धक्कादायक ! ‘हे’केंद्रीय मंत्री आयसीयुमध्ये

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- लोक जनशक्ती पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना आज (शुक्रवार) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे सांगितलं जातय. आपल्या अनुपस्थितीत आपला मुलगा चिराग पासवान यांच्याकडे पक्षाची सुत्रं सोपवल्याचंही त्यांनी म्हटलंय. पक्षा संबंधी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार तसेच एखाद्या पक्षासोबत जाण्याचा किंवा न जाण्यासंबंधी चिराग पासवान हे निर्णय … Read more

खा.शरद पवार व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भेट; खा. सुजय विखे करणार…

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-सैन्य दलाकडून के.के. रेंज क्षेत्रावर सराव केला जातो. १९८० पासून के.के. रेंज आर-२ मध्ये राहुरी, नगर व पारनेर या तीन तालुक्यातील २३ गावांमधील २५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र अधिग्रहीत करण्यात आलेली आहे. राहुरी, पारनेर येथे लष्करी अधिकार्‍यांनी केलेल्या सर्वेक्षणामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. या २३ गावांमध्ये पुन्हा खळबळ उडाली असून … Read more

खासदार विखे म्हणाले के.के रेंज बाबत वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणार !

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-के.के रेंज अर्थात खारे कर्जुने रेंज संदर्भात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले केके रेंजसाठी भूसंपादन होणार नसल्याची माहिती स्थानिक वृत्तपत्रांना दिली. सर्वप्रथम या प्रश्नासंदर्भात आपण माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना सोबत घेऊन केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना भेटून विस्तृत चर्चा केली आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना … Read more

अजित पवार हे डायनॅमिक नेते आहेत, मराठा आरक्षणावर त्यांनी तोडगा काढावा !

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- मुंबईतील 144 कलम हे कोरोना मुळे नव्हे तर मराठा समाजातील आंदोलनामुळे लावण्यात आल आहे. 144 कलम लावून आंदोलन दाबता येत नाही अस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी तातडीची कॅबिनेट बैठक घेवून पंधराशे कोटी रुपये मराठा समाजासाठी घोषित करा अशी मागणी देखील चंद्रकांत पाटील … Read more

द्रोह करणाऱ्या त्या पोलिसांना अटक करा, पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा, अन्यथा …

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-सरकारविरोधात द्रोह करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्का तसेच एन आय ए अंतर्गत अटक झाली पाहीजे ही आमची मागणी असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी द्रोह करणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावी, अन्यथा त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. राज्याचे … Read more

तुमचा एक गुंठाही जाऊन देणार नाही. मी स्वत: रणगाड्याखाली झोपेल : आ. निलेश लंके

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- अनेक वर्षांपासून साकळाई पाणी योजनेचे काम आपण फक्त निवडणुकीपुरते ऐकत आहोत. निवडणुका आल्या की पुढारी गाडी, भोंगा व माईक हातात घेऊन गावोगावी सभा, बैठका घेऊन साकळाई पाणी योजनेचे काम पूर्ण झाले पाहिजे, असे सांगत असतात. निवडणुका संपल्या की जनतेला पुन्हा वाऱ्यावर सोडून दिले जाते. निवडणुका आल्या की साकळाई पाणी … Read more

कोरोनाने नोकरी गेली ? सरकार देईल निम्मा पगार; जाणून घ्या कसे ते….

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-मोदी सरकारची एक कल्याणकारी योजना आहे, त्याअंतर्गत कोरोनामध्ये नोकरी गेल्यास अर्ध्या पगाराची सुविधा मिळू शकते. लोकांच्या अडचणी लक्षात घेता मोदी सरकारने आपल्या योजनेची अंतिम तारीखदेखील वाढविली आहे. अशा परिस्थितीत, कोनोरामध्ये लॉकडाऊनमुळे आपली नोकरी गेली असेल तर आपण तत्काळ या योजनेचा लाभ घेऊ शकता. मोदी सरकारने नोकरी करणाऱ्या मजुरांना दिलासा देण्यासाठी … Read more

स्वकीयांचा विरोध तरीही मंत्री थोरातांची भाजपच्या कार्यक्रमाला उपस्थिती;पाचपुते गटात नाराजी

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- नागवडे कारखाना व छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे भाजपचे नेते असून त्यांनी श्रीगोंदे शहरात सुरू केलेल्या कोविड केंद्र आणि सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण या कार्यक्रमासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हजेरी लावली. आघाडीच्या नेत्यांना विरोधाला न जुमानता मंत्री थोरात यांनी उद््घाटन केल्याने … Read more

आमदार रोहित पवार म्हणाले जामखेडची वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी…

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- देशांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा होत आहे. विविध गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत जामखेड शहराला पहिल्या दहा क्रमांकात स्थान मिळवून देण्यासाठी व जामखेडची वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे व ही लोक चळवळ झाली पाहिजे, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या स्पर्धेच्या तयारीसाठी आ.रोहित पवार … Read more

जिल्ह्याला चार मंत्रीपद मिळाले आहेत.. त्याचा उपयोग नाही

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील कोरोनाची वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोनाबाधितांवर उपचारासाठी जिल्हाभर कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. दरम्यान कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मिळत असलेले जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष मुंडे म्हणाले कि, ‘जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. प्रशासकीय यंत्रणा त्याचा सामना करत … Read more

जनता कर्फ्यू बाबत शिवसेनेची ही असणार भूमिका

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता अनेक काही नागरिकांसह नेतेमंडळींनी जनता कर्फ्यूची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना जनता कर्फ्यूत सहभागी होणार नसल्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी सांगितले. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जनता कर्फ्यू केल्यास सहकार्याची भूमिका घेतली आहे. … Read more

काय करायचे या महापौर व आयुक्तांचे ? शिवसेनेचे गिरीश जाधव यांचा संतप्त सवाल

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  तब्बल साडे तीन कोटी रुपये निधी वापरून मनपाने आणलेले एम आर आय मशीन चक्क भाजी मार्केट च्या आवारात डम्प केल्यासारखे ताडपत्री खाली झाकून ठेवण्यात आले आहे. कोरोना काळात नगरकरांच्या सतत सेवेत असण्याचा बडेजाव मिरवणाऱ्या महापौर आयुक्तांचे करायचे काय असा संतप्त सवाल शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी विचारला … Read more

युवक काँग्रेसची नवीन कार्यकरिणी जाहीर करणार

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  युवकांना काँग्रेस पक्षात काम करण्याची चांगली संधी असून, नेतृत्व गुण असलेल्या युवकांना पक्षात संधी देण्यात येते. ग्रामीण भागातून आलेला युवक देखील या पक्षात आपले कर्तृत्व सिध्द करु शकतो. पक्षातील कार्यकर्त्यांनी काम करत रहावे त्यांच्या कार्याचा निश्‍चित दखल घेऊन त्यांचा सन्मान होणार आहे. प्रत्येक युवा कार्यकर्त्यावर इंडियन युथ काँग्रेसचे लक्ष … Read more

केंद्र सरकारने शेतकर्‍यांना देशोधडीस लावले याचे माजी मंत्री विखे यांनी आत्मचिंतन करावे

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  महाविकास आघाडी सरकारने मागील सहा महिन्यात शेतकर्‍यांना कोणती मदत केल्याचे म्हणार्‍या नेत्याने केंद्र सरकारने कशा पध्दतीने भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेऊन शेतकरी विरोधी धोरण राबविले व कशा पध्दतीने शेतकर्‍यांना देशोधडीस लावण्याचे कार्य केले याचे आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे सांगून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर … Read more

बंधारा फुटून शेतात घुसले पाणी…

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथे बंधाऱ्याचा भराव फुटून या बंधाऱ्यातील पाणी लगतच्या शेतात जाऊन पिकांचे नुकसान झाले. आमदार आशुतोष काळे यांनी पाहणी करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांना दिल्या आहेत. नुकसानीचे पंचनामे करून मदतीसाठी प्रस्ताव तयार करावे, या बंधाऱ्याची दुरुस्ती करा, अशा सूचना आमदार … Read more

पिचड म्हणतात, ”ती’ मोहीम म्हणजे सरकारचे जबाबदारी टाळण्याचे काम’

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावास रोखण्यासाठी शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम आखली आहे. परंतु आता या मोहिमेवरूनच माजी आमदार वैभव पिचड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पिचड म्हणाले की, ही मोहीम म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांना सरकारने ठामपणे कोरोना ही आमची जबाबदारी राहिली नसल्याचे सांगितले आहे. तुम्हीच तुमचे आरोग्य सांभाळा व तुम्हीच … Read more

सुप्रिया झावरे यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द करा

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- पारनेर येथील महिला तहसीलदार ज्योती देवरे यांच्याशी अश्लिल भाषेत संभाषण करून विनयभंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे न्याय मागितला आहे. सदर प्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्यावर व पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी तहसीलदारांच्या बाबतीत निंदनिय घटना … Read more

कार्यकर्त्यांची ‘ती’ मागणी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली मान्य !

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  शेतकऱ्यांच्या मालकीचा असलेल्या राहुरीच्या डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यावर तालुक्याची आर्थिक जडणघडण अवलंबून असल्याने कधीही राजकारण न करता मदत करण्याची भूमिका घेतली, असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त राहुरीच्या डाॅ. तनपुरे साखर कारखाना परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. … Read more