कोरोनाच्या आकडेवारीबाबत ‘ह्या’ आमदारांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्याने  योग्य नियोजन करत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय रोवले आहेत.  मागील काही आठवड्यांपासून कोपरगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून ही वाढणारी संख्या … Read more

सुजय म्हणतो, तसे करू नका म्हणून जिल्हाधिकार्यांना कोणी फोन करते काय ?

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- नॅशनल हेल्थ मिशन निधी खर्चाबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी विश्वासात घेत नाहीत, सूचनांची दखल घेत नाही, त्यामुळे खासदारकीचा राजीनामा देतो, अशी भूमिका डॉ.विखे यांनी मांडली होती. कोविड उपचार सुविधांसाठी अहमदनगर जिल्ह्याला आलेल्या 18 कोटी रुपयांच्या निधीतून होत असलेल्या कामांबाबत व खासदार म्हणून यात आपल्या सूचनांची दखल जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले प्रपंच चालवण्यासाठी मी खासदार झालो नाही !

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- नॅशनल हेल्थ मिशन निधी खर्चाबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी विश्वासात घेत नाहीत, सूचनांची दखल घेत नाही, त्यामुळे खासदारकीचा राजीनामा देतो, अशी भूमिका डॉ.विखे यांनी मांडली होती. या पार्श्वभूमीवर आता नॅशनल हेल्थ मिशनद्वारे त्यांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई प्रतीक्षेत आहे. याबबत बोलताना डॉ. विखे म्हणाले, प्रपंच चालवण्यासाठी मी खासदार झालो नाही. जनतेने … Read more

खासदार डॉ.सुजय विखेंनी सांगितले जिल्ह्यात कोरोना वाढण्याचे कारण…

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येने आतापर्यंत सात हजारचा आकडाही ओलांडला आहे. खा.डॉ सुजय विखे म्हणाले कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचे ट्रेसिंग करण्यासाठी 5 दिवस कडक लॉकडाऊनची मागणी होती. पण ती टाळली गेली, त्याचे परिणाम दिसत आहेत, रोज रुग्ण संख्या शेकड्याने वाढत … Read more

अहमदनगर शहरातील उड्डाणपुलास दिवंगत अनिलभैय्या राठोड यांचे नाव द्या

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहरातील नियोजित उड्डाणपुलास दिवंगत अनिलभैय्या राठोड यांचे नाव द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केली आहे. याबाबत कदम यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. स्व. राठोड यांनी नगर शहराचे 25 वर्षे प्रतिनिधीत्त्व केले. नगर शहरात उड्डाणपूल होण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने, उपोषण केले. शहरातीलच नाही तर जिल्ह्यातील … Read more

अनिल राठोड यांच्या अकाली निधनाने नगरची कधीही न भरून येणारी हानी

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्या अकाली निधनाने नगरची कधीही न भरून येणारी हानी झाली असून राठोड यांचे कार्य चिरकाल स्मरणात राहील, असे प्रतिपादन डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी केले.  रुग्णालयात उपचार सुरू असताना अनिल राठोड यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतल्याने तालुका शिवसेना व श्रीसंत सावता … Read more

आमदार निलेश लंकेना अश्रू अनावर म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत असताना….

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- माजी मंत्री आणि विद्यमान उपनेते अनिल रामकिसन राठोड (वय 70) यांचे आज बुधवारी पहाटे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंतीम संस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्व. राठोड यांना श्रध्दांजली वाहताना पारनेरचे  राष्ट्रवादी काँग्रेसचे  आमदार निलेश लंके यांना रडू कोसळले. राठोड … Read more

अनिल भैय्या राठोड यांच्या रूपाने एक चांगला मित्र गमावला : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-माजी मंत्री व २५ वर्ष नगर शहराचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे माजी आमदार अनिल भैय्या राठोड यांचे अकस्मित निधन धक्कादायक आहे. त्यांच्या निधनामुळे निर्मळ मनाचा चांगला मित्र गमावला आहे, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना थोरात म्हणाले की, गरीब कुटुंबातून आलेले … Read more

माजी आमदार अनिल राठोड अनंतात विलीन

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी पहाटे ह्रदयविकाराने निधन झाले. गेल्या आठवड्यात त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. अहमदनगर शहरातील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंतीम संस्कार करण्यात आले. हजारो चाहते, समर्थकांनी गर्दी करत लाडक्या भैय्या यांना अखेरचा निरोप दिला.  … Read more

आमदार संग्राम जगताप म्हणाले सर्वांना या धक्क्यातून सावरण्याची ताकद परमेश्वराने द्यावी

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- आज सकाळी नगर शहराचे माजी आमदार अनिल राठोड यांचे निधन झाले,शिवसेना उपनेते माजी मंत्री अनिल राठोड यांच्या निधनाबददल राज्यभरातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकार्‍यांनी दु:ख व्यक्त करीत भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.  अनेक नेत्यांनी व्टिटर तसेच सोशल मिडियातून राठोड यांना श्रध्दांजली अर्पण करीत लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनिल राठोड यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे निधन !

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी पहाटे ह्रदयविकाराने निधन झाले. गेल्या आठवड्यात त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. दरम्यान अनिल राठोड यांचे निधन झाल्यानंतर अहमदनगर शहरातील राजकीय क्षेत्रात आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. मुकुंदनगरमध्ये राहत असलेले … Read more

अनिल राठोड यांची ‘ती’ शेवटची इच्छा अधुरीच राहिली…

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. आज पहाटे अहमदनगरमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. राठोड यांच्या मागे पत्नी,  एक मुलगा व मुली असा परिवार आहे.  राठोड हे नगर विधानसभा मतदार संघातून तब्बल 25 वर्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या जाण्याने अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शिवसैनिकांवर … Read more

श्रीरामचंद्राच्‍या मंदिराच्‍या भूमिपुजनाचे साक्षिदार होण्‍याचे भाग्‍य आमच्‍या पिढीला मिळाले…

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  आयोध्‍येमध्‍ये प्रभू श्रीरामचंद्राच्‍या मंदिराच्‍या भूमिपुजनाचे साक्षिदार होण्‍याचे भाग्‍य आमच्‍या पिढीला मिळाले, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या नेतृत्वाखाली राम मंदिराच्‍या निर्माणाचे कार्य हे देशाच्‍या अध्‍यात्मिक, सांस्‍कृतीक आणि एकात्मिक परंपरेचा सर्वोच्‍च मानबिंदू ठरेल अशा शब्‍दात भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आपला आनंद व्दिगुणीत केला.  लोणी बुद्रूक ग्रामपंचायत कार्यालयात आ.विखे पाटील यांनी … Read more

अनिल भैया राठोड यांच्या निधनाने गोरगरीब व जनसामान्यांचा लढवय्या नेता हरपला

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- शिवसेनेचे उपनेते आणि माजी मानती अनिल राठोड यांचं आज पहाटे निधन झालं. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी मंत्री अनिल राठोड यांना श्रद्धांजली वाहिली. अहमदनगर शहराचे पंचवीस वर्ष विधानसभेत प्रतिनिधित्व करताना माजी मंत्री अनिल भैया राठोड यांनी आपल्या कामाचा राज्यभर ठसा उमटवला. धडाडी व आक्रमकते बरोबर त्यांनी विकास कामांना … Read more

अनिल भैय्या राठोड यांची आठवण प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून राहील…

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होवून काम करणारा नेता म्हणून अनिल भैय्या राठोड यांची आठवण प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून राहील आशा शब्दात माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.  आपल्या शोकसंदेशात आ.विखे पाटील यांनी म्हणले आहे की,अनिल राठोड यांच्या निधनाचे वृत सर्वानाच धक्कादायक आणि तेवढेच … Read more

कोरोना रूग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवा;माजी आ.कोल्हे संतापल्या

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-कोपरगाव येथील कोरोना सेंटर वाढत्या रूग्णांना सेवा देण्यास अपुरे पडत आहे. त्यामुळे रूग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे या रूग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवा असा इशारा देत शिर्डी येथे तातडीने कोरोना सेंटर उभारावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत … Read more

अनिल भैय्या गेले हा मोठा आघात…. लोकांसाठी जगलेला नेता गेला

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- अनिल भैया गेले ही वाईट बातमी कळली आणि धक्काच बसला शिवसेना ज्यांच्या रक्तात होती आणि प्रत्येक श्वास हा शिवसेनेसाठी होता तो अखेर काळाने निष्ठूरपणे थांबविला  अशा भावपूर्ण शब्दांत शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली श्रद्धांजली वाहिली.  काही दिवसांपूर्वीच मी अनिल भैया यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या तब्येतीची … Read more

Blog :अनिल राठोड – अहमदनगर शिवसेनेचा ढाण्या वाघ

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  शिवसेनेची स्थापना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली. नगर जिल्ह्यात शिवसेनेला हवा तसा आक्रमक आणि कट्टर हिंदुत्त्वाचा चेहरा अनिल राठोड यांच्या रुपानं मिळाला. नगर शहर १९८९ पूर्वी दंगलीमुळं राज्यातच नव्हे, तर देशात कुप्रसिद्ध होतं. या शहरातील धार्मिक आणि सामाजिक रचनाच अशी होती, की इथं कायम हिंसा, दंगली होतं. अनिल राठोड यांनी दहशतवादमुक्त … Read more