दुधाला हमीभाव देत असताना दूध दरवाढीसाठी कायदा करण्याची गरज !

dudh darvaadh

दूधाला हमीभाव देणे अतिशय गरजेचे आहे. दुधाला हमीभाव देत असताना दूध दरवाढीसाठी कायदा करण्याची अत्यंत गरजेचे आहे. यासाठी मोठे आंदोलन उभारू, असा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे. संगमनेर शहरातील श्रमिक मंगल कार्यालयात आयोजित दूध परिषदेमध्ये बोलताना उत्पादकांनी हा इशारा दिला. येथील श्रमिक उद्योग समूहाचे संस्थापक साहेबराव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली काल मंगळवारी (दि.९) दूध परिषद … Read more

दुधातील भेसळ बंद झाल्यास दूधाला ५० रुपयांपर्यंत भाव मिळेल – शेतकरी नेते सुरेशराव लांबे

dudh bhesal

गेल्या आठवड्यात दूध दरवाढ व इतर मागण्यांसाठी राहुरीत झालेले रास्ता रोको आंदोलन व भाषणबाजी हा निव्वळ राजकीय स्टंट असून, जखम डोक्याला व मलम गुडघ्याला असा प्रकार पाहायला मिळत आहे. दूध दरवाढ व इतर मागण्यांसाठी ओरडणारे राजकीय नेते व कार्यकर्ते हे दूध भेसळीबाबत काहीच बोलत नाहीत, अशी टिका करीत दूधातील भेसळ थांबल्यास दूधाला प्रतिलिटर ५० रुपये … Read more

शेतकऱ्यांचे हित पाहून पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करण्यात येणार – ना. विखेंची माहिती

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय

सर्वप्रथम शेतकऱ्यांचे हित पाहून पशुसंवर्धन व दूग्धव्यवसाय विकास विभागाच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा. या विभागांची पुनर्रचना करतांना कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर अन्याय होणार नाही. त्यांना नियमित पदोन्नतीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, याचा सर्वसंमतीने विचार करावा, अशा सूचना महसूल, पशुसंवर्धन व दूग्धविकास मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मंगळवारी मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. … Read more

खरीप हंगाम २०२४ साठी आ. काळे भरणार शेतकऱ्यांचे पिक विम्याचे अर्ज !

ashutosh kale

खरीप हंगाम २०२४ साठी पिकविमा भरण्याची सुरुवात १८ जून पासून सुरु झाली आहे. मागील वर्षी असंख्य शेतकऱ्यांनी पिक विमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता. यंदाही शेतकऱ्यांना पिकविमा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी खरीप हंगामातील सर्वच पिकांचे पिकविम्याचे अर्ज आ. आशुतोष काळे भरणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले गेले आहे की, दुष्काळ, … Read more

आता लोकसंख्येनुसार होणार जिल्हा तहसिलची विभागणी ना. विखे यांची ग्वाही !

TAHASIL VIBHAG

राज्यातील तहसील कार्यालावरील वाढता व्याप पाहता महसूल विभागाने नवीन महसूल कार्यालये निर्मितीसाठी गठीत केलेल्या उमाकांत दांगट समितीला लोकसंख्येच्या आकारमानाने तहसील विभागाची निर्मिती करण्याच्या सूचना देण्यात येतील. अशी माहिती महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. त्याच बरोबर सभागृहातील आलेल्या सर्व सूचना या समितीला देऊन लवकरच समितीच्या अहवालानुसार कार्यवाही केली जाईल, असे मंत्री विखे … Read more

राज्यात नवे जिल्हे, तालुक्यांची निर्मिती करण्याची गरज, दांगट समिती करणार अभ्यास – महसूल मंत्री विखे-पाटील

vikhe

वाढत्या लोकसंख्येनुसार नवे जिल्हे आणि नव्या तालुक्यांच्या निर्मितीबाबत शासन विचार करीत आहे. यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी निवृत्त अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीला २५ जुलैपर्यंत अहवाल पाठवण्याच्या सूचना दिल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. नंदुरबार जिल्ह्यात अतिदुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यात मोलगी येथे नवीन तालुक्याची निर्मिती … Read more

मुंबईतील सात रेल्वे स्थानकांच्या नामांतरणासाठी विधिमंडळाची मान्यता, केंद्राच्या मंजुरीनंतर होणार अंमलबजावणी !

nammantaran

मुंबईतील करी रोड आणि सँडहर्स्ट रोड, तर पश्चिम रेल्वेच्या मरिन लाईन्स, चर्नी रोड आणि हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन, डॉकयार्ड आणि किंग्ज सर्कल या सात रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव मंगळवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करण्यात आला. हा ठराव केंद्राकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असून, त्यांच्या मंजुरीनंतर नामांतरणाचा मार्ग खुला होणार आहे. मुंबई लोकलच्या रेल्वे … Read more

बेकायदेशीरपणे आदिवासीच्या जमिनी लाटणाऱ्यांवर कारवाई होणार ! आदिवासी जमिनी व्यवहार प्रकरणी विभागीय समिती गठीत करून चौकशी करणार

राज्यातील आदिवासी जमिनी हस्तांतरण प्रकरणी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करून चौकशी करणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांनी विधानपरिषद सभागृहात दिली. जिथे- कुठे आदिवासींची जमिनी लाटल्या असतील त्यावर कडक कारवाई जाईल असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले. पावसाळी अधिवेशनात विधानपरिषमध्ये नंदूरबार येथील आदिवासी व्यक्तीची जमीन बिगर आदिवासी केल्याचा प्रश्न उपस्थित केला असताना … Read more

नगर तालुक्यातील रस्त्यांचा कायापालट, राज्यमार्गात होणार रुपांतर – आ. तनपुरे !

rajya marg

नगर तालुक्यातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला निंबळक-चास- खंडाळा ते राज्य मार्ग १०, ते वाळुंज- नारायण डोह प्र राज्य मार्ग २, ते राज्य मार्ग १४८, बारदरी- खांडके-कापूरवाडी- पिंपळगाव उज्जैनी-पोखर्डी ते राज्य मार्ग, १४६ हा रस्ता दर्जोन्नत करण्यात येऊन त्यांचे राज्य मार्गात रूपांतर करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबत आदेशही निर्गमित करण्यात आले असल्याची माहिती आमदार प्राजक्त … Read more

पाट पाणी आणणे व जिरायत शेतीसाठी पाणी हेच माझे मुख्य ध्येय – अॅड. ढाकणे

adv dhakane

जनतेच्या हितासाठी विधानसभा निवडणुक लढवल्या. मात्र, यामध्ये माझा पराभव झाला तरी सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरून न्याय देण्याचा प्रयत्न केला, येथून पुढच्या काळातही तो संघर्ष सुरूच राहील. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव सह परिसरात आजपर्यंतच्या एकाही लोकप्रतिनिधींनी शेतीच्या पाणी प्रश्नासाठी लढा न दिल्याने हा जिरायत भाग अजूनही पाण्यापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे शेवगाव तालुक्याच्या पूर्वभागात शेतीसाठी … Read more

महाराष्ट्र्र सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना महाराष्ट्रात लाडकी ठरणार !

ladaki bahin

महाराष्ट्र सरकारने नुकतीच ‘लाडकी बहीण’ योजना आणली आहे, या याजनेंतर्गत महाराष्ट्रातील २१ ते ६५ वर्षातील महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या वतीने नियमावली देखील जाहिर करण्यात आली आहे. त्या नियमांच्या चौकटीत बसणाऱ्या महिलांना … Read more

योजनेचा लाभ घेता यावा यासाठी मोफत अर्ज व माहिती पत्रक उपलब्ध करणार माजी मंत्री कर्डिले !

kardile

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. अजित पवार यांनी राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राहुरी मतदारसंघातील सर्व पात्र लाभार्थी महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माजी मंत्री कर्डिले यांनी राहुरी … Read more

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी पाटपाण्याचे नियोजन कोलमडले, पत्रकार खंडागळे, मुथा यांचा आरोप !

पाटबंधारे विभाग

पाटपाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी कोलमडले आहे. त्यामुळेच आज लाभक्षेत्राला पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. तसेच लाभक्षेत्रात व धरणाच्या पाणलोटात अद्यापही पुरेसा पाऊस नसल्यामुळे नजीकच्या काळात पाणी टंचाईची समस्या भासणार आहे. त्यास पाटबंधारे विभागाचे अधिकारीच कारणीभूत असतील, असा आरोप बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे व खजिनदार सुनिल मुथा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला … Read more

श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी रविवार बंदची हाक, प्रांताधिकारी कार्यालयासमोर कृती समितीचे निदर्शन !

shrirampoor jilha

श्रीरामपूर जिल्हा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीकडून श्रीरामपूर प्रांताधिकारी कार्यालयासमोर काल सोमवारी (दि.८) निदर्शने करण्यात आले. यावेळी रविवारी (दि.१४) स्वयंस्फूर्तीने श्रीरामपूर बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक म्हणाल्या, श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी स्व. गोविंदराव आदिक यांनी मूलभूत सुविधा उपलब्ध करून ठेवल्या आहे. श्रीरामपूर जिल्हा व्हावा, ही प्रत्येक श्रीरामपूरकरांचे स्वप्न आहे. … Read more

नगर जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासू देणार नाही, विवेक कोल्हे यांचे आश्वासन !

vivek kolhe

कोपरगावचे माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या विकासाला प्राधान्य दिले. तोच वारसा कायम ठेवून नगर जिल्ह्यात इफको खताचा तुटवडा भासू देणार नाही. त्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन इफकोचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले. तालुक्यातील कोपरगाव, शिंगणापूर रेल्वेस्टेशन येथे १२ वर्षापासून बंद झालेला इफको खत रॅक पॉईट नुकताच नव्याने … Read more

साई संस्थानच्या सकारात्मतेमुळे २६७ कोटी रुपये खर्चुन निमगाव हद्दीत उभारलेले भव्य शैक्षणिक संकुल सुरू !

sai sansthan

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने सकारात्मक पाऊल उचलून सुमारे २६७ कोटी रुपये खर्चुन निमगाव हद्दीत उभारलेले भव्य शैक्षणिक संकुल सुरू करून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर केली आहे. त्याबद्दल शिर्डी ग्रामस्थ, निमगाव कोऱ्हाळे ग्रामपंचायत तसेच निमगाव येथील जनसेवा युवक मंडळाच्या वतीने सरपंच कैलास कातोरे व कार्यकत्यांनी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उपकार्यकारी … Read more

महसूल मंत्री विखे यांच्या आश्वासनानंतर गणोरे येथील शेतकऱ्यांचे उपोषण स्थगित !

vikhe

अकोल्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सात दिवसांपासून सुरू केलेले उपोषण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. मंत्री विखे पाटील यांनी गणोरे येथे येऊन उपोषणकर्ते संदीप दराडे आणि शुभम आंबरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती त्यांनी उपोषणकर्ते आणि ग्रामस्थांना दिली. याप्रसंगी माजी आमदार … Read more

केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोहचवाव्या – आ. मोनिका राजळे !

monika rajale

केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना तळागाळातील घटकापर्यंत पोहचवणे आपल्या सर्वांची प्राथमिक जबाबदारी आहे. श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना यापूर्वी आठशे रुपये मिळत होते; परंतु महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर आता पंधराशे रुपये मिळत आहे. खरीप पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, योजनेच्या जाचक अटी शिथिल … Read more