रस्त्यालगत बंद अवस्थेत लावलेली वाहने महानगरपालिका जप्त करणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचा इशारा

अहिल्यानगर – शहरातील रस्ते व फुटपाथवर ठिकठिकाणी अनधिकृत विक्रेत्यांनी व्यवसाय थाटले आहेत. तसेच, शहर व उपनगर परिसरात अनेक प्रमुख रस्त्यांवर, रस्त्यालगत बंद अवस्थेतील जुनी वाहने लावण्यात आली आहेत. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. शहराच्या स्वच्छतेवरही त्याचा परिणाम होत असल्याने अशी वाहने महानगरपालिका कारवाई करून जप्त करणार आहे. सर्व प्रभाग समितीच्या प्रभाग अधिकाऱ्यांना व अतिक्रमण … Read more

काय सांगता ! कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तीन तारखांना जन्मलेले लोक असतात फारच रागीट, तुमच्या घरात पण कोणी आहे का ?

Mulank 9

Mulank 9 : अंकशास्त्र हा वैदिक ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. अंकशास्त्रात अंकांना विशेष महत्त्व असून अंकांच्या आधारावर व्यक्तीचे वर्तमान, भूतकाळ आणि भविष्य सांगितले जाते. फक्त व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याच्या संपूर्ण आयुष्याची जन्म कुंडली समोर येते. अंकशास्त्रात मुलांकाला फार महत्त्व असतं. मुलांक म्हणजेच जन्मतारखेची बेरीज. समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या 27 तारखेला झालेला असेल … Read more

वैभव नायकोडी खून प्रकरणातील मोठी अपडेट ! पोलिसांनी केली आणखी एका आरोपीला अटक

अहिल्यानगरमध्ये बहुचर्चित असलेल्या केकताई जंगल खून प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल बंडू पाटोळे (वय १९, रा. चेतना कॉलनी, एमआयडीसी) याला रविवारी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. तो गेल्या पंधरा दिवसांपासून फरार होता आणि पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर तोफखाना पोलिसांनी मोठ्या नियोजनानंतर त्याला ताब्यात घेतले आहे. वैभव शिवाजी नायकोडी (रा. ढवणवस्ती, नगर) याचा खून करण्यात … Read more

विधानसभेचा निकाल विसरा ! प्रताप ढाकणेंचा मोठा निर्णय, खासदार निलेश लंके…

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी मतदारसंघातील विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्याची घोषणा केली आहे. “विधानसभेला काय झाले ते विसरून जाऊया. सुमारे लाखभर लोकांनी आपल्याला मते दिली आहेत, आणि त्यांच्या विश्वासाला उतरून आमदार म्हणून काम करायचे आहे,” असे ते म्हणाले. १ एप्रिलपासून खासदार नीलेश लंके यांच्यासोबत मतदारसंघाचा दौरा करून स्थानिक समस्यांची सोडवणूक करण्याचे … Read more

व्हिडीओमध्ये कैद झाला केडगावचा बिबट्या ! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, वनविभागाने लावला पिंजरा

१७ मार्च २०२५ रोजी केडगावातील बायपास चौकाच्या जवळील कांबळे वस्ती येथे शनिवारी रात्री बिबट्याचे दर्शन झाले. सलीम रंगरेज यांच्या शेतात हा बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर वन विभागाने तातडीने पावले उचलून रविवारी सायंकाळी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला. बिबट्याच्या अस्तित्वाची खात्री करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी … Read more

अहिल्यानगरमध्ये गुन्हेगारीचा स्फोट! बोल्हेगाव, नागापूर आणि एमआयडीसीत टोळ्यांचा उदय!

अहिल्यानगरच्या उत्तरेकडील उपनगरांचा वेगाने विस्तार होत आहे. लोकसंख्या वाढत असतानाच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. विशेषतः एमआयडीसी, बोल्हेगाव आणि नागापूर या भागांमध्ये घरफोड्या, चोरी, हाणामाऱ्या आणि टोळीयुद्धाच्या घटना सर्रास घडत आहेत. मागील काही महिन्यांत खून, अपहरण, खुनाचा प्रयत्न, आणि सार्वजनिक ठिकाणी धिंड काढण्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. एमआयडीसी परिसरात विशेषतः आर्थिक आणि जमिनीच्या … Read more

‘तू माझी बायको आहेस’ म्हणत मुलीचा विनयभंग ! इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

१७ मार्च २०२५ अहिल्यानगर : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्याचा तसेच तिचे फोटो असलेले व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे समाजात संतापाचे वातावरण असून, सोशल मीडियाच्या गैरवापराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपी अविनाश गोरख ठोकळ (रा. … Read more

Dhananjay Munde यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त मंत्रिपदावर कोण? आ. Sangram Jagtap यांच्या नावाची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कोट्यातील एक मंत्रिपद सध्या रिक्त आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले असून, त्या जागी आ. संग्राम जगताप यांना संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री व पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याकडे केली आहे. आ. संग्राम जगताप हे अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

धक्कादायक! सराफाच्या मुलाला अमानुष मारहाण, गुंडांनी व्हिडीओही केला शूट

तिसगाव शहरालगत असलेल्या वनदेव परिसरात एका सुवर्णकार व्यावसायिकाच्या मुलाला सहा ते सात जणांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ चित्रीकरण करून आरोपींनी आपल्या दहशतीचा पुरावा ठेवला. शुक्रवारी (१४ मार्च) ही घटना घडली असून, या हल्ल्यात तरुणाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. पाथर्डी-तिसगाव रोडवरील एका हॉटेलसमोर जखमी तरुणाचा दुसऱ्या एका तरुणासोबत वाद झाला. काही वेळाने त्या … Read more

शिर्डी विमानतळाजवळ बिबट्याचा थरार, विद्यार्थ्यावर भीषण हल्ला !

Shirdi News : शिर्डी विमानतळ परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढला आहे. या परिसरात मादी बिबट्याने दोन ते तीन पिल्लांना जन्म दिला असून, त्यांच्यासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून हा भाग निवडला आहे. वाढती झाडे-झुडपे आणि संरक्षक भिंतीच्या उंचीची मर्यादा यामुळे बिबटे या भागात मुक्त संचार करत आहेत. विद्यार्थ्यावर बिबट्याचा हल्ला प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणारा … Read more

औरंगजेबाच्या कबरीचं काय करायचं ? पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं…

अहिल्यानगर (१७ मार्च २०२५): औरंगजेबाने हिंदू मंदिरांची तोडफोड करून हिंदू संस्कृतीला संपवण्याचा प्रयत्न केला. त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना त्रास दिला. त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीच्या अस्तित्वावर पुनर्विचार करणे गरजेचे आहे, अशी भूमिका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली. विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेला समर्थन छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू … Read more

राम शिंदेंना पदाची जबाबदारी कळते का ? रोहित पवार यांची राम शिंदेंवर टीका

Ahilyanagar Politics : कर्जत (ता. अहमदनगर) येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “विधान परिषदेचे सभापती होणे हे मोठे भाग्य आहे, परंतु त्या पदाला काही संविधानिक शिष्टाचार असतात, ते शिंदे यांनी पाळले पाहिजेत. कोणी तरी त्यांना हे शिकवायला हवे,” अशा शब्दांत … Read more

आठवा वेतन आयोगाबाबत मोठी बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कालावधीत मिळणार 5 वेळा प्रमोशन ?

8th Pay Commission

8th Pay Commission : सातवा वेतन आयोगाला 31 डिसेंबर 2025 रोजी दहा वर्षांचा काळ पूर्ण होणार आहे. यामुळे नवा आठवा वेतन आयोग स्थापनेला मान्यता देण्यात आली आहे. वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आलाय. यानुसार 1 जानेवारी 2026 पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे. … Read more

अहिल्यानगर हादरलं ! घटस्फोटासाठी १० लाखांची मागणी; तरुणाच्या आत्महत्येने खळबळ

आश्वी (ता. संगमनेर) येथे एका तरुणाने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. “घटस्फोट हवा असेल, तर दहा लाख रुपये दे; अन्यथा जीव घेऊ,” अशा धमक्या पत्नी आणि सासरच्या मंडळींनी दिल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. विजय जोशी (वय २८, रा. दाढ खुर्द, ता. संगमनेर) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. … Read more

पाथर्डी तालुक्यात सिंचन विहिरीत घोटाळा : विभागीय आयुक्तांनी चौकशीसाठी केली तब्बल २५ अधिकाऱ्यांची नियुक्ती

अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्यातील व्यक्तिगत लाभाच्या रोजगार हमी योजनेतील सिंचन विहिरींच्या प्रकरणांची तपासणी करण्यासाठी पाच जिल्हा परिषद गटांसाठी पंचवीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजीराव कांबळे यांनी केली आहे. सोमवारी (दि.१७) मार्चपासून ही पथके प्रत्यक्ष विहिरीवर जाऊन तपासणी करणार आहेत. पथकांनी रोजचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना द्यायचा आहे. यामुळे विंधन विहिरीच्या लाभार्थ्यांमध्ये खळबळ … Read more

विवाहित महिला खेळणी घ्यायला गेली अन् गायबच झाली! ‘लव जिहाद’च्या चर्चेने पेटलं गाव…

नगर जिल्ह्यातील देहरे (ता. नगर) येथे ३० वर्षीय विवाहित महिला अचानक बेपत्ता झाल्याने गावात खळबळ उडाली होती. शुक्रवारी संध्याकाळी आपल्या मुलासाठी जत्रेमधून खेळणी घेण्यासाठी बाहेर पडलेली ही महिला परत न आल्याने तिचा शोध सुरू करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत तिचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने कुटुंबियांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. लव जिहादच्या चर्चेमुळे वातावरण तणावग्रस्त महिलेच्या … Read more

Mauli Gavane Murder Case : माऊलीच्या खुनाच खरं कारण आलं समोर ! समलैंगिक संबंध …

Mauli Gavane Murder Case : श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे १२ मार्च रोजी एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. विठ्ठल मांडगे यांच्या शेतातील विहिरीत पोत्यात भरलेला मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता त्याचे मुंडके, दोन्ही हात आणि उजवा पाय धडापासून वेगळे करण्यात आल्याचे समोर आले. ही हत्या अत्यंत निर्दयपणे करण्यात आल्याने … Read more

ढिसाळ नियोजनामुळे मुळाच्या आवर्तनाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचलेच नाही : ऐन उन्हाळ्यात पाण्याची नासाडी

अहिल्यानगर : मुळा कालव्यातून शेतीसाठी सुरू असलेले आवर्तन पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे पूर्णपणे कोलमडले आहे. शेवगाव तालुक्यातील लोळेगाव, सामनगाव व मळेगावच्या टेलच्या भागातील शेतकऱ्यांचे भरणे बाकी असताना वरच्या भागातील मायनर उघडून टेलचे पाणी बंद करण्यात आले आहे. हातातोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी जळून चालली असताना पैसे भरूनही हेडच्या पाटबंधारे अधिकारी व पाणी वापर संस्था पदाधिकाऱ्यांची पाण्यासाठी … Read more