कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांधा! उत्पादन खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर : पहा कांद्याला किती मिळतोय भाव

अहिल्यानगर : जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा नगदी पीक असलेल्या कांदा पीक घेण्याकडे कल आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या सुरुवातीपर्यंत कांद्याला चांगला भाव मिळत होता, त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात होते. परंतु गेल्या आठ दिवसांत कांदा दरात घसरण सुरू झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नगदी पीक म्हणून कांदा … Read more

मोटारसायकलस्वराने हूल दिल्याने ‘त्या’अवघड घाटात ट्रकचा अपघात

अहिल्यानगर : बऱ्याचदा अन्य वाहनाने हूल दिल्याने मोटारसायकलचा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र काल याच्या अगदी उलट घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील सर्वच वाहनचालकांचा कस लागणाऱ्या करंजी घाटामध्ये रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मालट्रक उलटल्याने दोन जण जखमी झाले. सदर मालट्रक नगरकडून पाथर्डीकडे जात होता. हा ट्रक माणिकपीर बाबा दर्ग्याजवळ एका धोकादायक वळणाजवळ आला … Read more

गणपती बाप्पा पावला, वाईट काळ संपला ; 17 मार्च 2025 पासून ‘या’ 5 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, यात तुमची पण राशी आहे का ?

Lucky Zodiac Sign

Lucky Zodiac Sign : भारतात नुकताच होळीचा मोठा सण साजरा झाला आहे. होळी धुलीवंदन आणि शिमगोत्सवाची संपूर्ण राज्यात धूम पाहायला मिळत असून यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, संपूर्ण देशभरात भक्तीमय वातावरण असतानाचं राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचा वाईट काळ आता संपणार आहे. उद्या 17 मार्च 2025 पासून काही राशीच्या लोकांचे गणपती बाप्पाच्या … Read more

खा. पवार यांची अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी घोषणा : आता ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील घेणार ‘एआय’चे धडे !

अहिल्यानगर : सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शहरातील विद्यार्थी यांच्यात मोठी तफावत निर्माण होत आहे. शहरातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी तंत्रज्ञानाबाबत काहीसे मागे आहेत. मात्र आता ही दरी देखील दूर होणार आहे कारण आता लवकरच रयतच्या शाळांतून एआय’ तंत्रज्ञानाचे धडे देण्यात येणार आहेत ,अशी माहिती देशाचे माजी केंद्रिय कृषी मंत्री व रयत शिक्षण संस्थेचे … Read more

बचत गटाच्या मालाची विक्री करण्यासाठी जिल्हास्तरावर ‘ उमेद मॉल’ उभारणार : ना.विखे पाटील

अहिल्यानगर : महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी राज्याला दिशादर्शक ठरेल अशा पद्धतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने असलेल्या अद्ययावत उमेद मॉलची जिल्हास्तरावर उभारणी करण्यात येईल, तसेच प्रत्येक तालुक्यात ‘उमेद मॉल’ची उभारणी करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जिल्हा परिषद आणि … Read more

‘मिशन आरंभ’ : जिल्ह्यातील दोन हजार विद्यार्थ्यांची दांडी एकूण ३८५ केंद्रावर झाली परीक्षा

अहिल्यानगर : जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या शिक्षण विभाग (प्राथमिक) मार्फत मिशन आरंभ अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाया इ.४थी व ७ वी तील विद्यार्थ्यांची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परिक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षेची तयारी व्हावी, यासाठी रविवारी १६ मार्च रोजी मिशन आरंभ परिक्षेचे जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून आयोजन केले होते. या परिक्षेतून विद्यार्थ्याची शिष्यवृती परिक्षेची … Read more

नवीन विहिरीसाठी मिळणार ४ लाख अनुदान, दीड लाखांची उत्पनाची अटही संपवली ! ‘हे’ शेतकरी घेऊ शकतील लाभ

शासन अर्थात सरकार मग ते कुणाचेही असो, शेतकऱ्यांसाठी नेहमीच विविध योजना राबवत आले आहे आणि यापुढेही राबवत राहतील. याचे कारण म्हणजे शेतकरी हाच राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा कणा आहे. तोच खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा आहे. शेतात सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे पाणी अन ते साठवण्यासाठी विहीर. त्यासाठी खर्चही मोठा येतो. दरम्यान आता, या विहिरींसाठी ४ लाख … Read more

Ahilyanagar Politics : आधी मंत्रीपदे आता विधान परिषदेतही महायुतीने अहिल्यानगर जिल्ह्याला डावलले ! राजकारणातील जिल्ह्याचा दबदबा कमी होतोय

अहिल्यानगरचे राजकारण आणि राजकारणी लोकांचा दबदबा हे अहिल्यानगरचे वैशिष्टय. अगदी उपमुख्यंमत्रीपद देखील नगरने एकेकाळी आपल्याकडे ओढून आणले आहे. पक्षाचे प्रमुख, दिल्लीतील श्रेष्ठी नगरमध्ये खेचून आणायची धमक अहिल्यानगरच्या राजकारणात होती. परंतु आता हा दबदबा महायुतीच्या काळात पूर्णतः संपल्यात जमा झालाय असे बोलले जातेय. याचे कारण म्हणजे, अहिल्यानगरला मिळालेला कमीपणा. विधानसभा निवडणुकीत महायुतीला जिल्ह्याने दहा आमदार दिले … Read more

Ahilyanagar News : बापरे ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ४८ हजार शेतकरी कर्जाच्या जाळ्यात, कर्जमाफी अन कर्जफेडीचे भयाण वास्तव

शेतकरी वर्ग हा विविध संकटांनी नेहमीच घेरलेला असतो. परंतु यातील सर्वात मोठे संकट त्याच्या डोईवर असते ते म्हणजे कर्ज. या कर्जाच्या जाळ्यात अहिल्यानगरमधील ४८ हजार शेतकरी अडकले असल्याचे वास्तव आहे. या शेतकऱ्यांच्या डोक्यावर १२८४ कोटी रुपयांचे कर्ज आहे. शासनाकडून अनेकदा कर्जमाफीचा विषय घेतला जातो परंतु ती झालीच नाही तर हा कर्जाचा डोंगर वाढत जातो. महायुतीने … Read more

पुणे, मुंबईकरांसाठी खुशखबर : तयार होणार ‘हा’ नवीन रेल्वे मार्ग ! 5 नवीन Railway Station विकसित होणार, पहा…

Maharashtra New Railway Line

Maharashtra New Railway Line : महाराष्ट्रसहित देशभरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारित व्हावी यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. नवनवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत. जो भाग अजून रेल्वेने जोडला गेलेला नाही त्या भागात रेल्वे लाईन टाकल्या जात आहेत. नवनवीन रेल्वे स्टेशन विकसित होत आहेत. अशातच आता राज्यातील रेल्वे … Read more

माजी खासदार डॉ. सुजय विखे राजकारण सोडून पुन्हा वैद्यकीय सेवेत येणार ?

Ahilyanagar Politics : आपल्या बेधकड वक्तव्यासाठी ओळखले जाणारे अहिल्यानगरचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज राजकारण सोडून पुन्हा वैद्यकीय सेवेत येण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील गुरू पुण्यातील प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. शैलेश पाटकर यांच्यासमोरच डॉ. विखे यांनी ही फटकेबाजी केली. डॉ. विखे न्यूरोसर्जन आहेत. त्यांनी वैद्यकीय शिक्षणाचे धडे डॉ. पाटकर यांनी दिले … Read more

Mauli Gavane Murder : श्रीगोंद्यात रक्ताने माखलेले सत्य ! अखेर पोलिसांनी पकडला माऊलीचा खून करणारा आरोपी

Mauli Gavane Murder : श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील माउली सतीश गव्हाणे याचा निर्घृण खून झाल्याची घटना समोर आली होती शेतातील विहिरीत मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने जलद गतीने तपास करून एका आरोपीला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. १२ मार्च रोजी विठ्ठल दत्तू मांडगे यांच्या शेतातील विहिरीत एक अनोळखी … Read more

शिवनेरीतून गडांच्या स्वच्छता मोहिमेस प्रारंभ खा. नीलेश लंके यांच्या मोहिमेस मोठा प्रतिसाद

एक दिवस शिवरायांच्या गड, कल्ले आणि दुर्गांसाठी या खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतील मोहिमेचा रविवारी शिवनेरीच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेउन शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, खासदार नीलेश लंके यांच्या आवाहनानंतर या मोहिमेस शिवप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभला. राज्यातील धार्मिकता, एकता, अखंडता बंधुत्वास कुठेतरी बाधा पोहचत असल्याचे सध्या चित्र आहे. अनेक राजकीय मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास … Read more

टंचाईच्या परीस्थीतीवर मात करण्याचे नियोजन – पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील

विकास प्रक्रीये बरोबरच शंभर दिवसांच्या कामाचा उपक्रम म्हणून सर्व शासकीय कार्यालय स्वच्छता अभियान राबवावे,उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेवून जिल्हाधिकरी कार्यालय, जिल्हा परीषद आणि स्थानिक क्षेत्रीय कार्यालयांनी समन्वयाने टंचाईच्या परीस्थीतीवर मात करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. मंत्री विखे पाटील यांनी अहील्यानगर येथील पालक मंत्री … Read more

ITBP Sports Quota Bharti 2025: इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत एकूण 133 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

ITBP SPORTS QUOTA BHARTI 2025

ITBP Sports Quota Bharti 2025: इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत “कॉन्स्टेबल GD (खेळाडू)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 133 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 एप्रिल 2025 आहे या तारखेपूर्वी … Read more

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी !

Maharashtra 10th And 12th Result

Maharashtra 10th And 12th Result : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही दहावी किंवा बारावीच्या वर्गात असाल आणि बोर्ड परीक्षा देत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी फारच कामाची ठरणार आहे. खरे तर सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची 11 फेब्रुवारीपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांची 21 … Read more

भारतातील सर्वात महागडा महामार्ग आपल्या महाराष्ट्रात! ‘हा’ 94 किलोमीटर लांबीचा महामार्ग तयार करण्यासाठी लागलेत 22 वर्ष

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : गेल्या काही वर्षांपासून भारतात अनेक महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यातही हजारो किलोमीटर लांबीचा रस्त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या काळात राज्यात अनेक मोठमोठ्या महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहे. सर्वाधिक चर्चेच्या समृद्धी महामार्गाचे काम देखील येत्या काही दिवसांनी पूर्ण होणार आहे. पण आज आपण देशातील सर्वात महागड्या महामार्गाची चर्चा … Read more

राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आजपासून सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! कसा असणार रूट ? कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार रेल्वे ?

Railway News

Railway News : देशात आणि महाराष्ट्रात होळीचा मोठा सण नुकताच साजरा झाला आहे. राज्यात होळीचा आणि धुलीवंदनाचा सण मोठ्या थाटामाटात संपन्न झाला असून कोकणात शिमगोत्सवाची दरवर्षीप्रमाणे मोठी धूम पाहायला मिळाली. या उत्साहात सहभागी होण्यासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे प्रशासनाने अनेक विशेष गाड्या चालवल्या होत्या. दरम्यान आता जे लोक गावी आले आहेत … Read more