एसटीच्या निधीला सरकारची कात्री, कर्मचारी पुन्हा संपाच्या विचारात

Maharashtra News:एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घकाळ चाललेल्या संपाला पुढील महिन्यात वर्ष होत आहे. तोपर्यंतच एसटी कर्मचाऱ्यांवर पुन्हा संपाचा विचार करण्याची वेळ आली आहे. मागील सरकारने दिलेल्या आश्वासानाप्रमाणे देण्यात येणाऱ्या निधीत सध्याच्या सरकारने कात्री लावली आहे. त्यामुळे एसटीचे कर्मचारी नाराज झाले असून संप झाल्यास ऐन सणासुदीच्या दिवसांत पुन्हा प्रवाशांचे हाल होणार आहे. पूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला होता, … Read more

Uddhav-Eknath Shinde: ह्या एका कारणामुळे उद्धव-शिंदेमध्ये वादाला सुरवात झाली ? वाचा राज्याच्या राजकारणातील धक्कादायक..

 Uddhav-Eknath Shinde :  13 मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘धरमवीर: मुकम पोस्ट ठाणे’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान घडलेली एक घटना हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील मतभेदाचे प्रमुख कारण मानले जात आहे. ठाण्यातील कट्टर शिवसैनिक आनंद दिघे (Anand Dighe) यांच्यावर बनवलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हे दोन्ही नेते पोहोचले … Read more

नवभारत नंतर आता नवमहाराष्ट्र, भाजपची नवी घोषणा

Maharashtra news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भाजप आणि केंद्र सरकारकडून देशाता नवा भारत असा उल्लेख केला जात आहे. नेत्यांची भाषणे आणि सरकारी जाहिरातींमध्येही हा नवा भारत आहे, अशा आवर्जुन उल्लेख केल्याचे दिसून येते. आता महाराष्ट्रासंबंधी भाजपने ही घोषणा केली आहे. काल रात्री मुख्यमंत्री उदध्व ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपने केलेल्या एका ट्विटमध्ये … Read more

BIG NEWS : मुख्यमंत्री ठाकरे आजच राजीनामा देण्याची शक्यता

Maharashtra Politics : बहुतमत चाचणी सिद्ध करण्याच्या अधिवेशनाला सामोरे जाण्याआधीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा देण्याचे ठरविले असल्याचे सांगण्यात येते. सायंकाळी होणाऱ्या सुनावणीचा निकाल काहीही लागला, तरी आज सायंकाळीच राजीनामा द्यायचा, असा त्यांचा विचार असल्याचे समजते.माझी माणसं माझ्याविरोधात गेल्याचे मी बघू शकणार नाही, अशी त्यांची भावना असल्याचे सांगण्यात येत. तर दुसरीकडे मतांचे आकडेही आणखी घटत … Read more

ठाकरे सरकारला उद्याच बहुमत सिद्ध करण्याचा आदेश, म्हणजे ते पत्र…

Maharashtra news : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. आज सकाळीच राजभवनाकडून मुख्यमंत्री कार्यालय आणि विधिमंडळ सचिवांना हे पत्र पाठवण्यात आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजता विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. काल रात्री अशाच अशायचे एक पत्र सोशल मिडियात व्हायरल झाले होते. … Read more

एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय ठाकरेंना मान्य, मोठा वाद मिटणार

Maharashtra news : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा एक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केला आहे. त्यामुळे यावरून निर्माण झालेला मोठा वाद मिटणार आहे. अर्थात तो राजकीय नसून विमानतळाच्या नावाचा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार आहे. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत ठाकरे यांनी विमानतळाच्या या नावाला सहमती दर्शवली … Read more

बिग ब्रेकिंग : अजित पवार यांच्याबद्दल धक्कादायक बातमी !

Maharashtra news : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटक करून याची माहिती दिली आहे.त्यांनी म्हटले आहे की, काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला … Read more

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, बंडखोर मंत्र्यांची खाती काढली, असे आहे नवे वाटप

Maharashtra Politics : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या मंत्र्यांची खाती काढण्यात आली आहेत. ती आता दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपविण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. या मंत्र्यांचे राजीनामे घेणे किंवा त्यांची हकालपट्टी करणे असे निर्णय अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात सध्या फक्त त्यांच्याकडील खाती काढून घेण्यात आली आहेत. शिवसेनेचे … Read more

संजय राऊत यांना ईडीचे समन्स, मंगळवारी चौकशीला बोलाविले

Maharashtra news : शिवसेनेतील बंडाळीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बाजू जोरकसपणे लावून धरणारे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनाच आता कोंडीत पकडण्यात आले आहे. राऊत यांना इडीने पत्राचाळ प्रकरणात चौकशी करण्यासाठी समन्स पाठविले आहे. त्यांना मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, संजय राऊत यांनी आपल्याला अद्याप ईडीची कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे म्हटले … Read more

देहूत अजितदादांचे भाषण का नाही? महाराष्ट्र भाजपने टीकाकारांना सुनावले

Maharashtra news : देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू न दिल्याबद्दल भाजपवर टीका सुरू झाली आहे. या टीकाकारांना प्रदेश भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे.प्रदेश भाजपने म्हटले आहे, देहू येथील कार्यक्रम हा सरकारी नव्हता, तर खाजगी होता. प्रोटोकॉल हा सरकारी कार्यक्रमाला असतो, खाजगी कार्यक्रमाला नाही. शिवाय स्वत: … Read more

राष्ट्रवादीनेच शिवसेनेचा गेम केला, भाजपच्या खासदाराचा आरोप

Maharashtra news : राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेला संपवणार हे भाकीत मी अनेक दिवसांपासून करत आहे. राज्यसभेच्या निकालावरून माझे हे भाकीत खरे ठरताना दिसत आहे. शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव हा राष्ट्रवादी काँग्रेसनेच शिवसेनेचा केलेला गेम आहे, असा आरोप नगरचे भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील यांनी केला.विखे पाटील शिर्डीत प्रसार माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी … Read more

भाजप कार्यकर्त्यांना पोलिस म्हणाले, तुम्ही आडदांड! हमीदाराशिवाय…

Maharashtra news : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये जाहीरसभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. मात्र, यातील पोलिसांच्या भाषेवर कार्यकर्तांनी आक्षेप घेतला आहे. ठाकरे यांच्या सभेच्यावेळी स्थानिक पाणी प्रश्न उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी पाणी प्रश्नावरून ४ एप्रिलला भाजपने आक्रमक आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून यात … Read more

रझा आकादमीतर्फे मुंबईत मशिदीबाहेर निदर्शने, केली ही मागणी…

Maharashtra news : जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबवण्यासाठी रझा आकादमीतर्फे मुंबईतील मिनारा मशिदीबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी करण्यात आली. आम्ही सर्वजण काश्मिरी पंडितांच्या पाठीशी उभे असल्याचे रझा अकादमीचे अध्यक्ष मुहम्मद सईद नूरी यांनी सांगितले.जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंना दहशतवादी हल्ल्यांच्या घटनानंतर काश्मिरी पंडितांनी स्थलांतर सुरू केले आहे. एकाच दिवसात काश्मिरातील तब्बल एक हजार ८०० पंडितांसह तीन हजारांहून अधिक … Read more

मोठी बातमी; औरंगाबादच्या नामांतराची प्रक्रिया पूर्ण

Maharashtra news : राज्यात सध्या गाजत असलेल्या शहरांच्या नामांतराच्यासंबंधी एक मोठी बातमी समोर आली आहे. औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती माजी खासदार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. यासोबतच उस्मानाबादचे नामंतर धाराशिव असे करण्याचीही प्रक्रिया पूर्ण झाल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितलेआहे.अलीकडेच औरंगाबादला राज ठाकरे यांची सभा झाली होती. तेव्हापासून नामांतराचा … Read more

कोरोना पुन्हा वाढला तर निवडणुकांचे काय होणार? मंत्री म्हणाले…

Maharashtra news : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मास्क सक्ती होणार का? निर्बंध लावले जाणार का? यासंबंधीची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना टास्क फोर्सची बैठक घेऊन या विषयाचे गांभीर्य दाखवून दिले आहे. अशातच आता स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. जर आकडे वाढत गेले, तर त्यांचे काय होणार? … Read more

कोरोना वाढतोय, मुख्यमंत्र्यांनी उचलले हे पाऊल

Maharashtra news : मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांत कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सरकारकडूनही आता हाचलाची सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने राज्याच्या कोरोना टास्क फोर्सची बैठक बोलाविली आहे. यामध्ये परिस्थितीचा आढावा घेऊन काही प्रतिबंधात्मक उपायासंबंधी निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोना कमी झाल्यानंतर मास्कसक्ती हटविण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा रुग्ण वाढू … Read more

जैन धर्मीयांना मांसाहारी ठरविल्याने उद्रेक

Maharashtra news : जैन धर्मीयात १४.९ टक्के पुरुष व ४.३ टक्के महिला म्हणजे जवळपास २० टक्के समाज हा मांसाहारी असल्याचा अहवाल राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१९-२१ च्या अहवालात दिला आहे. त्यावरून जैन समाजात उद्रेक सुरू आहे. हा अहवाल अत्यंत खोटा आणि चुकीचा असल्याचे सांगत ऑल इंडिया जैन सोशल फोरम या राष्ट्रव्यापी संघटनेने या अहवालाचा जाहीर … Read more

शिवसेनेकडून संभाजीराजेंची कोंडी, आता पुढे काय?

Maharashtra Politics : इतरांच्या पाठींब्यावर राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याच्या तयारीत असलेले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची शिवसेनेने चांगलीच कोंडी केली आहे. काल संभाजीराजे व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात बैठक झाली. मात्र, त्यामध्ये पाठिंबा देण्यावर अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येत.आज शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या विषयावर बोलताना संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय त्यांना पाठिंबा … Read more