अदानींमुळे वीज टंचाई? ऊर्जा मंत्र्यांना नेमकं म्हणायचंय काय?

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2022 maharashtra news : राज्यात वीज भारनियमनाचे चटके बसत असताना ही वेळ कोणामुळे आली, यावर उलटसुटल चर्चा सुरू आहेत. ‘महावितरण कंपनीला अदानी पॉवरच्या तिरोडा प्रकल्पातून २१०० मेगावॉट वीज मिळणे अपेक्षित असताना १७६५ मेगावॉट वीजच उपलब्ध होत आहे. त्यामुळे टंचाईत भर पडून वाढीव भारनियमाची वेळ आली आहे, अशी माहिती ऊर्जा मंत्री … Read more

“बेजबाबदारपणा चालणार नाही, त्याकडे दुर्लक्ष करू नका”

मुंबई : राज्यात वीज संकट (Power crisis) निर्माण झाले आहे. त्यामुळे महावितरण (Mahavitaran) आणि ऊर्जामंत्री यांच्याकडून वीज वाचवण्याचे आव्हान केले जात आहे. तसेच विजेची उधळपट्टी करू नका असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितले आहे. तसेच वीज गळतीकडे दुर्लक्ष करू नका असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, वीज तुटवड्याची (Power … Read more

Mahavitaran News : रात्रीच्या भारनियमामुळे विद्यार्थ्यांचे व शेतकऱ्यांचे होतायत हाल; भारनियमाविरूध्द …

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Krushi news :- सध्या महावितरणा कडून आंबेगाव तालुक्यात रात्रीच्यावेळी ३ ते ४ तास भारनियमन सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होत आहे. तर शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ही गंभीर झाला आहे. त्यामुळे रात्रीच्या भारनियमन विरूध्द शेतकरी व नागरीक चांगलेच आक्रमक झाले आसून त्याविरोधात शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्यासह वीज … Read more

राज्य अंधारात बुडण्याचा धोका? ऊर्जामंत्री म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news :- राज्यातील वीज निर्मिती कंपन्यांना आधीच कोशळशाचा तुटवडा आहे. त्यातच आजपासून वीज कर्मचारी आणि कोळशासंबंधी कामे करणारे कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सध्याचा साठा संपल्यास राज्यावर मोठे वीज संकट येण्याचा धोका आहे. याला ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दुजोरा दिला, मात्र सरकार व कामगार यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याने … Read more

शेतकऱ्यांसाठी ऊर्जामंत्र्याची महत्त्वपूर्ण घोषणा ! लवकरच दिवसा वीज मिळणार? नितीन राऊत यांची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Maharashtra News :- गेले काही दिवस शेतकऱ्यांची थकबाकी पोटी कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. तर शेतकऱ्यांची मागणी व अडचणींचा विचार करता. सरकारने पुढील तीन महिने शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही. तसेच वीज पुरवठा खंडित केलेल्या कृषी ग्राहकांची वीज जोडणी पूर्व वत करण्याचा निर्णय घेण्यात … Read more

बिग ब्रेकिंग : शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन्ससंबंधी सरकारची मोठी घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Maharashtra News:- विरोधकांची आंदोलने आणि शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून महाविकास आघाडीच्या सरकाराने शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन्ससंबंधी आपली भूमिका बदलली आहे. सध्याचे पीक हातात येईपर्यंत पुढील तीन महिने शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम थांबविण्याची घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज विधानसभेत केली. मात्र, इतर ग्राहकांनी वीज बिलांची थकबाकी वेळेत भरावी, असे आवाहनही … Read more