तुमच्या घरावरुन कुणाचं विमान उडतंय..भारताचं की दुश्मनाचं? एका क्लिकमध्ये ‘असं’ करा चेक

भारत-पाकिस्तानमध्ये सध्या चांगलाच तणाव वाढला आहे. युद्धही सुरु झाल्याची स्थिती आहे. अशा वेळी, नागरिकांच्या सुरक्षिततेची रोज नव-नवी माहिती दिली जाते. आता तुमच्या घरावरूनही रोज अनेक विमाने उडताना दिसतात. मग आपल्या घरावरुन उडणारे विमान कोणाचे? हा प्रश्न अनेकांना पडतो. आज आम्ही तुम्हाला तुमच्या घरावरुन उडणारे विमान कुणाचे व कोणत्या कंपनीचे आहे, हे कसे शोधायचे ते सांगणार … Read more

तणाव वाढला: तुमच्या फोनमध्ये लगेच करा’ही’ सेटींग; इमर्जन्सी अलर्ट कसा मिळवायचा? वाचा

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारताने पाकिस्तानात घूसुन अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले आहेत. सरकारने बुधवाी (७ मे) देशभरात मोठा मॉक ड्रिल घेत, जनतेला सजग केले आहे. हवाई हल्ल्याचे सायरन, नागरिकांना त्वरित संदेश पाठवणे, याररख्या आपत्कालीन प्रतिसाद प्रणालींची माहितीही देण्यात आली आहे. देशातील लाखो स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी आपत्कालीन सूचना देण्यात येणार आहे. त्यासाठी तुमच्या फोनच्या काही सेटींग्ज तत्काळ … Read more

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पुन्हा पाकवर हल्ला; 12 शहरांवर डागले 50 ड्रोन, एअरफोर्सला फ्री-हॅण्ड

पहलगाममध्ये अतिरेक्यांनी 26 निष्पाप पर्यटकांचा बळी घेतल्यावर भारतानेही जोरदार प्रतिउत्तर दिले. मंगळवारी मध्यरात्री भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून अतिरेक्यांचे तळ नष्ट केले. त्यानंतर सरकारने एअरफोर्सला फ्री-हॅण्ड दिला. त्यानंतर पुन्हा भारताने पाकिस्तानवर दुसरी मोठी कारवाई केली. पाकिस्तानमधील 12 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले करण्यात आले. भारत सरकारने याबाबत अधिकृत पत्रक काढून ड्रोन हल्ला आणि पाकिस्तानची हवाई संरक्षण … Read more

‘जिन्ह मोही मारा तिन मोही मारे’…काय आहे ‘ऑपरेशन सिंदूर’च्यावेळी वापरलेली हनुमान निती?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं. या हल्ल्यात भारताने अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या ऑपरेशनची माहिती देताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर, असं या हल्ल्याचं वर्णन केलं. शिवाय आम्ही अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी हनुमान निती वापरली असा उल्लेखही राजनाथ सिंग यांनी केला. त्यानंतर ही हनुमान निती काय? ती कशी होती? असे … Read more

Operation Sindoor : पहलगाम हल्ल्याचा बदला! भारतीय हवाई दलाच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने शत्रूंना चोख प्रत्युत्तर; पाहा राफेल, SCALP आणि HAMMER क्षेपणास्त्रांची खरी ताकद

Operation Sindoor : भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला करत पहलगामचा बदला घेतलाय. 7 मे 2025 रोजी भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत हल्ला केला, जो पाकिस्तानमध्ये असलेल्या नऊ दहशतवादी छावण्यांवर करण्यात आला. या हल्ल्याचा उद्देश पाकिस्तानच्या दहशतवादाला प्रत्युत्तर देणे आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दहशतवादी छावण्या नष्ट करणे होता. भारतीय हवाई दलाच्या राफेल लढाऊ विमानांनी या ऑपरेशनमध्ये महत्त्वपूर्ण … Read more

1971 साली जे घडलं तेच 7 मे रोजी होणार ! भारत पाकिस्तान युद्धाची शक्यता वाढली…

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (२२ एप्रिल २०२५) अभूतपूर्व पातळीवर पोहोचला आहे, ज्यामध्ये २६ जणांचा बळी गेला होता. या हल्ल्याला भारताने पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा भाग मानले असून, युद्धजन्य परिस्थितीच्या शक्यतेने देशभरात सतर्कता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्रालयाने ७ मे २०२५ रोजी देशभरात व्यापक मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट सरावाचे आदेश दिले आहेत. युद्धजन्य … Read more

जातीनिहाय जनगणनेची तारीख आली समोर; कशी होणार? किती प्रश्न विचारणार ? समजून घ्या सगळे मुद्दे

जनगणना ही दर 10 वर्षांनी होते. यापूर्वी 2011 साली जनगणना झाली होती. मात्र 2021 मध्ये कोरोना काळात ही जनगणना होऊ शकली नाही. आता केंद्र सरकाने थेट जातीनिहाय जनगणना करण्याचा मास्टरस्टोक खेळला आहे. जातीनिहाय जनगणना ही स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच होत असल्याने, तिची जगभर चर्चा सुरु आहे. आगामी निवडणुकांपूर्वी मोदींनी हा डाव का खेळलाय? व या जनगणनेचे … Read more

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्याने भारत संतापला! पाकिस्तानला धडा शिकवणारे ५ निर्णय

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधल्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सगळ्यांचंच धाबं दणाणलं. हा हल्ला इतका भयंकर होता की, सगळा देश हादरून गेला. पर्यटकांचं ठिकाण असलेल्या पहलगामसारख्या शांत जागी असा हल्ला होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट. या हल्ल्यामुळे भारत सरकारने चांगलंच खडबडून जागं होत पाकिस्तानवर कडक कारवाईचा निर्णय घेतला. सरकारने एकदम पाच मोठे निर्णय घेतले, … Read more

Ration Card: घरबसल्या मोबाईलवरून रेशन कार्डमध्ये नवीन नाव समाविष्ट करा! पण कसे?..जाणून घ्या ए टू झेड माहिती

Ration Card:- आपल्या देशात रेशनकार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. घरातील प्रत्येक सदस्यासाठी रेशनकार्ड असणे आवश्यक आहे, कारण याचं माध्यमातून नागरिकांना स्वस्त धान्य, इतर सरकारी सुविधा आणि सहाय्य दिलं जातं. कधी कधी घरातील लहान मुले मोठी होतात किंवा नवीन सदस्य जोडले जातात. अशावेळी त्या सदस्यांचं नाव रेशनकार्ड यादीमध्ये नोंदवणं महत्त्वाचं असतं. पूर्वी रेशनकार्डमध्ये नवीन … Read more

Sarkari Yojana: मुलीचा जन्म झाला की फक्त एक अर्ज… सरकार देईल 1 लाख 1 हजार.! एका क्लिकवर या योजनेची संपूर्ण माहिती

Sarkari Yojana:- लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाने गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलींसाठी सुरू केलेली एक अत्यंत उपयुक्त आणि परिवर्तनशील योजना आहे. अनेकदा ग्रामीण भागांमध्ये किंवा शहरांतील झोपडपट्ट्यांमध्ये मुलींचा जन्म हा आनंदाचा क्षण मानण्याऐवजी आर्थिक ओझं समजलं जातं. अशा पार्श्वभूमीवर ही योजना पालकांमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण करून मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट बाळगून … Read more

Gold Storage: भारतात 24000 टन सोन? भारतातच लपलय सोन्याचे रहस्य… हे धक्कादायक सत्य तुम्हाला हादरवून टाकेल!

Gold Storage:- भारत हा देश सोन्यासाठी प्रसिद्ध आहे, हे आपण सर्वजण जाणतो. पूर्वीपासून भारताला “सोने की चिडिया” म्हटले जायचे आणि त्याचे कारण म्हणजे येथे मोठ्या प्रमाणावर सोन्याचा साठा असणे. पूर्वीच्या काळात राजा-महाराजांकडे, राजवाड्यांमध्ये आणि मंदिरांमध्ये सोन्याची प्रचंड संपत्ती साठवलेली असायची. आता काळ बदलला आहे, पण सोन्याचं महत्त्व अजूनही कमी झालेलं नाही, उलट ते अजून वाढलेलं … Read more

Inspirational Story : चर्चा तर होणारच ! शेतकऱ्याचा मुलगा बनला गावातील पहिला सरकारी अधिकारी, ठरला गावातील पहिलाच सरकारी नोकरदार

Inspirational Story : इच्छा असेल तर मार्ग दिसतो, अस आपण नेहमीच ऐकतो अन वाचतो. पण खरंच इच्छा असेल तर डोळ्यांना मार्ग दिसत नसेल तरी देखील मार्ग शोधता येतो आणि हीच गोष्ट खरी करून दाखवली उत्तर प्रदेश राज्यातील फर्रुखाबाद येथील एका शेतकऱ्याच्या लेकाने. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो युवकांमध्ये फर्रुखाबाद जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील शेतकऱ्याच्या पोरांन … Read more

भारतातील 100% शाकाहारी शहर, इथं नॉनव्हेज खाण सुद्धा गुन्हा; अंडी, मटण, मासे विक्री केली तर…

ndia Viral News : जगात कित्येक देश आहेत आणि प्रत्येक देशाची संस्कृती, भाषा, राहणीमान सारं काही बदल आहे. खाद्य संस्कृतीत देखील मोठा बदल पाहायला मिळतो. देशातच नाही तर देशांतर्गत देखील आपल्याला सर्वच बाबींमध्ये भिन्नता दिसते. भारतासारख्या देशांमध्ये ही भिन्नता अधिक प्रकर्षाने जाणवते. भारतात काही किलोमीटरच्या अंतरावर भाषा बदलते. आपल्या देशात सर्वाधिक भाषा बोलल्या जातात. याशिवाय … Read more

भारतातील टॉप १० कॉलेजची यादी ! तुमची मुले इथे शिकायला गेली तर लाईफ होणार सेट

Top 10 Colleges In India : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, जिथे शिक्षण क्षेत्रातही प्रचंड वैविध्य आणि गुणवत्ता आढळते. देशातील उच्च शिक्षण संस्था केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेसाठीच नव्हे, तर संशोधन, नवोन्मेष आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीही ओळखल्या जातात. यामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, समाजशास्त्र, डिझाईन आणि विज्ञान या क्षेत्रांतील उत्कृष्ट संस्था समाविष्ट आहेत. योग्य महाविद्यालय आणि अभ्यासक्रमाची … Read more

Satellite Tolling : भारतातील टोलनाक्यांवर गडकरींचा मोठा निर्णय ! नितीन गडकरी म्हणाले…तक्रारच राहणार नाही!

Satellite Tolling : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गांवरील टोल शुल्कासंदर्भात एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक घोषणा केली आहे. गेल्या काही काळात टोल शुल्क, टोलनाक्यांवरील रांगा आणि वेळेचा अपव्यय यावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. याच पार्श्वभूमीवर गडकरींनी जाहीर केलं आहे की, येत्या १५ दिवसांत अशी टोल पॉलिसी येणार आहे की “टोलबद्दल … Read more

Satellite Toll System : भारतातील सर्व टोलनाके होणार बंद ! थेट बँक अकाउंटमधून पैसे होणार कट

Satellite Toll System : भारतातील रस्ते वाहतुकीला अधिक सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. टोलनाक्यांवरील लांबच लांब रांगा आणि वाहनचालकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सरकार सॅटेलाइट आधारित टोल संकलन प्रणाली लागू करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, … Read more

भारतातील टॉप १० केंद्रीय विद्यालयांची यादी ! ह्या शाळेत तुमची मुले गेली तर लाईफ सेटच…

Top 10 Famous KVS Schools : केंद्रीय विद्यालये भारतातील सर्वोत्तम सरकारी शाळांमध्ये समाविष्ट केली जातात, आणि ती शैक्षणिक गुणवत्ते, शिस्त आणि विद्यार्थ्यांना पुरवलेल्या आधुनिक सुविधांमुळे ओळखली जातात. सध्या देशभरात एकूण १२५६ केंद्रीय विद्यालये कार्यरत आहेत, ज्यामध्ये काही शाळा परदेशात देखील आहेत. केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व शाळा सीबीएसई बोर्डाशी जोडलेली आहेत. केंद्रीय … Read more

भारतीय तरुण बनला गुगलचा मालक? फक्त ८०४ रुपयांमध्ये google.com घेतलं विकत!

आज जगात असा कोणीच नसेल ज्याने गुगलचा वापर केला नसेल किंवा त्याबद्दल ऐकले नसेल. पण 2015 मध्ये घडलेली एक आश्चर्यकारक घटना आजही लोकांच्या चर्चेत आहे. या घटनेत भारतातील सन्मय वेद या तरुणाने अवघ्या 804 रुपयांत (12 डॉलर) google.com हे डोमेन खरेदी केले आणि काही क्षणांसाठी जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनचा मालक बनला. ही कहाणी आणि … Read more