आघाडी सरकारमुळेच मराठा आरक्षण गेले ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे टीकास्त्र

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना राज्यात ५८ मोर्चे अतिशय शांततेने निघाले. फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे समाजाला आरक्षण मिळाले देखील होते व हे आरक्षण न्यायालयातही टिकले. परंतु अडीच वर्षे आघाडी सरकार सत्तेत होते. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच मिळालेले आरक्षण गमवावे लागले. त्या सरकारने वकिलांना आवश्यक असलेली मदतही केली नाही, अशी टीका महसूलमंत्री विखे यांनी केली. … Read more

… साहेब मला माझा पती परत आणून द्या…! महिलेचे पोलिस अधीक्षकांना साकडे

Ahmednagar News

Ahmednagar News : माझ्या पती विरुध्द कुठलीही तक्रार नव्हती तरीही पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून मारहाण केली. त्यामुळे त्यांच्या या त्रासाला कंटाळून पोलीस ठाण्यातून तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या माझ्या पतील परत आणून द्या. अशी मागणी शेवगाव येथील एका महिलेने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी , याप्रकरणी एक निवेदन … Read more

Ahmednagar News : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घेतला गळफास

Ahmednagar News

Ahmednagar News : एक काळीज हेलवानरी बातमी आली आहे. निसर्गाचा लहरीपणा,बँकेचे कर्ज, सततची नापिकी यामुळे उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याने गळफास घेत आपले जीवन संपवले. आर्थिक दृष्ट्या कोलमडल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केली. सखाराम परमेश्वर काटे (३०) असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना परतूर तालुक्यातील वाहेगाव येथे शनिवारी दुपारी घडली. काटे हे शेतकरी आहेत. यांच्याकडे तीन एकर जमीन … Read more

Ahmednagar News : प्रपोझ केलं, तिने नकार दिला..१३ वर्षानंतर ती भेटताच बाळाला मारण्याची धमकी देत अत्याचार

Ahmednagar News

Ahmednagar News : विविध गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत असतात. आता अहमदनगरमधून काळीज हेलवणारी घटना समोर आली आहे. माणूस खरोखर माणुसकी हरवत चालला आहे का? असा प्रश्न पडावा अशी ही घटना. 2008-09 मध्ये त्याने तिला प्रेमासाठी प्रपोझ केला होता. फिर्यादीने त्याला त्यावेळी नकार दिला व नंतर तिचा 2010 मध्ये विवाह झाला. 13 वर्षानंतर ती समोर … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! सोयाबीन पीकविमा मंजूर

Ahmednagar News

Ahmednagar News : सुरवातीला पावसाने आखडता हात घेतल्याने व नंतर झालेल्या अवकाळी पावसाने खरीप पिकांना मोठा तडाखा बसला. यामध्ये सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. सध्या शेतकऱ्यांना काही पिकांचा पीकविमा मिळाला होता. परंतु आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आली आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन पीकविमा मंजूर झाला आहे. यामध्ये पारनेर तालुक्यातील ३५ हजार ५२३ शेतकऱ्यांना सोयाबीन पीकविमा साठी १६ कोटी … Read more

Ahmednagar News : जिल्हा परिषदेच्या शाळांना विद्यार्थी संख्येचे ग्रहण, अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ ४५ ४५ शाळांचे ११ समूह शाळेत होणार विलिनीकरण

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. काही शाळा याला अपवाद आहेत. परंतु बऱ्याच जिल्हा परिषदेच्या शाळांना पटसंख्या कमी असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेक ठिकाणी विद्यार्थी संख्या आहे ५ किंवा १० व त्यांना शिकवायला आहेत तब्बल २ शिक्षक. आता यावर मोठा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. अहमदनगर … Read more

Ahmednagar News : १५ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सुमारे १ तास ! अहमदनगर जिल्ह्यातील रस्ता बनतोय चर्चेचा विषय

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर- संगमनेर महाभागावरील दत्तनगर फाट्यावरल वाकडीमार्गे शिर्डी- शिंगणापूर मध्य रस्त्याची दुरवस्थश झाल्याने, प्रहार व शेतकरी संघटनेच्या वतीने ४ जानेवारीला रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. चार वर्षापासून सतत पाठपुरावा करूनही लोकप्रतिनिधी आणि प्रशासन झोपलेलेच, असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी केला आहे. अभिजीत पोटे आणि शेतकरी संघटनेचे रुपेंद्र काले या … Read more

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध : आमदार राम शिंदे

Ahmednagar News

Ahmednagar News : तुमच्या आशीर्वादाने दोन वेळेस आमदार, कॅबिनेट मंत्री व पुन्हा आमदार म्हणून पक्षाने जबाबदारी दिली. त्या जबाबदारीचं सोनं करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, तसेच गेल्या वेळेस जी तुम्ही कुणाच्यातरी सांगण्यावरून चूक केली आता पुन्हा अशी करू नका. आपला तो आपलाच हक्काचा माणूस असतो जरी चुकला तरी आपण त्याला हक्काने सांगू … Read more

अकारी पडीत जमिनीचा प्रश्न येत्या महिना ते दीड महिन्यात मार्गी लागेल !

Ahmednagar News

Ahmednagar News : खंडकरी जमीनी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये घेण्याचा निर्णय झाला. त्याचप्रमाणे अकारी पडीत जमिनीचा प्रश्न येत्या महिना ते दीड महिन्यात मार्गी लागेल. त्या परत केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. तालुक्यातील शिरसगाव येथे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा मंत्री विखे यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात … Read more

MP Sujay Vikhe : आमची साखर कडू लागत असेल, त्याला आम्ही काही करू शकत नाही – खा. डॉ. विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : देशात श्रीरामाचे मंदिर होणे हा ऐतिहासिक क्षण आहे. त्यामुळेच आम्ही साखर वाटप करत आहोत. काहींना आमची साखर कडू लागत असेल, त्याला आम्ही काही करू शकत नाही. २२ जानेवारीला दिवाळी साजरी होतेय, या सारखा दुसरा आनंद नाही, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे नागरिकांना साखर व डाळीचे … Read more

Ahmednagar News : विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांचे उपोषण ! २५ वर्षे उलटून देखील…

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील देहरे येथील शेतकरी व ग्रामस्थांच्या विविध मागण्यांसाठी गावात उपसरपंच दिपक जाधव यांनी ग्रामस्थांसह उपोषण सुरु केले आहे. शनिवारी (दि.३०) उपोषणाचा तिसरा दिवस उलटून देखील उपोषणाची दखल घेतली गेली नसल्याने ग्रामस्थांनी उपोषण सुरु ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. दरम्यान तहसीलदार संजय शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र … Read more

कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी साडेसहा कोटी : आ. आशुतोष काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील विविध तीन महत्त्वाच्या रस्त्यासाठी ६.६२ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे, अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. दरम्यान, रस्त्यांच्या या कामासाठी यापूर्वी ४६० कोटी निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे लवकरच रस्त्याच्या कामास प्रारंभ होवून खराब रस्त्याच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता होणार असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे … Read more

अहमदनगर पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ग्रामस्थ करणार ‘आंदोलन’

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर पुणे महामार्गावर अपघातग्रस्त क्षेत्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यूचे सापळा बनले असून, नारायणगव्हाण येथे रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी मंगळवार, (दि. २) जानेवारी २०२४ रोजी गाव बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नगर – पुणे महामार्गावरील नारायणगव्हाण येथील अपघातग्रस्त क्षेत्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यूचे सापळा बनले असून, येथील रस्त्याचे … Read more

अहमदनगरकर इकडे लक्ष द्या ! आज दारू पिऊन गाडी चालवली तर होईल इतका दंड

Ahmednagar News

सरत्या वर्षाला निरोप देताना होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. दारू पिऊन वाहन चालवताना आढळल्यास संबंधित वाहन चालकाला १० हजार रुपयांच्या दंड करण्यात येणार आहे. या रात्री पोलीस ठिकठिकाणी नाकाबंदी करणार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी याबाबत नियोजन केले आहे. आज ३१ डिसेंबर व नविन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागातील संगमनेर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’शेतकरी बांधवांना अतिवृष्टीचे अनुदान मिळणार

Ahmednagar News

श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव, भेर्डापूर, मालुंजा, पढेगाव व भामाठाण या गावातील सन २०२२ मधील अधिवृष्टीपासून वंचित शेतकरी बांधवांना अखेर रखडलेले अनुदान मिळण्याची प्रक्रिया काल शनिवार (ता.३०) पासून सुरू झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. रखडलेले अनुदान मिळवण्यासाठी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे तातडीने … Read more

हे फक्त कोपरगावातच घडू शकते ! परवानगी नाकारल्यानंतरही झाला गौतमी पाटील यांचा कार्यक्रम

Ahmednagar News : परवानगी नाकारल्यानंतरही येथील साई तपोभूमी मंदिरानजिकच्या महात्मा गांधी प्रदर्शन मंचावर गौतमी पाटील यांचा कार्यक्रम झाला. त्यामुळे ‘धार्मिक व पवित्र ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात आता लावणीने होत असून हे फक्त कोपरगावातच घडू शकते’, अशी टीका भाजपाचे शहर सरचिटणीस जयेश बडवे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे केली आहे. पत्रकात बडवे यांनी म्हटले, की सार्वजनिक ठिकाणी बंदोबस्ताचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! बनावट लग्नाचे आमिष दाखवणारी टोळी पकडली, आठ जणांवर गुन्हा दाखल

Ahmednagar News : कोल्हार (भगवतीपूर) येथे चालू वर्षात नववधू असल्याचे भासवून लग्नाचे आमिष दाखवून ३ लाख २० हजार रुपये लुबाडून फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपी पोलीस कोठडीत आहे. याप्रकरणी शंकर दशरथ गायकवाड (रा. भगवतीपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पाच महिला आरोपींसह, पुंडलिक चांगदेव … Read more

Ahmednagar News : गोरक्षनाथ गडाच्या पायथ्याशी पर्यटन स्थळाची निर्मिती, साडेचार कोटींचा निधी मंजूर, विखे-कर्डीले जोडगोळीची माहिती

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात दक्षिणेत सध्या विविध विकासकामांचा धडाका सुरू आहे. खा.सुजय विखे व माजी मंत्री शिवाजी कर्डीले हे सध्या अनेक कांचनहे लोकार्पण किंवा इतर अनेक विकासकामे करताना दिसून येत आहेत. यामध्ये राजकीय भवितव्य किंवा इतर काही राजकीय गणिते असली तरी होणाऱ्या विकासकांवर मात्र जनता खुश दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पवित्र तीर्थस्थळ गोरक्षनाथ गड … Read more