मित्र हवे तर असे! स्पर्धा परीक्षांसाठी एकत्र कष्ट घेतले आणि मिळवले उत्तुंग यश, वाचा पाच मित्रांची यशोगाथा
आयुष्यामध्ये प्रत्येकाला अगदी लहानपणापासून मित्र असतात व काही व्यक्तींची मैत्री ही बालपणीपासून तर शेवटपर्यंत टिकते. आपल्या एकंदरीत जडणघडणीमध्ये जर विचार केला तर आई-वडिलांचा जितका हात असतो तितकाच आपल्या सामाजिक जीवनातील वागणुकीवर आपल्या सोबत असणाऱ्या मित्रांचा देखील चांगला वाईट प्रभाव पडत असतो. जर आपण वाईट मित्रांच्या संगतीत राहिलो तर तशाच सवयी आपल्याला देखील लागतात व आपण … Read more