्या ‘पुलोद’ प्रयोगानंतरच महाराष्ट्राचे राजकारण घातक वळणावर’; विखेंच्या आत्मचरित्रात गौप्यस्फोट

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- दिवंगत माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे यांच्या आत्मचरित्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रकाशन झालं. या आत्मचरित्रात बाळासाहेब विखेंनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शरद पवार पुरोगामी लोकशाही दलाच्या माध्यमातून मुख्यमंत्री झाले, मात्र त्यानंतर राजकारणाला खूप घातक वळण लागलं. … Read more

शिवसैनिक नगरमध्ये पक्षाला पुढे नेण्याचे काम करतील

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- शिवसेनेचे प्रवक्ते व कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी नगरमध्ये शिवालयास भेट देऊन उपनेते अनिल राठोड यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, विक्रम राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, गिरीश जाधव, अरुणा गोयल, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अनिल शिंदे, भगवान फुलसौंदर, संतोष गेनप्पा, संभाजी … Read more

खुद्द राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावे लागते यापेक्ष राज्याचे दुर्दैव काय?

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी खुद्द राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावे लागते यापेक्ष राज्याचे दुर्दैव काय? असा सवाल करत माजी पणनमंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी करत धार्मिक स्थळे बंद ठेवणे ही राज्य सरकारची विकृती आहे, असा टोलाही राज्य सरकारला लगावला. तीन पक्षांच्या या सरकारमध्ये कोणताही ताळमेळ राहिलेले नाही. कोणाचाच कोणावर … Read more

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी घटना पायदळी तुडवण्याचे काम केले

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, परंतु महाराष्ट्राच्या राज्यपालांनी घटना पायदळी तुडवण्याचे काम केले. मंदिरे उघडण्याबाबत मुख्यमंत्र्यांना त्यांनी पाठवलेले पत्र म्हणजे अधिकाराचे उल्लंघन आहे. त्यामुळे त्यांना राज्यपालपदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी खोतकर नगर येथे … Read more

महाविकास आघाडीचे सरकार धर्मविरोधी !

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :-राज्यातील सरकार कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे नियम शिथिल करून सर्वच क्षेत्राला खुलेआम परवानगी देत असताना केवळ मंदिरे बंद ठेऊन धर्म विरोधी कृत्य करत आहे, अशी टिका भाजयुमोचे उत्तर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. श्रीराज डेरे यांनी केली. राज्यातील मंदिरे उघडावीत या मागणीसाठी शिर्डी येथे उपोषणाला बुधवारी सुरुवात करण्यात आली. याबाबत संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना … Read more

लोकप्रतिनिधींनी खोट्या कामांचे श्रेय घेऊ नये

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- अकोल्याचे लोकप्रतिनिधींकडून माझ्या आमदारकीच्या कालावधीत मी मंजूर करून आणलेल्या निधीतून तालुक्यात झालेल्या व होत असलेल्या विकास कामांची उद््घाटने व भूमीपूजन करण्याचा सपाटा सुरू आहे. वास्तविक एक वर्षापासून या तालुक्यासाठी विद्यमान आमदारांकडून फक्त ८० लाख रुपयांपर्यंतचा निधी मंजुरी मिळाली. त्यापैकी ५० लाखांचा निधी कोविड परिस्थितीवर मात करण्याबाबत आरोग्य विभागाकडे वर्ग … Read more

स्व. राठोड त्यांच्या कार्यातून आपल्या स्मरणात राहतील

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- सर्वसामान्यांचा नेता, जनतेसाठी दिवस-रात्र झटणारा कार्यकर्ता, शिवसेनेचा सच्चा सैनिक अशी ख्याती असलेले स्व.अनिल राठोड यांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली. म्हणूनच २५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश‍न सोडवले. सामान्यांचे प्रश्‍न सुटावे, त्यांना न्याय मिळावा, यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांची जनसेवेची ही कारकिर्द नगरकरांच्या व शिवसैनिकांच्या स्मरणात राहील. तुमचा आमचा … Read more

शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीसाठी आमदार रोहित पवारांनी केले हे काम

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- कोरोना महामारीमुळे व्यापार पेठा अनेक दिवस बंद होत्या. यामुळे शेतकरी हवालील झालेला शेतकरी आर्थिक चिंतेत होता. तसेच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला होता. दरम्यान शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांची उत्पदकता वाढून आर्थिक बळकटी मिळावी यासाठी पवार पिता- पूत्रांचा वर्षभरापासून … Read more

ठाकरे सरकारकडून फडणवीसांची कोंडी; या बहुचर्चित योजनेच्या चौकशीचे दिले आदेश

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील महाविकास आघाडी सरकार व विरोधी पक्ष भाजपामध्ये सातत्याने आरोप – प्रत्यारोप करत एकमेकांना कोंडीत पकडण्याचे डावपेच सुरुच असतात. नुकतीच राज्यातील ठाकरे सरकारने घेतलेल्या एका निर्णयानुसार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची चांगलीच गोची होणार आहे. युती सरकारच्या काळात गाजलेली बहुचर्चित जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा मोठा निर्णय ठाकरे मंत्रिमंडळानं … Read more

खडसेंच्या प्रवेशाबाबत शिवसेना नेत्याने केले विधान…राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षावर नाराज आहेत. खडसे भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत असून ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशा चर्चा सुरु होत्या. या चर्चा सुरु असतानाच आता शिवसेनेच्या एका नेत्याने केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ … Read more

निवडणुकीच्या कामासाठी काँग्रेस सरसावली; तालुकानिहाय निरीक्षकांच्या केल्या नियुक्त्या

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील काही नागरपंचातींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. कोरोनाचा काळ सुरु आहे पण निवडणुका समोर ठेवत सर्वच पक्षातील नेते मंडळींसह कार्यकर्ते देखील निवडणुकीच्या कामासाठी पुढे सरसावले आहे. जिल्ह्यातील अकोले, कर्जत, पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीचे नोटीफिकेशन जाहीर झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील १७ नगरपालिका, नगरपंचायतीच्या निरीक्षकांची तसेच संघटनात्मक कामा … Read more

भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार.. माजी आमदारांनी केला उघडकीस

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- सरकारी कार्यालयात गेले कि आपल्या कामासाठी अधिकाऱ्यांची हाजीहाजी करूनही कामे होत नसल्याच्या अनेकदा आपणास अनुभव आला असेल. अकोले येथील भूमी अभिलेख कार्यालयात अधिकाऱ्यांचा सुरु असलेला मनमानी कारभार याबाबत खुद्द माजी आमदार वैभव पिचड यांनी पोलखोल केली आहे. माजी आमदार पिचड यांनी भूमी अभिलेख कार्यालयात भेट देऊन अधिकारी यांचेशी भूमी … Read more

मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या पत्रावरून थोरातांनी राज्यपालांना विचारला हा प्रश्न

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यासंदर्भात लिहिलेल्या पत्रावरून वाद सुरू झाला आहे. या पत्राच्या भाषेबाबबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवले होते. तर आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील राज्यपालांच्या या कृतीवर आपले मत व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या … Read more