राहुल गांधी सोडवणार राज्य कर्मचाऱ्यांचा तिढा ; राज्य कर्मचारी भारत जोडो यात्रेत ! जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी यात्रेला पाठिंबा ; मागणी होणार पूर्ण ?
7th Pay Commission : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो या यात्रेची सुरुवात केली आहे. सध्या ही यात्रा महाराष्ट्रात सुरू आहे. भारत छोडो यात्रा 71 व्या दिवशी अकोला जिल्ह्यातील पातुर या ठिकाणाहून सुरू झाली. या दिवसाच्या यात्रेची सर्वात मोठी हायलाईट राज्य कर्मचारी बनले आहेत. खरं पाहता या 71 व्या दिवसाच्या … Read more