Kisan Sabha : किसान सभेचे लाल वादळ मुंबईत धडकणार! रस्त्यावर शेतमाल फेकत शेतकरी मुंबईकडे

Kisan Sabha : सध्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कांद्याला दर नाही. तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असताना आता किसान सभेचे लाल वादळ उद्या मुंबईत धडकणार आहे. रस्त्यावर शेतमाल फेकून शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणांचा जाहीरपणे निषेध व्यक्त केला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किसान … Read more

महाविकासआघाडी सरकारने शेतकर्‍यांना क्रुरपणे फसविले आहे !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले :- शेतकरी कर्जमाफीचा काढण्यात आलेल्या शासनादेश म्हणजे विश्वासघाताची परिसीमा आहे. शेतकर्‍यांना क्रुरपणे फसविले गेले आहे, असा आरोप मार्क्सवादी किसान सभेचे प्रदेश सचिव कॉ. डॉ. अजित नवले यांनी केला. शासनादेशाच्या पाचव्या कलमानुसार व्याज व मुद्दल मिळून दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकर्‍यांना कर्जमुक्तीसाठी अपात्र करण्यात आले आहे. मागील कर्जमाफीत अशा … Read more