चिंताजनक ! विद्यार्थी आत्महत्येचा दर लोकसंख्यावाढीपेक्षा अधिक, पहा स्पेशल रिपोर्ट

student

आपल्या देशात विविध कारणांनी विद्यार्थी आत्महत्येचा दर हा एकूण लोकसंख्या वाढीपेक्षाही अधिक असल्याचे धक्कादायक तथ्य बुधवारी एका संशोधन अहवालातून समोर आले आहे. प्रामुख्याने दाक्षिणात्य राज्य तामिळनाडू, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये विद्यार्थ्यांचे जीवन संपवण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. ‘राष्ट्रीय गुन्हे तपशील ब्यूरो’च्या (एनसीआरबी) माहितीवर आधारित ‘विद्यार्थी आत्महत्या : एक … Read more

Friendship Days Special: आयुष्यात कायम आठवणीत राहील असा बनवा फ्रेंडशिप डे! मित्रांसोबत मस्त फिरायला जायचे प्लॅनिंग करा आणि ‘या’ ठिकाणांना भेट द्या

mahabaleshwar

Friendship Days Special:- पावसाळ्याचा कालावधी जसा फिरण्यासाठी उत्तम असतो तसंच काही स्पेशल दिवस असतात जे कायम स्मरणात राहावेत याकरिता आपण काहीतरी वेगवेगळ्या प्लॅनिंग करत असतो. अशा प्लॅनिंगमध्ये प्रामुख्याने कुठेतरी फिरायला जाणे आणि त्या ठिकाणची आठवण आपल्या कायम स्मरणात राहील अशा पद्धतीचा आपला प्लॅनिंग असतो. स्पेशल दिवस काहीतरी गोष्टींनी स्पेशल किंवा खास बनवणे हे खूप महत्त्वाचे … Read more

टीव्ही-मोबाइल पाहू देत नसल्याने मुले थेट पोलीस ठाण्यात, आई-वडिलांवर लावले ७ वर्षे शिक्षेचे कलम

tv mobile

आजकाल जगात काय घडेल याचा काही नेम राहिलेला नाही. आज मुलांना, विद्यार्थ्यांना घडवताना पालकांना, शिक्षकांना मोठी कसरत करावी लागते. हे करत असताना बऱ्याचदा मुले आता तक्रार करू लागल्याने शिक्षकांसह पालकांचीही गोची होऊ लागली आहे. आता एक घटना समोर आली आहे. ही घटना सर्वानाच अचंबित करणारी आहे. मुलांनी थेट पोलीस ठाणे गाठत आपल्या आई वडिलांविरोधात ७ … Read more

बर्फाच्छादित जम्मू कश्मीरात उष्णेतचा कहर ! ‘झेलम’ आटली, पंखेही नसणाऱ्या राज्यात एसीची विक्री

jhelam

उष्णता, उष्णतेची लाट हे महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आदी भागात नित्याचेच. या राज्यातील नागरिकांना याची जणू सवयच. तापमान अगदी ४० अंशाच्याही पुढे जाते. परंतु आता तुम्हाला ऐकून धक्का बसेल, की जेथे नेहमीच बर्फ असते अशा जम्मू आणि काश्मीरला उष्णतेच्या लाटेने हैराण केलेय. धक्कादायक म्हणजे ही उष्णता इतकी त्रासदायी झालीये की जेथे फॅन दिसणेही मुश्किल त्या राज्यात एसीची … Read more

Hill Station In India: उन्हाळ्यात जा, पावसाळ्यात जा मध्यप्रदेशातील ‘ही’ हिल स्टेशन आहेत निसर्गाचा जलवा! एकदा जाल तर जातच रहाल

panchmadhi hill station

Hill Station In India:- भारताच्या उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून तर पश्चिमेपर्यंत जर सगळी राज्ये पाहिली तर प्रत्येक राज्यामध्ये तुम्हाला निसर्गाने नटलेली अनेक सुंदर पर्यटन स्थळे पाहायला मिळतात. या पर्यटन स्थळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निसर्ग सौंदर्याने नटलेले ठिकाणे तसेच डोंगर दऱ्या, पावसाळ्यामध्ये दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या तसेच नाले व धबधबे इत्यादी निसर्गाच्या खजिन्याचे मनोहर दृश्य पाहण्यामध्ये … Read more

तुम्हाला माहिती आहे का जगातील पहिले शाकाहारी शहर भारतात आहे? काय आहे त्या शहराचे नाव आणि काय आहे विशेषता?

palitana city

भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे व भारतामध्ये  परंपरा आणि राहणीमान तसेच बोलीभाषा इत्यादी प्रत्येक बाबतीत आपल्याला विविधता दिसून येते. तसेच भारत हा एक वैशिष्ट्यपूर्ण देश असून भारतामध्ये  अनेक स्थळे आणि गावे यांची एक विविधता आणि विशेषता आपल्याला दिसून येते. मग ती विशेषता कोणत्याही गोष्टींच्या स्वरूपाने असू शकते आणि त्यामुळे हे ठिकाणे किंवा गावे … Read more

‘हा’ आहे देशातील सर्वात लांब रेल्वे प्रवास! ट्रेन कापते 4 दिवसात 4 हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर; 9 राज्यांमधून करते प्रवास

longest railway route

भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर रेल्वेचे जाळे असून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आता रेल्वे नेटवर्क विस्तारले जात आहे व ज्या ठिकाणी अजूनपर्यंत रेल्वेमार्ग नव्हतेत्या ठिकाणी आता रेल्वे मार्ग उभारण्याचे काम केले जात आहे. वाहतुकीच्या दृष्टिकोनातून भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क असून भारतातील प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीच्या दृष्टिकोनातून भारतीय रेल्वेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तसेच भारतीय रेल्वेच्या बाबतीत जर … Read more

Tourist Place In Srinagar: श्रीनगरला फिरायला जाल तर ‘ही’ सुंदर ठिकाणे नक्कीच पहा; निसर्गाचे सौंदर्य काय असते तेव्हा कळते आपल्याला!

aru valley

Tourist Place In Srinagar:- जम्मू आणि काश्मीरला पृथ्वीवरचा स्वर्ग किंवा पृथ्वीचा स्वर्ग असे म्हटले जाते आणि त्यामागे कारणे देखील तसेच आहेत. काश्मीरला जितके निसर्गाने भरभरून दिलेले आहे तितके पृथ्वीतलावरील अन्य कोणत्याही ठिकाणाला दिलेले नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे भारतातीलच नव्हे तर जगातील लाखोंच्या संख्येने पर्यटक दरवर्षी काश्मीरला भेट देतात. तसेच काश्मीरच्या सौंदर्यामुळे … Read more

एलपीजी ग्राहकांना मिळाला सरकारकडून मोठा दिलासा! केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रांनी केली मोठी घोषणा

gas cyllinder

केंद्र सरकारच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टींसाठी ई-केवायसी आता बंधनकारक करण्यात आलेली आहे व ही ई केवायसी आता एलपीजी सिलेंडर ग्राहकांना देखील महत्त्वाची व बंधनकारक करण्यात आलेली आहे. यामागे सरकारचा उद्देश आहे की ई केवायसीच्या माध्यमातून यासंबंधीचे बनावट खाते आणि व्यावसायिक सिलेंडरचे फसवे बुकिंग बंद होईल व त्याकरिता ई केवायसी महत्त्वाची आहे. परंतु आता या ई केवायसी … Read more

‘हा’ आहे देशातील पहिला एक्सप्रेस वे, ज्यावर उतरतील हेलिकॉप्टर; गाड्यांमध्ये हॉर्न ऐवजी वाजेल सतार आणि शहनाई

delhi-mumbai expressway

भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर मोठमोठ्या रस्ते प्रकल्पांचे कामे सध्या सुरू असून या माध्यमातून देशातील अनेक महत्त्वाची शहरे एकमेकांशी कनेक्ट केले जात आहेत व अशा शहरांमधील प्रवासाचे अंतर देखील आता यामुळे भविष्यकाळात कमी होण्यास मदत होणार असून प्रवासाचा वेळ वाचणार आहे. महत्वाचे म्हणजे उभारण्यात येत असलेल्या या नवीन एक्सप्रेस वे मध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर केला जात … Read more

पावसाळ्यामध्ये मस्तपैकी रेल्वेने फिरता येतील भारतातील ‘ही’ पर्यटनस्थळे; टळेल प्रवासातील धोका आणि घ्याल मनमुराद निसर्गाचा आनंद

tourist place

बऱ्याचदा कित्येक जण पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्याचे आणि पर्यटन स्थळे पाहण्यासाठी प्लॅनिंग करतात व कित्येकदा ही प्लॅनिंग मित्रांसोबत जास्त करून केली जाते. कधी कधी कुटुंबासोबत देखील अशा ट्रीप प्लान केल्या जातात.] परंतु बऱ्याचदा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काही ठिकाणी घाटमाथ्यात धुके किंवा अतिशय जोराचा पाऊस असल्यामुळे हा प्रवास धोक्याचा देखील होऊ शकतो व कधीकधी जीवावर बेतू … Read more

‘पीएम २.५’ वायुप्रदूषणाने मुंबई-पुण्यासह १० शहरांत दरवर्षी  ३३ हजार बळी !

polution

मुंबई-पुण्यासह देशातील १० प्रमुख शहरांत वायुप्रदूषणामुळे दरवर्षी सरासरी ३३ हजार लोकांचा बळी जात असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. या १० शहरांमधील मृत्यूंपैकी तब्बल ७.२ टक्के लोकांच्या मृत्यूस प्रदूषणाची ‘पीएम २.५’ ही पातळी कारणीभूत आहे, असा धक्कादायक खुलासा ‘द लांसेट’ संस्थेने शुक्रवारी केला. २००८ ते २०१९ या काळात देशातील दिल्ली, मुंबई, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, … Read more

दिवाळीसाठीचे रेल्वे आरक्षण फुल, नागरिकांना सहन करावा लागत आहे मनस्ताप !

travel

गणेशोत्सवात आरक्षण मिळत नाही, अशी तक्रार कायम चाकरमान्यांकडून केली जाते. मात्र, आता यात आणखी भर म्हणजे १ नोव्हेंबर रोजी दिवाळीसारख्या सणासाठीचे रेल्वे आरक्षण देखील फुल झाल्याने चाकरमान्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. प्रतीक्षा यादी १०० पार गेल्याने रेल्वे प्रशासनाने अधिक गाड्या सोडण्याचे नियोजन करावे, तसेच ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रक्रियेत बारीक लक्ष ठेवत पारदर्शक प्रक्रिया उपलब्ध … Read more

Scheme For Women: सरकारच्या ‘या’ योजना महिलांना माहिती असायलाच हव्या; महिलांसाठी अनेक दृष्टिकोनातून आहेत फायद्याच्या

scheme for women

Scheme For Women:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना आणि उपक्रम राबविण्यात येतात व या माध्यमातून अशा घटकांचे आर्थिक आणि सामाजिक जीवनमान उंचवावे हा त्यामागचा उद्देश आहे. महिलांच्या बाबतीत देखील अनेक महत्त्वाच्या अशा योजना असून त्यातून महिलांची प्रगती तसेच महिलांचा विकास व्हावा व महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून अशा योजना या खूप … Read more

आजपासून जुने रद्द नवे फौजदारी कायदे लागू ! अल्पवयीनवरील अत्याचाऱ्यास फाशी, झुंडबळीसाठीही मुत्युदंड अन बरेच काही, जाणून घ्या सविस्तर…

amit shaha

देशात आज, सोमवारपासून तीन नवे फौजदारी कायदे लागू झाले आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून नागरिकांना न्याय मिळेल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय सक्षम अधिनियम २०२३ अनुक्रमे कालबाह्य भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यांची जागा घेतील. अल्पवयीनवर अत्याचार … Read more

पुखराज रिंग: इतिहास, लाभ, और अधिकतम प्रभाव के लिए कैसे पहनें

पुखराज का इतिहास कीमती पत्थरों को सदियों से पहना जाता रहा है, जिसका उद्देश्य पहनने वाले को सुरक्षा प्रदान करना और साथ ही इसकी सुंदरता का आनंद लेना है। पुखराज को येलो सैफायर भी कहा जाता है और इसके अस्तित्व का अध्ययन करना रोचक है, जिसका उत्पत्ति ज्योतिषीय उपयोग से हुआ है और इसका उच्च … Read more

भारतात आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल! आयफेल टॉवरपेक्षा देखील आहे उंच; बांधण्यासाठी आला आहे 14 हजार कोटी रुपयांचा खर्च

chinaab bridge

भारतात आपल्याला अशा अनेक गोष्टी दिसून येतात की त्या जगात तुम्हाला कुठे दिसणार नाहीत. मग त्या नैसर्गिक विविधतेच्या बाबतीत असो किंवा भौगोलिक विविधतेच्या बाबतीत असो अशा अनेक गोष्टी आपल्याला भारतात दिसतात. तसेच आता भारतामध्ये जे काही रेल्वे आणि रस्ते प्रकल्प सुरू आहेत त्यामध्ये इंजीनियरिंग चा चमत्कार पाहायला मिळत असून अशा प्रकल्पांमध्ये अनेक पूल तसेच प्रकल्प … Read more

Vande Bharat Express : वंदे भारतचा लाजीरवाणा रेकॉर्ड ! तीन वर्षांत वेग झाला कमी

गेल्या ३ वर्षांत वंदे भारत रेल्वेंच्या सरासरी वेगात घट झाली आहे. २०२०-२१ मध्ये ८४.४८ किलोमीटर ताशी वेगाने – धावणारी रेल्वे २०२३-२४ या – वर्षात ताशी ७६.२५ वेगाने धावू लागल्याची बाब माहिती अधिकार कायद्या (आरटीआय) अंतर्गत केलेल्या एका अर्जातून समोर आली. मात्र, केवळ – वंदे भारत रेल्वेंचाच नाही तर – इतर रेल्वेंचादेखील वेग कमी झाल्याचे ही … Read more