जामखेडमध्ये कृषी विज्ञान मार्गदर्शन केंद्र व्हावे
जामखेड : जामखेड दुष्काळातून बाहेर निघण्यासाठी आधुनिक पद्धतीने शेती करण्याची गरज आहे. त्यासाठी बारामतीच्या धर्तीवर कृषी विज्ञान मार्गदर्शन केंद्र जामखेडमध्ये व्हावे. जामखेडकरांनी या केंद्रासाठी शंभर एकर जमीन द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केले. रयत शिक्षण संस्थेच्या येथील नागेश विद्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. आमदार दिलीप वळसे, माजी आमदार दादा … Read more