फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! आता महाराष्ट्रातील ‘या’ शहराचे नाव बदलणार

Maharashtra News

Maharashtra News : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामकरण झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील आणखी एका शहराचे नाव चेंज होणार आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावे अशा आशयाच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाला केंद्रातील सरकारकडून मंजुरी मिळाली होती. दरम्यान आज पावसाळी अधिवेशनात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील आणखी … Read more

तुकडेबंदी कायद्यात पुन्हा बदल होणार ! फडणवीस सरकार नवा कायदा आणणार, आता 1 गुंठ्यापेक्षा कमी जमीन…..

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनात लाभो असणाऱ्या तुकडे बंदी कायद्यामध्ये पुन्हा एकदा बदल केला जाणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर येत आहे. खरंतर महाराष्ट्रात जो तुकडे बंदी कायदा लागू आहे तो 1947 सालापासून अस्तित्वात आहे. मात्र आताची परिस्थिती पूर्णपणे भिन्न आहे आणि तुकडेबंदी कायद्यात बदल होणे काळाची गरज असल्याचे अनेकांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. … Read more

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन भत्ता आणि वाढीव ग्रॅच्युइटीचा लाभ

State Employee News

State Employee News : फडणवीस सरकार राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी लवकरच प्रोत्साहन भत्ता आणि ग्रॅच्युइटी देण्याबाबतचा निर्णय घेणार आहे. खरे तर सध्या राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार हा सवाल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपस्थित केला जातोय. दुसरीकडे, आता राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता आणि ग्रॅच्युइटीचा लाभ … Read more

सत्ता स्थापनेनंतर फडणवीस सरकारने सर्वप्रथम शेतकऱ्यांसंबंधित ‘हा’ निर्णय घ्यायला हवा ! आ. विक्रम पाचपुते यांची मागणी

Vikram Pachpute News

Vikram Pachpute News : नुकताच महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला आहे. यात भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार यांनी शपथ घेतली. हा शपथविधीचा सोहळा फारच दिमाखात साजरा झाला असून या सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा समवेत अनेक राज्यांमधील … Read more

खरे श्रेय खासदार सुजय विखे यांचेच ! लोकप्रतिनिधींचा दुर्देवी खटाटोप…

Ahmednagar News:जलजीवन योजनेसाठी केंद्र सरकारचा वाटा मोठा आहे खासदारांच्या शिफारशींशिवाय योजनेला मंजुरी मिळत नाही; परंतू तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी हे योजनेचे श्रेय घेण्याचा दुर्दैवी खटाटोप करत आहेत. परंतू सर्वसामान्य जनतेला माहीत आहे की, केंद्रात भाजप सरकार असून, राज्यात भाजप प्रणीत शिंदे, फडणवीस सरकार अस्तित्वात आहे, त्यामुळे जलजीवन मिशन योजनेचे खरे श्रेय खासदार सुजय विखे यांचेच आहे, असे … Read more