काळे-कोल्हे-विखे हे राजकीय शत्रू आता एकत्रित येणार ! नवं पण मोठं प्लॅनिंग, उत्तरेत राजकीय उलथापालथ

कोपरगाव येथे नुकताच एक कार्यक्रम पार पडला. कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव उपबाजार आवार मोर्विस (धामोरी फाटा) येथील जागेच्या भूमिपूजनाचा हा सोहळा होता. नववर्षांच्या अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशीच याचे भूमिपूजन झाले. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. परंतु हा सोहळा जरी भूमिपूजनाचा असला तरी काही महत्वाच्या घडामोडी घडल्यात. राजकीय शत्रू अर्थात … Read more

Ahilyanagar Politics : फडणवीसांची कृपा ! श्री गणेश कारखान्यास ७४ कोटी मंजूर, कोल्हेंचे अच्छे दिन सुरु?

सध्या माजीमंत्री थोरात आणि भाजपचे विवेक कोल्हे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्यासाठी एन.सी.डी.सी. अंतर्गत मार्जिन मनी लोन ७४ कोटी रुपये मंजूर झाले. हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून झाले आहे. या बद्दल माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वात श्री गणेश कारखाना संचालक मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र … Read more

संगमनेरच्या 50 लिटर दूध उत्पादन उपक्रमाने महाराष्ट्राच्या दूध उद्योगाला दिला नवा दिशा!

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध संघाची स्थापना केली. 1980 नंतर आपण पुढाकार घेऊन तालुक्यात दूध व्यवसाय वाढविला. आज तालुक्यात 9 लाख लिटर दूध उत्पादन होत आगामी काळामध्ये कमी गाईंमध्ये जास्त दूध उत्पादन होण्याकरता राजहंस दूध संघाच्या वतीने 50 लिटर दूध उत्पादन करणाऱ्या क्षमतेच्या गाई निर्माण करण्याचा घेतलेला उपक्रम हा … Read more

पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ कारणांमुळे परीक्षांचा कालावधी पुढे ढकलला, शिक्षणमंत्री दादा भुसे

Maharashtra SCERT Exam News

Maharashtra SCERT Exam News : राज्यातील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पहिले ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा कालावधी पुढे ढकलण्याचे नेमके कारण काय याच संदर्भात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या सूचनेला उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली आहे. … Read more

Interesting Facts : कूलरला मराठीत काय म्हणतात ? तुमच्या कूलरचे अस्सल मराठी नाव काय जाणून घ्या अनोखी माहिती

Interesting Facts About Cooler : उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. त्यामध्ये कूलर हा एक स्वस्त आणि प्रभावी पर्याय मानला जातो. घरगुती तसेच व्यावसायिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर केला जातो. गरम आणि कोरड्या हवामानात कूलर अधिक प्रभावी ठरतो. त्यामुळे त्याच्या कार्यप्रणालीबद्दल आणि उपयोगांविषयी अधिक सविस्तर माहिती घेऊया. कूलर हा उन्हाळ्यात उष्णतेपासून … Read more

AMC News : अहिल्यानगर महानगरपालिकेचे १०० कोटींहून अधिक कर वसुलीचे उद्दिष्ट ! आयुक्त स्पष्टच बोलले…

मागील आर्थिक वर्षात महानगरपालिकेची विक्रमी कर वसुली वर्षभरात ६१.१८ कोटींचा कर जमा; शास्तीमाफी योजनेत १७.१८ कोटी वसूल वसुलीच्या चांगल्या कामाबद्दल उपायुक्त, प्रभाग अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव नवीन वर्षात १०० कोटींहून अधिक वसुलीचे उद्दिष्ट : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे अहिल्यानगर – सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीची विक्रमी वसुली झाली आहे. वर्षभरात … Read more

मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसं असणार वेळापत्रक?

Mumbai Railway News

Mumbai Railway News : एप्रिल महिन्याची सुरुवात झाली आहे आणि येत्या काही दिवसांनी आता उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत. उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यात की अनेक जण आपल्या मूळ गावाला परतणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात दरवर्षी आपल्या नातलगांकडे जाणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय असते. याशिवाय अनेक जण उन्हाळी पर्यटनासाठी देखील घराबाहेर पडत असतात. हेच कारण आहे की … Read more

Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana : मुलगी जन्माला आली की मिळणार दहा हजार रुपये ! महाराष्ट्रात श्रीसिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना

Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे ‘श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’ लवकरच राबविण्यात येणार असून, या योजनेला न्यास व्यवस्थापन समितीने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ आणि ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ यांसारख्या उपक्रमांमुळे मुलींच्या शिक्षणाला आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळाली आहे. त्याच … Read more

महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ तारखेला लागणार 10वी, 12वी बोर्डाचा निकाल

SSC And HSC Result Date

SSC And HSC Result Date : महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर आता लाखो विद्यार्थ्यांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांच्या माध्यमातूनही दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल कधी जाहीर होणार असावा उपस्थित केला जातोय. अशातच आता दहावी … Read more

1 जानेवारी 2026 ला नाही, तर 2027 मधील ‘या’ महिन्यापासून मिळणार आठव्या वेतन आयोगाचा लाभ!

8th Pay Commission

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. आठव्या वेतन आयोगाचा लाभ कधीपासून मिळू शकतो या संदर्भात नवीन माहिती हाती येत आहे. खरे तर, 17 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधीच आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी मिळणार असे … Read more

महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवा महामार्ग ! ‘या’ एक्सप्रेसवेसाठी निविदा प्रक्रिया सुरू, कसा असणार रूट? वाचा…

Maharashtra New Expressway Project

Maharashtra New Expressway Project : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. राज्याला अनेक महत्त्वाच्या महामार्गाची भेट मिळाली आहे. विशेषता गेल्या पंधरा ते वीस वर्षांच्या काळात राज्यात रस्त्यांचे नेटवर्क अधिक मजबूत झाल्याचे पाहायला मिळते. ग्रामीण भागातील रस्ते असोत, राज्य महामार्ग असोत किंवा मग राष्ट्रीय महामार्ग आता सर्वच रस्ते अगदीच हायटेक … Read more

अखेर वाईट काळ संपला….! 3 एप्रिल 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार ! आतापर्यंत जे मिळालं नाही ते सुद्धा मिळणार

Lucky Zodiac Sign

Lucky Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. दरम्यान जेव्हा केव्हा नवग्रहाचे राशी किंवा नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा राशीचक्रातील सर्वच राशीच्या लोकांवर याचा सकारात्मक आणि नकारात्मकाचा प्रभाव पाहायला मिळतो. अशातच आता एप्रिल महिन्यातील तीन तारीख राशीचक्रातील काही राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या दिवशी नवग्रहातील … Read more

शिर्डीत बनणार बॉम्बचं आवरण; सावळीविहीर खुर्दला १८० एकरामध्ये उभा राहणार प्रकल्प

शिर्डी- शिर्डीत डिफेन्स क्षेत्रात एक मोठं पाऊल पडलंय. इथे रणगाड्यांसाठी लागणाऱ्या बॉम्बचं आवरण म्हणजेच शेल फोर्जिंग तयार करण्याचा प्रकल्प सुरू झालाय. या प्रकल्पाचं भूमिपूजन खुद्द पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झालं. शिर्डी आता फक्त साईबाबांच्या दर्शनासाठीच नाही, तर देशाच्या संरक्षण क्षेत्रातही आपलं नाव कमवणार आहे. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील या गावाने केली शंभरटक्के कर्ज वसुली, १६ वर्षापासूनची परंपरा जोपासली!

अहिल्यानगर- जिल्ह्यातील हिवरे बाजार हे गाव आदर्श गाव म्हणून साऱ्या राज्यात प्रसिद्ध आहे. या गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने यंदाही मार्चअखेर शंभर टक्के कर्ज वसुली करून आपली परंपरा कायम ठेवली आहे. गेल्या सोळा वर्षांपासून ही कामगिरी सातत्याने सुरू असून, यंदाही गावाने हा मान मिळवला. सोसायटीच्या सर्व सभासदांनी मिळून तीन कोटी सहा लाख रुपये पीककर्जाची … Read more

अहिल्यानगर न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्याच्या आली अंगलट; गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश

अहिल्यानगर – न्यायालयात शपथेवर खोटी साक्ष देणाऱ्याला चांगलाच फटका बसलाय. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एल. एस. पाढेन यांनी अशा व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. अहिल्यानगरात एका मिळकतीच्या वादावरून अश्रू यादव नरोटे, नरेश विष्णुपंत कोडम आणि जयश्री नरेश कोडम यांच्यात दिवाणी न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्यात रूपेश प्रकाश कोडम याने नरेश विष्णुपंत … Read more

साई भक्तांसाठी शिर्डी विमानतळाचा होणार विस्तार! ५०० कोटी रूपये खर्च करून दोन वर्षात काम पूर्ण होणार!

शिर्डी – शिर्डी विमानतळाचा विस्तार ५०० कोटी रुपये खर्चून होणार आहे. हे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवण्यात येणार असून, येथे चार ते पाच एरो ब्रिजची सोय असेल. २०२७ पर्यंत हे काम पूर्ण होईल, असा ठाम विश्वास माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलाय. गुढीपाडव्याच्या दिवशी शिर्डीत पहिलं नाईट लँडिंग झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. … Read more

अहिल्यानगरकरांनो लग्नासाठी महागडे कपडे घ्यायची गरज नाही, १ ते ५ हजारात मिळतोय खास ड्रेस

अहिल्यानगर- लग्नात महागडे कपडे घालण्याचा खर्च वाचवण्यासाठी आता नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी भाड्याचे कपडे घालून मिरवायला लागली आहेत. दुकानात नव्या शेरवानीची किंमत ४ ते २५ हजार, जोधपुरी २५०० ते ८ हजार आणि ब्लेझर २५०० ते १० हजार रुपये आहे. पण हे सगळे कपडे भाड्याने घेतले तर तीन दिवसांसाठी ब्लेझर १ हजार ते १५०० आणि शेरवानी … Read more

अहिल्यानगर शहरातील नागरिकांची पाणीपट्टी चक्क एवढ्या रूपयांनी वाढली! कसे असणार आहेत नवीन दर वाचा सविस्तर!

अहिल्यानगर – महापालिकेने पाणीपट्टीच्या दरात वाढ केलीय. महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यातील तरतुदीनुसार ही वाढ झाली असून, नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजे आजपासून घरगुती नळ कनेक्शन असणाऱ्यांना आता १५०० ऐवजी २४०० रुपये मोजावे लागणार आहेत. पण पाणीपट्टी वाढवली तरी नगरकरांना मिळणारं पाणी मात्र वाढलेलं नाही. या करवाढीमुळे लोकांच्या खिशावर ताण पडणार आहे, तर महापालिकेच्या उत्पन्नात ६.१४ कोटींची भर … Read more