Village Of Rich Farmers : डाळिंबाने गावामध्ये आणली आर्थिक सुबत्ता! गावात बांधले टुमदार बंगले, वाचा गेवराईची कथा

pomgranet crop

Village Of Rich Farmers:  पण जेव्हा म्हणतो की ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे आहे. तेव्हा ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरकार जेवढे जबाबदार आहे तेवढे जबाबदार हे त्या त्या गावातील नागरिक देखील असतात. जर गावांमध्ये एकी असेल  तर ते गाव समृद्ध होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. म्हणजेच गावाच्या प्रगतीच्या बाबतीत असो किंवा शेती क्षेत्राच्या प्रगतीच्या बाबतीत यामध्ये … Read more

शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! शेततळे बनवण्याचा विचार करताय ना? मग शेततळ्यासाठी जागा कशी निवडायची, एकदा वाचाच

farm pond

Farm Pond : शेती ही पाण्याविना अशक्य आहे. मात्र भारतीय शेती ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. अशा परिस्थितीत अनेकदा रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध राहत नाही. यामुळे पीक उत्पादनात घट होते. तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसतो. उन्हाळ्यात फळबाग जोपासण्यासाठी पाण्याची गरज असते आणि शेतकऱ्यांकडे पाणी … Read more

Farm Pond Subsidy : बातमी कामाची ! शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी मिळणार 100% अनुदान, पहा योजनेच्या पात्रता अन अटी

Farm Pond Subsidy

Farm Pond Subsidy : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कायमच वेगवेगळ्या अशा नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या जातात. खरं पाहता शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. पाण्याविना शेती करणे हे पूर्णतः अशक्य आहे. अलीकडे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माती बिना शेती करणे शक्य झाले आहे मात्र पाण्याविना शेतीचा कुठलाच आविष्कार अजून लागलेला नाही. दरम्यान, पाण्याच्या साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना शेततळे … Read more