अहिल्यानगर जिल्ह्याचे लवकरच विभाजन होणार?, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संघर्ष समितीला आश्वासन
राहुरी- शासन दरबारी गेली ४४ वर्षे प्रलंबित असलेली श्रीरामपूर जिल्ह्याची मागणी आणि देवळाली- श्रीशिवाजीनगर तालुका निर्मितीचा सामाजिक प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करून या मागण्यांकडे लक्ष वेधले. राजेंद्र लांडगे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले, की अहिल्यानगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे गोवा आणि दिल्ली … Read more