महामार्गावरील खड्डे दाखवणारे महापौर पालिकेत का झटकतायेत जबाबदारी ?

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-  नगर शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील खड्डे न बुजविल्यास अधिकाऱ्यांना काळे फासण्याची भाषा नगरचे महापौर करीत आहेत.मग नगर शहरातील रस्त्यांच्या अवस्थेचे काय? पालिका आयुक्त , महापौर शहरातील रस्त्ये दुरुस्त करण्याची जबाबदारी का झटकत आहेत अशी टीका शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केली आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण … Read more

खड्डे बुजवा अन्यथा मनसे स्टाईल उत्तर देऊ

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- कल्याण रोड रेल्वेपूल ते सक्कर चौकापर्यंतचा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असून शहरातून जाणारा हा रस्ता आहे. या रस्त्यावर खड्डे पडले असल्याने पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्यामुळे अनेक अपघात होत आहेत. ४८ तासात रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अन्यथा आम्ही मनसे स्टाईलने रास्ता रोको करण्याचा इशारा उपअभियंता दिलीप तारडे व शाखा अभियंता आदिनाथ … Read more

‘आमच्या आमदारावर अन्याय; षडयंत्र खपवून घेतले जाणार नाही’

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-अकोले तालुक्यातील खडकी येथील ग्रामपंचायत शिपाई रामदास लखा बांडे यांना शिवीगाळ, दमदाटी, मारहाण केल्याप्रकरणी आ. लहामटे यांचे विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून तेथील राजकारण तापले आहे. परंतु हा प्रकार म्हणजे सूडबुद्धीचा आहे. आमदार डॉ. किरण लहामटे यांना बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव आहे. असे कोणतेही षडयंत्र खपवून घेतले … Read more

दक्षिणनगरची अमृतवाहिनी असणारे विसापूर धरण भरले; शेतकरी आनंदित

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील विसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले. दक्षिण नगर साठी हे धरण म्हणजे अमृतवाहिनीच आहे. मोठ्या संख्येने पर्यटक येथे आकर्षित होतात. परंतु यंदा कोरोनामुळे हा भाग गजबजणार नाही. आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते या धरणाचे जलपूजन करण्यात आले. हे धारण भरल्याने शेतकरी आणि नागरिकांत आनंदाचे वातावरण पसरले … Read more

स्थायी समिती सभापती : शिवसेनेतील गटबाजी,राष्ट्रवादीची संभ्रमाची परिस्थिती,भाजपाची ‘ही’नीती पथ्यावर पाडण्याची व्यूहनिती

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण सर्वश्रुत आहे. याठिकाणी कधी कोण काय करेल हे सांगता येत नाही असे अनेकांचे मत आहे. आता महानगरपालिकाच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताना चित्र काही अद्याप वेगळेच दिसत आहे. आ. अनिलभैया राठोड यांच्या निधनांनंतर शिवसेनेत गट पडलेले समोर आले. ही पक्षांतर्गत बंडाळी थांबण्याचे नाव … Read more

मला एक दिवसाचा पालकमंत्री बनवा – सुमित वर्मा

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात सत्ताधार्‍यांना अपयश येत आहेत. जिल्ह्याचे मायबाप म्हणून महाविकास आघाडी सरकारने पालकमंत्री म्हणून हसन मुश्रीफ दिले आहेत. परंतु जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचे त्यांना गांभीर्य नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनाच पालकमंत्री करा किंवा मला एक दिवसाचा पालकमंत्री म्हणून संधी द्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुमित वर्मा यांनी केली आहे. … Read more

आ. पवार यांचा राज्यपाल यांना खोचक टोला

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-कांदा उत्पादक शेतकर्‍याने व्यथा मांडण्यासाठी राज्यपालांना पत्र लिहून भेटण्याची वेळ मागितली आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्टिव करून खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतकरी विरेश आंधळकर यांनी राज्यपालांना पत्र पाठविले आहे. कांदा निर्यातबंदी लादल्याने कांद्याचे भाव गडगडणार आहे. त्यामुळे व्यथा मांडण्यासाठी आपणास भेटायचे आहे. … Read more

नगरकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी महसूलमंत्री थोरात सरसावले

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  नगरकरांच्या समस्यां सोडविण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे खुद्द रिंगणात उतरले आहे. तसेच नगर शहरातील विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेण्याबाबत मंत्री थोरात यांनी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना आदेश दिले आहे. तसेच प्रशासनाच्या विविध स्तरावर बैठका लावण्यासाठी मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करेल, असेही थोरात यांनी सांगितले आहे. यामुळे … Read more

धनगर आरक्षणाबाबत माजी पालकमंत्र्यांनी केलं मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- राज्यात कोरोनाचे संकट सुरु असतानाच सध्या आरक्षण मुद्दा चांगलाच गाजत आहे. मराठा आरक्षणासाठी आजच सोलापूर जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला होता. दरम्यान जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.मराठा आरक्षणाबरोबर धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे. अन्यथा रस्त्यावर लोक फिरु देणार नाहीत,’ असा इशारा माजी मंत्री … Read more

चक्क महापौरांनी दिला अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फसण्याचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  शहरातून जाणार्‍या महामार्गांची प्रचंड दुरवस्था झालेली असून कल्याण रोड मोठ्या खड्डयांमुळे वाहतूक योग्य राहिलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने आपल्या अखत्यारितील महामार्गांची डागडुजी करावी अन्यथा अधिकार्‍यांना काळे फासण्याचा इशारा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना महापौर वाकळे यांनी पत्र पाठवले आहे. या … Read more

या कारणामुळे सुजित झावरे यांना नाही होणार अटक !

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- खंडणी मागणे, सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात झावरे यांना सोमवारी अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. जिल्हा सत्र न्यायालयात झावरे यांच्यावतीने ऍड.महेश तवले यांनी बाजू मांडली. न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन मंजूर … Read more

सहा महिन्‍यात राज्‍यातील जनतेला कोणती मदत केली याचे आत्‍मपरिक्षण करावे

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- देशाचा जीडीपी खाली आला म्‍हणून आरडाओरड करणा-यांनी मागील सहा महिन्‍यात राज्‍यातील जनतेला कोणती मदत केली याचे आत्‍मपरिक्षण करावे असा सल्‍ला देतानाच, विकास दराचा विचार करण्‍यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संकटाच्‍या काळात राष्‍ट्रहिता बरोबरच लोकहित साधले. देशातील सामान्‍य माणसाला आत्‍मनिर्भरतेने पुन्‍हा उभे करण्‍यासाठी आत्‍मविश्‍वास दिला असल्‍याचे प्रतिपादन माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे … Read more

महापौरांनी दिला या विभागाच्या अधिकाऱ्यांना इशारा

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही दिवसापासून शहरासह जिल्ह्यत पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहे. या समस्येवर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने या प्रश्नाबाबत महापौर आक्रमक झाले आहे. शहरातून जाणाऱ्या विविध महामार्गांवरील खड्ड्यांच्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नेप्ती नाका ते कल्याण महामार्ग रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. रस्‍ते … Read more

कांदा निर्यातबंदीवरून महसूल मंत्री थोरात कडाडले, म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिचलेला शेतकरी आता पुन्हा नव्या जोमाने उभा राहू पाहत आहे. आता पर्यंत अनेक पिकांनी बळीराजाची नाराजी केली. परंतु आता कुठे कांद्याच्या रूपाने कुठे आशा दिसत असतानाच कांद्याची निर्यातबंदी या शेतकर्‍यांच्या दुःखावर केंद्र सरकारने दिलेल्या डागण्या आहेत, असा थेट आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. चार पैसे शेतकर्‍याला मिळण्याच्या … Read more

खा. सुजय विखे म्हणतात, वेळ पडल्यास नाफेडचा कांदा बाजारात आणा पण…

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिचलेला शेतकरी आता पुन्हा नव्या जोमाने उभा राहू पाहत आहे. आता पर्यंत अनेक पिकांनी बळीराजाची नाराजी केली. शेतकऱ्यांचे उत्पादन देणारे पीक कांदाही मागील काही दिवसांत 3-7 रुपये प्रति किलो होता. परंतु आता कुठे कांद्यास चांगला भाव मिळू लागला असतानाच मोदी सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणल्यामुळे शेतकऱ्यांचा वांदा … Read more

मराठा आरक्षण; भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली छत्रपतींची भेट

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. या आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी याबाबत पुढाकार घेऊन आणि पंतप्रधानांना भेटून या प्रश्नाविषयी मार्ग कसा काढता येईल याबाबत चर्चा करावी अशी विनंती या शिष्टमंडळाने केली आहे. मराठा आरक्षणामुळे मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. हा प्रश्न … Read more

मोठी बातमी: 8 खासदार राज्यसभेतून निलंबित

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- मोदी सरकारने नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर केले. परंतु हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनांनी आणि विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या विधेयकावरून राज्यसभेत काँग्रेसने जोरदार गोंधळ घातला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्यासह आठ खासदारांवर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी निलंबनाची … Read more

‘उद्धव ठाकरेंमुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटते’

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर महाराष्ट्रात मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. कंगनाने या सर्व प्रकारात उडी घेत कायम वादग्रस्त वक्तव्य केल्याने हे प्रकरण जास्त चर्चेत राहिलं. या सर्व वादादरम्यान कंगनाने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीर अशीही केली. यानंतर हा वाद अधिक चिघळला, वाढला. कंगनाच्या या मतानंतर बॉलिवूड आणि समाजाच्या विविध … Read more