Chanakya Niti : महिलांमध्ये जन्मापासूनच असतात या ५ सवयी; जाणून घ्या सविस्तर

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती ग्रंथामध्ये मानवाच्या जीवनाबद्दल अनेक धोरणे सांगितली आहेत. त्या धोरणांचा आजही मानवी जीवनात मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. तसेच जीवनात सुख शांती आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी चाणक्यांनी अनेक धोरणांचा उल्लेख चाणक्यनीतीमध्ये केला आहे. स्त्री आणि पुरुषांना सुखी संसार करण्यासाठी चाणक्यांनी अनेक तत्वे आजही मोलाची ठरत आहेत. महिलांच्या … Read more

Chanakya Niti: नेहमी श्रीमंत राहायचे असेल तर ‘ही’ चूक अजिबात करू नका, नाहीतर ..

Chanakya Niti: प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धोरणांद्वारे लोकांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या जीवनात अनेक ग्रंथांची रचना केली आहे. त्यापैकी एकक म्हणजे चाणक्य नीती. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये  सामाजिक, व्यावसायिक, आर्थिक आणि राजनैतिक धोरणांचा योग्य वापर करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामुळे … Read more

Chanakya Niti: ‘या’ 3 गोष्टींसाठी पैसे खर्च करताना कंजूषी करू नका ! नाहीतर होणार ..

Chanakya Niti:  तुम्हाला हे माहिती असेल कि आचार्य चाणक्य हे एक विद्वान पुरुष होते .आम्ही तुम्हाला सांगतो आज भारतात असे अनेकजण आहे ज्यांनी आचार्य चाणक्य यांच्या विचारांना फॉलो करून जीवनात यश प्राप्त केला आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो आचार्य चाणक्य मानतात की संपत्तीबाबत स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडणे खूप महत्वाचे आहे. त्याचा अर्थ असा आहे … Read more

Chanakya Niti: सावधान ! ‘या’ कामानंतर पाणी पिणे पिऊ नये नाहीतर होणार ..

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांना राजकारण आणि अर्थशास्त्राव्यतिरिक्त आयुर्वेदाचा देखील भरपूर  ज्ञान होता यामुळेच त्यांनी आयुर्वेदावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो आज जगात असे अनेक जण आहे ज्यांनी आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या धोरणांचा आपल्या जीवनात वापर करून जीवन यशस्वी बनवला आहे. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो आचार्य चाणक्य यांनी एखाद्या व्यक्तीला केवळ यशस्वी होण्याबद्दल … Read more

Chanakya Niti : मनुष्याच्या जन्मापूर्वीच ठरल्या जातात या 5 गोष्टी, जन्म आणि मृत्यूबद्दल चाणक्य काय सांगतात

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीती या ग्रंथामध्ये मनुष्याच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच स्त्री आणि पुरुषांचे नाते कसे असावे याबद्दलही अनके धोरणे सांगितली आहेत. या धोरणांचा मानवी जीवनात आजही उपयोग होत आहे. मानवाचा जन्म झाल्यानंतर अनेक कर्म तो करत असतो. त्यानुसार त्याला कर्माची फळे मिळत असतात असे अनेकजण सांगत असतात किंवा तुम्ही … Read more

Chanakya Niti : आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत ‘या’ दोन व्यक्ती, काय सांगतात आचार्य चाणक्य? जाणून घ्या…

Chanakya Niti : सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला एकमेकांच्या पुढे जाण्याची खूप इच्छा आहे. यासाठी अनेकजण पूरेपूर प्रयत्न करतात. मात्र प्रत्येकाला यश मिळतेच असे नाही. यशस्वी रणनीति आणि संपूर्ण समर्पणाने प्रयत्न करणारेच त्यांच्या आयुष्यत यशस्वी होतात. चाणक्य यांनीही अपयशाबाबत काही मते मांडली आहेत. अनेकांना आचार्य चाणक्य यांचे बोल कठोर वाटतात, मात्र ते प्रत्यक्षात व्यक्तीचे आयुष्य यशस्वी … Read more

Chanakya Niti : चाणक्यनीतीनुसार या कामानंतर महिला आणि पुरुषांनी नेहमी अंघोळ करावी, जाणून घ्या कारण

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीती ग्रंथामध्ये मानवी जीवनाबद्दल अनेक धोरणे सांगितली आहेत. तसेच स्त्रिया आणि पुरुषांच्या वैवाहिक तसेच इतर जीवनाबद्दल आचार्य चाणक्य यांनी काही तत्वे सांगितली आहेत. त्या तत्वांचा आजही तंतोतंत उपयोग मानवी जीवनात होत आहे. मानवाला जीवनात यशस्वी होण्यासाठी चाणक्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जर चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा अवलंब केल्यास तुम्ही जीवनात … Read more

Chanakya Niti : जीवनात यशस्वी व्हायचं आहे? तर लक्षात ठेवा आचार्य चाणक्यांच्या ‘या’ दोन गोष्टी

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांची कुशाग्र बुद्धी आणि अचूक तर्क यामुळे बरीच लोक खूप भारावून जात आहेत. याच कारणानं त्यांना कौटिल्य म्हणतात. आचार्य चाणक्य हे एक कुशल राजनीतिज्ञ, चतुर कुटनीतिज्ञ आणि प्रकांडपंडित अर्थशास्त्रज्ञ म्हणून सर्वत्र ओळखले जात आहेत. आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टींचे तुम्ही पालन … Read more

Chanakya Niti : पुरुषांपेक्षा स्त्रियांना या गोष्टींबद्दल असते अधिक इच्छा, पण त्या बोलत नाहीत

Chanakya Niti : चाणक्य नीती या ग्रंथामध्ये आचार्य चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच स्त्री आणि पुरुषांबद्दल अनेक धोरणे चाणक्यांनी सांगितली आहेत. त्या धोरणांचा आजही मानवी जीवनात मोठा उपयोग होत आहे. तसेच जीवनात सुख, शांतीसाठीही काही गोष्टी चाणक्यांनी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी स्त्रियांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच स्त्रियांना काही गोष्टींबद्दल पुरुषांपेक्षा अधिक … Read more

Chanakya Niti : चाणक्यांच्या मते अशा पुरुषांकडे लगेच आकर्षित होतात महिला, या कामासाठी सदैव असतात तयार…

Chanakya Niti : आजकाल प्रत्येकाला आनंदात आयुष्य जगायचे आहे. त्यामुळे प्रत्येकजण चांगला जीवनसाथी शोधत असतात. मग ते लग्नाअगोदर असो किंवा लग्नानंतर. पण प्रत्येकाला आपापल्या जोडीदारावर विश्वास असणे गरजेचे आहे. तेव्हाच ते नाते घट्ट बनते. सुखी संसार जगण्यासाठी किंवा सुखी जीवन जगण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती मध्ये अनेक धोरणे सांगितली आहेत. जीवनात त्या धोरणांचा अवलंब … Read more

Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार अशा महिला वेळेपूर्वीच होतात वृद्ध; जाणून घ्या सविस्तर

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांना भारतच नव्हे तर जगातलील पहिले अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, समाजशास्त्रज्ञ, नीतितज्ञ म्हणून ओळखले जाते. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती ग्रंथात सांगितलेली अनके धोरणे आजही मानवाच्या जीवनात उपयोगी पडत आहेत. चाणक्य नितीमध्ये चाणक्यांनी सांगितलेली धोरणे आजही तंतोतंत लागू पडतात. मानवाच्या वैवाहिक जीवनाबद्दलही चाणक्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सुखी संसार करण्यासाठी चाणक्यांनी अनेक … Read more

Chanakya Niti : वैवाहिक जीवनात सुखी राहण्यासाठी या गोष्टींची लाज आजच सोडा, पहा चाणक्यांचे धोरण

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मानवाच्या जीवनाबद्दल अनेक धोरणे सांगितली आहेत. तसीच वैवाहिक जीवनात कसे सुखी राहता येईल याबद्दलचीही अनेक धोरणे चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आली आहेत. त्या धोरणांचा तुमच्याही वैवाहिक जीवनात सकारात्मक प्रभाव पडू शकतो. वैवाहिक जीवनात तुम्हालाही सुखी संसार करायचा असेल तर तुम्हीही चाणक्य नीती धोरणांचा अवलंब करू शकता. … Read more

Chanakya Niti : चुकूनही कोणाला सांगू नका ‘या’ गोष्टी, नाहीतर तुमचे आयुष्य उध्वस्त झालेच म्हणून समजा

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या जीवनानुभवातून काही विचार सर्वांसोबत शेअर केले आहेत. त्याचा आज अनेक लोकांसाठी खूप फायदेशीर ठरत आहेत. चाणक्य यांनी प्रत्येक विषयावर सखोल विचार केल्यानंतर त्याचे चांगले तसेच वाईट परिणाम नीतीशास्त्रात सांगितलेले आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात कसे वागावे? आपल्या मित्रासोबत कसे संबंध असावेत? यांसारख्या अनेक प्रश्नाची उत्तरे त्यांनी दिली आहे. … Read more

Chanakya Niti : लग्न झाल्यानंतर मुलांना जन्म देणे का महत्वाचे आहे? जाणून घ्या आयुष्याशी संबंधित चाणक्यांच्या महत्वाच्या गोष्टी

Chanakya Niti : चाणक्य नीती या ग्रंथामध्ये आचार्य चाणक्य यांनी मानवाच्या जीवनाबद्दल अनेक धोरणे सांगितली आहेत. त्या धोरणांचा आजही मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. जीवनात प्रगती साधण्यासाठी चाणक्यांची काही धोरणे खूप महत्तवपूर्ण ठरत आहेत. स्त्री आणि पुरुषांच्या वैवाहिक जीवनाबद्दल आचार्य चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच लग्न झाल्यानंतर मुलांना जन्म देणे हे महत्वाचे का … Read more

Chanakya Niti: सावधान ! ‘ह्या’ 5 गोष्टी देतात घरात गरिबी येण्यापूर्वीचे संकेत ; ‘या’ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा नाहीतर ..

Chanakya Niti:  महान विचारवंतांमध्ये गणले जाणारे आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतिमध्ये जगात यशस्वी होण्याचे अनेक मार्ग सांगितले आहे. याच बरोबर त्यांनी घरामध्ये गरिबी येण्यापूर्वीचे काही संकेत चाणक्य नीतिमध्ये दिले आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की आर्थिक स्थितीसाठी कुटुंबातील कलह शुभ मानला जात नाही. असे म्हटले जाते की जेव्हा घरामध्ये असे घडते तेव्हा हळूहळू गरिबी वाढते. … Read more

Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार असे लोक साप आणि विंचूपेक्षा असतात जास्त धोकादायक, नेहमी राहा सावध

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मानवाच्या जीवनाबद्दल अनेक धोरणे सांगितली आहेत त्या धोरणांचा आजही जीवन जगात असताना मानवाला मोठा उपयोग होत आहे. आचार्य चाणक्य यांची धोरणे कठीण काळात अनेकांना मोठी मदत करतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार आपल्या आजूबाजूला अनेकजण असे लोक राहत असतात जे तुमच्याबद्दल सतत वाईट बोलत असतात. जर तुम्ही … Read more

Chanakya Niti: चाणक्य नीतीनुसार ‘हे’ तीन गुण आहे माणसाचे अलंकार; वाचा सविस्तर

Chanakya Niti: आज आपल्या देशासह जगात असे अनेकजण आहे ज्यांनी आचार्य चाणक्यांची धोरणे वापरून जीवनात यश प्राप्त केले आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि जगातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये आज आचार्य चाणक्य यांची गणना केली जाते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार माणसाला तीन गुण महान बनवतात. चला मग जाणून घेऊया त्या गुणांबद्दल संपूर्ण माहिती. हे तीन गुण महापुरुषाचे अलंकार … Read more

Chanakya Niti : लवकरच व्हा सावध! चुकूनही करू नका या चुका, श्रीमंत माणूसही होतो गरीब

Chanakya Niti : आजकाल सर्वांच्याच जीवनात पैसा हा महत्वाचा घटक बनला आहे. पैशाशिवाय कोणतेही काम करणे अशक्य आहे. त्यामुळे सर्वजण पैसे कमावण्यात व्यस्त आहेत. मात्र काही लोक पैसे येताच या चुका करतात त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा दारिद्र्य येत. पैसे कमवण्यासाठी आणि टाकण्यासाठी अनेकांचे नशीब कारणीभूत ठरत असते. मात्र अनेकांना नशिबाने साथ दिल्यानंतर वेगळी बुद्धी सुचते आणि … Read more