ज्याची भिती झोपू देत नव्हती झाले तेच; मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान अटळ
अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Modi government :- गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी राजा (Farmer) निसर्गाच्या लहरीपणाचा (Climate Change) सामना करतच आहे मात्र त्याला निसर्गाच्या लहरीपणासमवेतच सुलतानी दडपशाहीचा देखील सामना करावा लागतं आहे. यामुळे शेतकरी बांधव अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांमुळे भरडला जात आहे. अनेकदा मायबाप सरकारच्या (Government Policy) चुकीच्या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना मोठे नुकसान … Read more