जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे कालव्याच्या कामासाठी जलशक्ती मंत्रालयाचा निधी मिळावा – ना. विखे
जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या राहिलेल्या कामांसाठी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने अधिकचा निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर पाटील यांच्याकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना ना. विखे पाटील यांनी निळवंडे प्रकल्पाच्या संदर्भात सविस्तर पत्र दिले. जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या सद्यस्थितीची … Read more