Pradhan Mantri Awas लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी ! सरकारने अनुदानात केली ५० हजारांची वाढ

  Pradhan Mantri Awas Yojana : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. घरकुल अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्याबरोबरच सौर पॅनल बसवण्यासाठी विशेष अनुदान जाहीर केले आहे. या निर्णयामुळे गरजू आणि गरीब कुटुंबांना केवळ हक्काचा निवारा मिळणार नाही, तर सौर ऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज मिळून त्यांचा आर्थिक बोजा हलका होणार … Read more

घरकुल योजनेसाठी शासनाचा मोठा निर्णय!, ५० हजारांचे अतिरिक्त अनुदान, सौर उर्जेच्या माध्यमातून घरे उजाळणार

राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. योजनेच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करून त्यात ३५ हजार रुपये घरकुल बांधणीसाठी आणि १५ हजार रुपये सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी दिले जाणार आहेत. यामुळे गरिबांचे घरकुल केवळ बांधले जाणार नाही, तर त्याला पर्यावरणपूरक उजेडाची जोड मिळणार आहे. वीजबिलाचा खर्च वाचणार घराच्या … Read more

Free Electricity : आता महागाईच्या काळात वीजबिल येईल कमी ! फक्त ‘या’ टिप्स लक्षात ठेवा; होईल पैशांची बचत

Free Electricity : जर तुमच्या घरात अधिक वीजबिल समस्येमुळे मोठी आर्थिक समस्या निर्माण होत असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला यावर एक चांगला उपाय सांगणार आहे. दरम्यान, बाजारात काही गॅजेट्स आहेत, ज्याच्या मदतीने तुमचे वीज बिल खूप कमी होते. आम्ही तुमच्यासाठी अशी काही उपकरणे घेऊन आलो आहोत, त्यांचा घरी वापर … Read more

Free Electricity : अरे वाह, आता संपूर्ण उन्हाळ्यात मिळणार फ्री वीज ! फक्त करा ‘हे’ काम

Free Electricity : देशात बदलत असणाऱ्या हवामानामुळे फेब्रुवारी महिन्यात कडक उन्हाळा सुरु झाला आहे. यामुळे घरात जास्त प्रमाणात वीज वापरली जात आहे. जास्त वीज वापरल्यामुळे दरमहा हजारो रुपयांचे वीज बिल देखील भरावे लागत आहे. तर दुसरीकडे उन्हळ्यात भारनियमनामुळे वारंवार वीज देखील खंड होते. यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे आज आम्ही तुम्हाला या लेखात … Read more

Free Electricity : वीजबिल भरणाऱ्यांसाठी खुशखबर! आता सर्वांना मिळणार मोफत वीज, सरकारची घोषणा

Free Electricity : देशात पुढील वर्षी २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज सरकारकडून अनेक मोठमोठे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे देशातील नागरिकांना मोठा फायदा मिळत आहे. आता सरकारकडून वीजबिलाबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वजण वीजबिलाच्या टेन्शन मधून मुक्त होणार आहेत. सर्वसामान्य नागिरकांना याचा फायदा होणार आहे. … Read more