शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! कृषीपंपाची थकबाकी असेल तर ‘या’ योजनेचा लाभ घ्या, मात्र ‘इतकी’ रक्कम भरून थकबाकीमुक्त व्हा
Agriculture News : गेल्या काही दिवसांपूर्वी महावितरणची वीज तोडणी मोहीम चर्चेत आली होती. यामुळे रब्बी हंगामातील ऐन सुरुवातीला शेतकऱ्यांपुढे एक वेगळेचं संकट उभा राहिलो होतो. खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे आणि रब्बी हंगाम महावितरणच्या या धोरणामुळे वाया जाऊ शकतो अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत होती. निश्चितच महावितरणाने त्यावेळी घेतलेला हा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला होता. यामुळे … Read more