खरे श्रेय खासदार सुजय विखे यांचेच ! लोकप्रतिनिधींचा दुर्देवी खटाटोप…

Ahmednagar News:जलजीवन योजनेसाठी केंद्र सरकारचा वाटा मोठा आहे खासदारांच्या शिफारशींशिवाय योजनेला मंजुरी मिळत नाही; परंतू तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी हे योजनेचे श्रेय घेण्याचा दुर्दैवी खटाटोप करत आहेत. परंतू सर्वसामान्य जनतेला माहीत आहे की, केंद्रात भाजप सरकार असून, राज्यात भाजप प्रणीत शिंदे, फडणवीस सरकार अस्तित्वात आहे, त्यामुळे जलजीवन मिशन योजनेचे खरे श्रेय खासदार सुजय विखे यांचेच आहे, असे … Read more

Maharashtra News : भाजपचे सरकार आले, आता ही योजनही परत येणार

Maharashtra News : सरकार बदलेल की आधीच्या सरकारचे निर्णय बदलेले जातात. तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारनेही आधीच्या भाजपच्या सरकारचे अनेक निर्णय फिरविले होते, अनेक योजना रद्द केल्या होत्या. एवढेच काय त्यांची चौकशीही सुरू केली होती. अशीच एक एक योजना म्हणजे जलयुक्त शिवार योजना. ती योजना परत आणण्याचा निर्णय नव्या सरकारच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र … Read more