जिल्ह्यात १ लाख ५ हजार टन खतांचा साठा उपलब्ध मात्र लिकिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट
अहिल्यानगर : जिल्ह्यात ९४ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या झाल्या असून सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांकडून युरिया खताची मागणी होते. परंतु कृषी सेवा केंद्र चालकांकडून युरिया खतासोबत अन्य १९/१९/१९ हे नत्र, स्फूरद व पालश असलेले खत व मायक्रोन्यूटन खते घेण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एकप्रकारे कृषी केंद्र चालकांकडून लूट होत आहे. … Read more