वादळी वार्यासह जोरदार पावसामुळे विजेचे खांब उन्मळून पडले
अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- जिल्ह्यात गेल्या चार दिबासांपासून पावसासह जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला होता. यातच जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपासूनच ढग दाटून आले होते. व रात्रीच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली . यातच श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व भागात काल वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काही ठिकाणी विजेचे खांब … Read more