आणखी थोडे दिवस थांबा ! एप्रिल महिन्यापासून ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश !

Zodiac Sign April 2025

Zodiac Sign April 2025 : मार्च महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला आहे. आणखी 14 दिवसात मार्च महिना संपेल अन त्यानंतर राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. एप्रिल महिन्यापासून राशीचक्रातील 12 पैकी तीन राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. या संबंधित राशीच्या लोकांचा वाईट काळ आता संपणार आहे आणि त्यांच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल आपल्याला … Read more

गडसंवर्धनासाठी ठोस पावले उचण्याचा संकल्प दिल्ली येथे छत्रपती शिवरायांना अभिवादन 

अहिल्यानगर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी आवष्यक उपाय योजनांवर व्यापक चर्चा करत गडसंवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याचा संकल्प करण्यात आल्याचे खा. नीलेश लंके यांनी सांगितले. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त खा. नीलेश लंके यांच्यासह महाराष्ट्रातील खा. वर्षा गायकवाड, खा.भास्कर भगरे, खा. प्रतिभा धानोरकर, खा. नरेश म्हस्के, खा. बळवंत वानखेडे … Read more

तमाशा कलावंतांसाठी सांस्कृतिक मंत्र्यांना भेटणार खासदार नीलेश लंके यांची माहिती 

अहिल्यानगर:  महाराष्ट्रातील तमाशा कलावंतांच्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांच्या आखत्यारीतील काही मागण्या असून त्यासंदर्भात खा. शरद पवार यांच्या माध्यमातून आपणासह शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे केंद्रीय सांस्कृतीक मंत्र्यांची भेट घेऊन या मागण्यांची तड लावणार असल्याचे खा. नीलेश लंके यांनी सांगितले. नीलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून गड, किल्ले संवर्धन मोहिम हाती घेण्यात आली असून या मोहिमेचा शुभारंभ रविवारी किल्ले शिवनेरी … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरला झालेय काय? सिगारेट पाकीट उधार न दिल्याने दुकान पेटविले; दुसरीकडे कोयत्याने सपासप वार

अहिल्यानगर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना पाहता नगरचा बिहार होतोय की काय असा प्रश्न पडू लागला आहे. सिगारेटचे पाकीट उधार दिले नाही या किरकोळ कारणातून पेट्रोल टाकून किराणा दुकान पेटवून दिल्याची घटना घडली आहे. ही घटना नगर तालुक्यामधील नांदगाव येथे घडली. या आगीत किराणा सामान व फर्निचर जळून सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले … Read more

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! आता ग्राहकांना…

SBI Banking News

SBI Banking News : स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक, आरबीआय ने या बँकेला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत ठेवले आहे. आरबीआय सांगते की, एसबीआय, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी या देशातील तीन अशा बँका आहेत ज्या की पूर्णपणे सुरक्षित आहेत. दरम्यान, जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचे खातेदार असाल, तुमच एसबीआय … Read more

Ahilyanagar News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जामखेड बाबत मोठा निर्णय ! आ.रोहित पवार यांना धक्का, आता आ. शिंदे

जामखेड शहराचा विकास आराखडा तयार करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जामखेडच्या जुन्या प्रारुप विकास आराखड्यावर अनेक हरकती असल्यामुळे हा प्रारुप विकास आराखडा रद्द करून नव्याने पाहणी व सर्वेक्षण करून नवीन शहर प्रारुप विकास आराखडा सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.१७) विधानभवनात झालेल्या बैठकी दरम्यान … Read more

Ahilyanagar Breaking : अहिल्यानगरमधील ‘या’ गावातून विवाहितेचे अपहरण, नंतर अत्याचार, सर्वकाही लुटून बसस्थानकावर सोडले..

अहिल्यानगर जिल्ह्यात मागील काही दिवसांत अनेक गुन्हेगारी घटना घडत असून यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही घडत आहेत. आता एका प्रकरणाने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नगर तालुक्यातील एका गावातून एका विवाहित महिलेला धमकावत तिचे बळजबरीने अपहरण करत तिच्यावर नगर मनमाड महामार्गावरील एका हॉटेल मध्ये अत्याचार केल्याची घटना … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील अवतार मेहेरबाबा केंद्राजवळ भीषण आग ! शेजारीच पेट्रोलपंप..

शहरातील मध्यवस्तीत सरोष पेट्रोल पंप मागे असलेल्या सरोष कॅन्टीनमध्ये १७ मार्च रोजी दुपारी १ च्या सुमारास भीषण आग लागली. आंतरराष्ट्रीय अवतार मेहेरबाबा केंद्राजवळ असणाऱ्या या कॅन्टीनमधील एका पत्र्याच्या शेडला भीषण आग लागून शेडमध्ये असणाऱ्या फोम गाद्या जळून खाक झाल्या. यावेळी मेहेरबाबा केंद्रातून सुरवातीला पाण्याचा पाईप लावून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आग अत्यंत भीषण … Read more

6 वर्ष 3 महिने काम केलं असेल आणि शेवटचा पगार 37 हजार असेल तर किती Gratuity मिळणार ? ग्रॅच्युइटीचे नियम कसे आहेत?

Gratuity Money 2025

Gratuity Money 2025 : तुम्हीही एखाद्या कंपनीत काम करता का? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी खास ठरणार आहे. आज आपण कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या ग्रॅच्युईटी बाबत जाणून घेणार आहोत. कर्मचाऱ्यांना एका ठराविक कालावधीपर्यंत काम केल्याच्या मोबदल्यात कंपनीकडून ग्रॅच्युईटी दिली जाते. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना बक्षीस म्हणून ग्रॅज्युईटीची रक्कम दिली जाते. ग्रॅच्युइटीची रक्कम सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी फायद्याची ठरते. यामुळे उतार … Read more

DRDO Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत प्रोजेक्ट सायंटिस्ट पदांची भरती सुरू; त्वरीत अर्ज करा

DRDO BHARTI 2025

DRDO Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत प्रोजेक्ट सायंटिस्ट पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 एप्रिल 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ भागात तयार होणार नवीन Railway मार्ग! 5 स्टेशनं, 3 बोगदे, 47 पुल आणि बरंच काही….; पहा कसा राहणार नवा मार्ग?

Maharashtra New Railway Line

Maharashtra New Railway Line : रेल्वे हे प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. बस प्रमाणेच आपल्या राज्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची देखील संख्या फारच उल्लेखनीय आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत अर्थातच मुंबईमध्ये उपनगरीय रेल्वेने अर्थातच लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. लोकलला मुंबईची जीवीत वाहिनी म्हणून ओळखली जाते. सध्या मुंबई शहरात आणि उपनगरात उपनगरीय रेल्वेचे मोठे नेटवर्क … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! 7 वर्षात पहिल्यांदा असं घडणार की….

7th Pay Commission DA Hike

7th Pay Commission DA Hike : देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती येत आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यंदाचा महागाई भत्ता अपेक्षेपेक्षा कमी राहणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे देशातील जवळपास 1.15 कोटी कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढला होता मात्र यावेळी सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ पिकनिक स्पॉटवर तयार होणार रोप-वे ! 250 कोटी रुपयांचा निधी मंजूर

Ahilyanagar News

Ahilyanagar News : राज्यातील गिर्यारोहकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हालाही ट्रेकिंग करायला आवडत असेल तर ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. कारण की महाराष्ट्रातील एका लोकप्रिय पिकनिक स्पॉटवर आता रोपवे विकसित केला जाणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी या अनुषंगाने कळसुबाई शिखरावर हा रोपवे तयार होणार असून यासाठी आता … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय खरंच वाढवले जाणार का ? सरकारने दिली मोठी माहिती

Government Employee News

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांची गेल्या काही वर्षांपासूनची आठवा वेतन आयोगाची मागणी नुकतीच पूर्ण झाली आहे. जानेवारी 2025 मध्ये शासनाने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देऊन सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. आठवा वेतन आयोगासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांचे आणखी एक मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय वाढवणे. दरम्यान आता याच संदर्भात सरकारकडून एक महत्त्वाचे स्पष्टीकरण समोर … Read more

दिल्ली ते मुंबई आणि मुंबई ते पुणे प्रवास होणार सुपरफास्ट! देशात लवकरच धावणार ही ट्रेन

Mumbai To Pune Travel

Mumbai To Pune Travel : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई ते पुणे आणि दिल्ली ते मुंबई हा प्रवास आता लवकरच वेगवान होणार आहे. सध्या रस्ते मार्गाने मुंबई ते पुणे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी जवळपास साडेतीन ते चार तासांचा वेळ लागतोय. त्याचवेळी मुंबई ते दिल्ली हा प्रवास … Read more

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण ! 17 मार्च 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव कसा आहे? महाराष्ट्रातील स्थिती कशी आहे?

Gold Price Today

Gold Price Today : दोन दिवस सोन्याच्या किमती स्थिर राहिल्यानंतर आज 17 मार्च 2025 रोजी सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याची नोंद करण्यात आली. गुड रिटर्न्स या वेबसाईटवरील उपलब्ध डेटा नुसार आज 100 ग्रॅम सोन्याचे भाव 1000 रुपयांनी कमी झाले आहेत. चांदीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज चांदीचे दर सुद्धा किलोमागे शंभर रुपयांनी कमी झाले आहेत. काल … Read more

20 हजार, 30 हजार आणि 40 हजार महिना असणाऱ्या नोकरदाराला किती Home Loan मिळणार ? पहा….

Home Loan

Home Loan : अलीकडे घरांच्या किमती खूपच वाढल्या आहेत. वाढती लोकसंख्या शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे जमिनीचे भाव सातत्याने वाढत आहेत. आता जमिनी देखील फारच कमी शिल्लक राहिल्या आहेत. यामुळे प्रॉपर्टीच्या किमती दिवसेंदिवस वाढत असून अशा महागाईच्या काळात घर खरेदी करायचे म्हणजे फारच अवघड काम आहे. यामुळे अनेक जण होम लोन घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करत आहेत. … Read more

नगर-मनमाड महामार्गाचे काम सुरू होणार ! नगर-मनमाड महामार्गाचे नशिब बदलणार ?

Nagar- Manmad Highway : उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या तसेच शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. यापूर्वी दोन वेळा निविदा मंजूर होऊनही कंत्राटदारांनी काम अर्धवट सोडले होते. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. आता तिसऱ्यांदा मंजूर झालेल्या निविदेनुसार ५१५ कोटी रुपये खर्चून ७५ किमी लांबीच्या महामार्गाचे काम … Read more