ब्रेकिंग न्यूज: मोदी सरकार मधील या मंत्र्याचे कोरोनामुळे निधन !

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ६५ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्समध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. सुरेश अंगडी यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या वृत्तामुळे त्यांचे कुटुंब आणि मोदी मंत्रिमंडळात शोककळा पसरली … Read more

त्या कामासंदर्भात आ.जगतापांनी घेतली शरद पवारांची भेट

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या नगर शहरातून जाणार्‍या रस्त्याचा प्रस्ताव मान्य करून रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यासाठी आ. संग्राम जगताप यांनी आता ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांना साकडे घातले आहे. पूर्वीच्या नॅशनल हायवे 222 क्रमांकाचा असलेला व सध्या तो 61 क्रमांक असलेल्यामध्ये या रस्त्याचा समावेश आहे. नेप्ती … Read more

शहरातील खड्यांबाबत महापौरांनी दिल्या या सूचना

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- नगर शहरातील खड्यांची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगू लागल्या आहेत. खड्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकरण देखील रंगू लागले होते. मात्र आता याच खड्‌ड्यांवरून आंदोलने सुरू झाल्यानंतर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी बुधवारी मनपा बांधकाम विभागाची बैठक घेतली. महापौर वाकळे यांनी या बैठकीत शहरात तातडीने पॅचिंगचे काम सुरू करण्याच्या सूचना संबंधितांना … Read more

येथील उपसरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  उपसरपंच विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतात, विकास कामांच्या बाबतीत विचारात न घेता निर्णय घेतले जातात. विकास कामांचा हिशेब दिला जात नाही ही कारणे देत काकणेवाडीचे उपसरपंच विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला आहे.याबाबत समजलेली माहिती अशी कि, काकणेवाडीचे उपसरपंच बाळासाहेब भानुदास पवार यांच्याविरोधात सात पैकी पाच सदस्यांनी तहसिलदार ज्योती … Read more

खड्यांचे राजकारण! आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- शहरात तसेच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून राजकारणी रस्त्यांवरील खड्यांबाबत आक्रमक झाले आहे. या मध्ये विशेष बाब म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोघेही या खड्यांच्या विषयवार आक्रमक झाले आहे. यामुळे सत्ता कोणत्या राजकीय पक्षाची आहे हेच कळत नाही सध्या जे चालले हे सर्व नौटंकी आहे. म्हणजेच मी मारल्या सारखे करतो तू … Read more

…अन विरोधक कुठं जाऊन लपतात कळत नाही; वाचा, रोहित पवारांची GST वरील अभ्यासपूर्ण पोस्ट

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-केंद्र सरकारकडून राज्यांना जीएसटी नुकसाई भरपाई मिळत नसल्याच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांना फटकारलं आहे. राज्याच्या हितासाठी केंद्र सरकारसोबत भांडण्याची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात हे कळतच नाही असा टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे. महामारीच्या संकटात कुठं खट्ट झालं तर त्यावरून आकांडतांडव … Read more

शहराला खड्डे मुक्त करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांचा मनपाला मोलाचा सल्ला !

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर शहराची ओळख ही दिवसेंदिवस खड्यांचे शहर अशी होत चालली आहे. नगरकरांसह शहरातून प्रवास करणाऱ्या कित्येक नागरिकांना खड्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने देखील जोरदार हजेरी लावली असल्याने यामध्ये आणखी भर पडत आहे. रिलायंस कंपनीने अहमदनगर महानगरपालिकाकडे खोदाई कामाकरीता ‘’६६ लाखाची’’ रक्कम जमा केलेली आहे.या … Read more

पालकमंत्री मुश्रीफ यांच्या स्वास्थ्यासाठी विघ्नहर्तला साकडे

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली होती. दरम्यान मुश्रीफ साहेब कोरोना संसर्गातून लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी कोल्हापूर कागल कोविड केअर सेंटरमध्ये गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी कागल नगरपरिषदेचे पक्षप्रतोद नितीन दिंडे … Read more

पक्ष मोठा झाला की आपण मोठे होणार आहोत – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  कार्यकर्त्याना साथ देणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे युवकांनी निष्ठेने काम करून सर्वसामान्य लोकांची कामे करावी. याचे फळ आपणास आगामी काळात मिळाल्याशिवाय राहणार नाही. पक्ष मोठा झाला की आपण मोठे होणार आहोत, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ते कर्जत येथे गाव तेथे … Read more

आता नगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी मिळणार ‘ते’ इंजेक्शन

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यासाठी रेमडेसीवीर इंजेक्शनचा त्वरीत पुरवठा करावा, असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.  आमदार संग्राम जगताप यांनी टोपे यांची भेट घेऊन इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत मागणी केली होती. त्यानंतर टोपे यांनी निर्देश दिले. जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होत … Read more

माजी आमदार स्नेहलता कोल्हे कोरोना बाधित

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  कोपरगाव शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून मंगळवारी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी खासगी लॅबमधून चाचणी केलीअसता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.  पुढील उपचारांसाठी त्या नाशिकला रवाना झाल्याचे, तसेच त्यांच्या स्वीय सहायकलाही कोरोनाची लागण झाली असल्याचे सूत्रांकडून समजते. अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग … Read more

आरोग्यमंत्र्यांची भेट घेत आमदार जगतापांनी केली ही मागणी

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यात उपचारादरम्यान रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण देखील वाढले. या आजारातील रुग्णांना श्‍वसनाचा अधिक त्रास होतो. उपचारासाठी रेमडेसिवीर औषध प्रभावी ठरते.  अहमदनगर जिल्ह्यातील या औषधाचा साठा संपला आहे. त्यामुळे तो तत्काळ मिळावा, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. … Read more

कोविड सेंटरबाबत माजी आमदारांचे तहसीलदारांना पत्र

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून या दुर्गम भागात कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. मात्र वैद्यकीय अधिकारी तसेच सेवा सुविधांअभावी हे कोविड सेंटर सुरु होऊ शकत नाही अशी माहिती प्रशासनाने दिली होती. मात्र आता याच कोविड सेंटर बाबत माजी आमदारांनी तहसीलदारांना पत्र … Read more

प्रवरा उद्योगसमूहाने घेतला हा कौतुकास्पद निर्णय

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 40 हजारांच्या जवळपास पोहचली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांची स्रावतपासणी मोफत करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. प्रवरा उद्योगसमूहाने सामाजिक बांधिलकी म्हणून कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करून घेण्याचा निर्णय घेतला. … Read more

ही लोकशाही नव्हे, तर हुकुमशाही ; महसूलमंत्र्यांचे मोदींवर टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- कृषी विधेयकावरून सध्या देशात वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून विरोधकांकडून मोदी सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्या आठ सदस्यांना निलंबित करून हुकुमशाही वृत्तीचे दर्शन घडविले. मोदी सरकारच्या हुकुमशाहीचा काँग्रेस तीव्र निषेध करते. लोकशाहीसाठी हा काळा दिवस असल्याची संतप्त प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. मंत्री … Read more

शिवसेना उपजिल्हाप्रमुखांनी केंद्रीय संरक्षणमंत्र्यांकडे केली ही मागणी

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-  सध्या जिल्ह्यातील के.के.रेंज प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणामध्ये जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह राज्यातील नेतेमंडळी देखील लक्ष देऊन आहे.याच पार्शवभूमीवर आता शिवसेनेनं देखील याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. जिल्ह्यातील राहुरी, पारनेर व नगर तालुक्यातील लष्कराच्या प्रस्तावित के. के. रेंज क्षेत्राच्या अधिग्रहणबाबत केंद्रीय संरक्षण विभागाने भूमिका जाहीर करून या संदर्भात … Read more

आ.विखे म्हणतात, देशाचा जीडीपी सोडा मोदींनी बलाढ्य चीनलाही नमवलंय ते पहा

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- सध्या देश अनेक आर्थिक संकटांशी सामना करत आहे. यात भारताचा जीडीपी दर फारच कमी झाला असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक तज्ज्ञही यावर चिंता व्यक्त करताना दिसतात. परंतु माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र ‘जीडीपी खाली आला की वर गेला याचा विचार करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील … Read more

 आ. रोहित पवारांचीही राज ठाकरेंसारखीच केली ‘ही’ मागणी; मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्र बंद ठेवण्यात आले. त्यानंतर राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु केली. परंतु अजूनही काही क्षेत्रे सरकारने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यात जिम, हॉटेल, मंदिरे यांचा समावेश आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात जिम पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी जीमचालक सरकारकडे करत आहेत. याच प्रश्नांसंदर्भात मनसे अध्यक्ष … Read more