‘नाशिक-पुणे रेल्वे’ला लोकप्रतिनिधींच्या एकीचे इंजिन ! प्रस्तावित बदलाला विरोध; कृती समिती स्थापन, पूर्वीप्रमाणेच कामाची मागणी

५ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : ‘पुणे-नाशिक : हायस्पीड रेल्वेमार्गा’ च्या प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी आज मुंबईत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित बदलांवर सखोल चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात आली. तसेच, सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला ‘पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गा’तील सर्व लोकप्रतिनिधी पक्षीय मतभेद विसरून एकत्र आले.या … Read more

‘त्या’ टोळीवर खंडणीचाही गुन्हा

५ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : तपोवन रोडवरून वैभव शिवाजी नायकोडी (वय १९, रा. ढवणवस्ती, तपोवन रस्ता) याचे अपहरण करून त्याचा खून करणाऱ्या टोळीनेच आणखी एका १९ वर्षीय युवकाचे अपहरण करत त्याच्या आई-वडिलांकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी भागाजी वाळुंज (वय १९, रा. सम्राटनगर, चेतना कॉलनी, नवनागापूर, एमआयडीसी ) याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या … Read more

वैभव नायकोडी हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर… एकाच दिवशी दोघांचे

अहिल्यानगरमध्ये झालेल्या वैभव नायकोडी हत्या प्रकरणात नवा खुलासा झाला असून, आरोपींनी एका दिवसात दोन तरुणांचे अपहरण केले होते, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींवर आता अजून एक गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपहरण करून अमानुष मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. संदेश भागाजी वाळुंज (वय १९, रा. सम्राटनगर, चेतना कॉलनी, … Read more

जिल्हापरिषद शाळांचे भवितव्य धोक्यात अनेक गावातील शाळा बंद होणार ?

गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार संचमान्यता आता केवळ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर आधारित राहणार नाही, तर आधार पडताळणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार ठरवली जाईल. याचा थेट परिणाम अनेक शाळांवर होणार असून, काही शाळा शिक्षकांअभावी बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. नवीन संचमान्यतेमुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती राज्य शासनाने … Read more

एक कोटी सोळा लाखांची फसवणूक! शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली लोकांना लुबाडणारा आरोपी अखेर अटकेत!

५ फेब्रुवारी २०२५ शेवगाव : पोलिसांनी सात महिन्यांपासून फरार असलेल्या शेअर मार्केट ट्रेडिंग घोटाळ्यातील आरोपीला अटक केली आहे. या आरोपीने निव्वळ शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 1 कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक केली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता आणि त्याचा शोध घेत असलेल्या पोलिसांना अखेर मोठे यश मिळाले. पळून जाण्याच्या … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्युज ! नवीन एक्सप्रेस ट्रेन धावणार, राज्यातील ‘या’ 18 Railway Station वर थांबणार

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : मार्च महिन्याची सुरुवात झाली आहे, अर्थातच आता देशात सणासुदीचा हंगाम सुरू होणार आहे. येत्या काही दिवसांनी भारतात होळीचा मोठा सण साजरा होणार आहे. होळीच्या सणाला अनेक जण आपल्या गावाकडे परतत असतात तसेच काहीजण पिकनिकला जातात. सुट्ट्या मिळाल्यात की अनेकांचे पाय कोकणाकडे वळतात. सुट्ट्या स्पेंड करण्यासाठी कोकणासारखे दुसरे सुंदर डेस्टिनेशन शोधूनही सापडत … Read more

अवघ्या २५ मिनिटांत भंडारदरा धरण पोहून पार : शाळकरी मुलांची कमाल !

५ फेब्रुवारी २०२५ भंडारदरा : अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक भंडारदरा धरण अवघ्या २५ मिनिटांत पोहून पार करण्याची किमया शाळकरी मुलांनी केली आहे. या अपूर्व कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे.भंडारदरा धरण हे ब्रिटिशकालीन असून, उन्हाळ्यात येथे पोहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. शेंडी गावातील चार शाळकरी मुले सार्थक विनोद आरणे, आर्यन संजय मदने, मेघराज पप्पू पवार आणि निशांत … Read more

करंजी, तिसगावमधील अतिक्रमणे हटवली

५ फेब्रुवारी २०२५ करंजी : करंजी ते भोसे रोडवरील अतिक्रमणे मंगळवारी आठवडे बाजारच्या दिवशीच हटवण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतल्याने छोट्या मोठ्या व्यावसायिकांची तारांबळ झाली; परंतु बहुतांश व्यापाऱ्यांनी आठ दिवसांपूर्वीच स्वतः अतिक्रमण काढून घेतल्याने अतिक्रमण हटाव मोहीम शांततेत पार पडली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वसंतराव बडे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजी भोसे रोडवरील दुतर्फा बाजूने मोठ्या … Read more

अपहरणाच्या प्रकाराकडे दुर्लक्ष करणारा पोलिस कर्मचारी रडारवर ; चौकशी होणार

५ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : वैभव नायकोडी याच्या अपहरण व खून प्रकरणातील आरोपींवर संदेश भागाजी वाळुंज (वय १९, रा. सम्राट नगर, चेतना कॉलनी, नवनागापूर) याचे अपहरण करून मारहाण केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात एका पोलिस कर्मचाऱ्याने घटनेची माहिती असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याची व हलगर्जीपणा केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याची … Read more

वाईट काळ भूतकाळात जमा होईल ! 5 मार्चपासून ‘या’ 5 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, नशीब तुमच्या पाठीशी

Zodiac Sign

Zodiac Sign : आज 5 मार्च 2025 पासून काही राशीच्या लोकांसाठी अच्छे दिन सुरू होणार आहेत. आजचा दिवस राशीचक्रातील 12 पैकी पाच राशीच्या लोकांसाठी विशेष लकी राहणार असून या लोकांच्या मनातील बऱ्याच इच्छा आज पूर्ण होणार आहेत. आजच्या दिवशी, राशीचक्रातील या पाच राशीच्या लोकांना नशिबाची साथ राहणार आहे. या लोकांना यशासाठी नवीन संधी मिळतील. विशेषत: … Read more

Home Loan घेण्यासाठी सध्याचा काळ फायद्याचा आहे का ? एक्सपर्ट म्हणतात, RBI……

Home Loan Best Timing

Home Loan Best Timing : प्राईम लोकेशनवर घर असावे मग त्यासाठी संपूर्ण आयुष्याची कमाई गेली तरी चालेल असा अनेकांचा दृष्टीकोन असतो. पण घराच्या वाढलेल्या किंमती पाहता मनपसंत घरासाठी फारच कष्ट घ्यावे लागतात. प्रत्येकाकडेचं घर खरेदी करण्यासाठी आवश्यक बजेट नसते. यासाठी मग अनेकजण गृह कर्जाचा विचार करतात. दरम्यान जर तुमचाही Home Loan घेऊन आलिशान घर खरेदीचा … Read more

एसबीआयची 24 महिन्यांची FD योजना गुंतवणूकदारांमध्ये बनली लोकप्रिय ! 4 लाखाची गुंतवणुक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

SBI 2 Years FD Scheme

SBI 2 Years FD Scheme : शेअर मार्केट मध्ये सध्या मोठा दबाव पाहायला मिळत आहे. या दबावामुळे अनेक कंपन्यांचे स्टॉक सध्या संघर्ष करताना दिसत आहे. यामुळे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हेच कारण आहे की, आता गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीला महत्त्व दाखवत आहेत. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकांच्या एफडी योजनांमध्ये मोठ्या … Read more

मुंबईकरांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी, मार्चअखेरीस ‘हा’ Metro मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार, तिकीट दर कसे असणार ? पहा….

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबई, पुणे, नागपूर या तीन शहरांमध्ये सध्या स्थितीला मेट्रो सुरू असून ठाण्यातही लवकरच मेट्रो धावणार आहे. दुसरीकडे मुंबई आणि पुण्यातील मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण देखील सुरू करण्यात आले आहे. अशातच आता मुंबई मेट्रो संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी दक्षिण मुंबईतील नागरिकांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरे तर , … Read more

राजकीय आणि प्रशासकीय समीकरणे बदलणार ? अहिल्यानगरच्या नव्या जिल्हाधिकाऱ्यांबाबत उत्सुकता

Ahilyanagar Report : अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची अवघ्या दोन वर्षांत बदली झाली. याबाबतचे आदेश १८ फेब्रुवारीला निघाले. सालीमठ यांच्याकडे आता साखर आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य सरकारने ज्या ९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, त्यात सालीमठ यांचा समावेश होता. आगामी काळात नगर जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका, आश्वी, राजूर आणि घोडेगाव … Read more

महाराष्ट्रातील नाशिक-अहिल्यानगर-पुणे जिल्ह्यांना जोडणारा ‘हा’ Railway मार्ग प्रकल्प पुन्हा चर्चेत ! मुंबईत मोठी बैठक, रूट पुन्हा बदलणार का ?

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशात वेगवेगळ्या रेल्वे मार्गांची आणि रस्ते मार्गांची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे देशातील दळणवळण व्यवस्था ही आधीच्या तुलनेत अधिक सक्षम दिसते. मात्र महाराष्ट्रातील सुवर्ण त्रिकोणात समाविष्ट असणाऱ्या दोन शहरांमध्ये आजही रेल्वेची कनेक्टिव्हिटी नाहीये. पुणे आणि नाशिक ही दोन महत्त्वाची शहरे अजूनही रेल्वे मार्गाने जोडलेली नाहीत. मात्र पुणे-नाशिक सेमी … Read more

‘हे’ आहेत भारतातील टॉप 9 श्रीमंत शेतकरी, यादीतील सर्व शेतकरी आहेत कोट्याधीश !

India’s Top 9 Rich Farmer

India’s Top 9 Rich Farmer : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचा मोठा वाटा आहे. भारताची अर्थव्यवस्था ही सध्या पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मात्र, तज्ज्ञांनी लवकरच आपल्या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार असे म्हटले आहे. देशाची अर्थव्यवस्था अगदीच जलद … Read more

IOCL Recruitment 2025: इंडियन ऑइल अंतर्गत 97 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

IOCL RECRUITMENT 2025

IOCL Recruitment 2025: इंडियन ऑइल अंतर्गत “असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर” पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 97 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा. … Read more

SBI कडून 30 लाखांचे Home Loan मिळवायचंय मग तुमची महिन्याची कमाई किती हवी ? वाचा….

SBI Home Loan

SBI Home Loan : एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देते. खरे तर रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या महिन्यात एक मोठा निर्णय घेतलाय. आरबीआयने पाच वर्षात पहिल्यांदाच रेपो दरात कपात केली आहे. आरबीआयने रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी केले … Read more