गायरान जमीन नावावर होऊ शकते का ? महाराष्ट्रातील जमीन कायदा सांगतो की…

Gairan Land

Gairan Land : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची राहणार आहे. कारण की, आज आपण महाराष्ट्रातील जमीन कायद्याच्या एका महत्त्वाच्या तरतुदी बाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरेतर गेल्या काही वर्षांपासून गायरान जमिनीचा मुद्दा महाराष्ट्रात खूपच चर्चेस आला आहे. कारण की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्र राज्य शासनाने गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी … Read more

Gairan Land Rule: गायरान जमीन नावावर करता येते का? काय आहेत यासंबंधीचे नियम? वाचा ए टू झेड माहिती

gairan land rule

Gairan Land Rule:- जसे जमिनीचे धारण  प्रकार आहेत ते म्हणजे भोगवटादार वर्ग एक आणि भोगवटादार वर्ग दोन होय. अगदी याच पद्धतीने अजून एका जमिनीची गाव पातळीवर मोठ्या प्रमाणावर चर्चा असते व ती म्हणजे गायरान जमीन होय. प्रत्येक गावामध्ये गायरान जमिनी या असतातच. कधीकधी गावाच्या मध्ये किंवा गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर असतात. या गायरान जमिनीवर … Read more

गायरान जमिनीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सरकारने चुकीचा अर्थ काढला ! न्यायालयाने नोटीसा ठरवल्या रद्द, आता अतिक्रमणधारकांना….

gairan land

Gairan Land : गेल्या काही महिन्यांपूर्वी गायरान जमिनी बाबत मोठा वाद पेटला होता. राज्य शासनाने न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत अतिक्रमण धारकांना अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीसा बजावल्या होत्या. त्यावेळी सरकारच्या या नोटीसामुळे राज्यात वातावरण देखील मोठा तापलं होतं. विशेषता विरोधकांकडून सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला गेला. सत्ता पक्षातील काही नेत्यांनी देखील अतिक्रमण धारक गरीब कुटुंबांचा निवाऱ्याचा प्रश्न … Read more

गायरान जमिनीवर पुन्हा वाद पेटला ! ‘या’ जिल्ह्यातील हजारो अतिक्रमण केलेल्या लोकांना आता ‘हे’ काम करावं लागणार; नाहीतर सरकार बुलडोझर चालवणार

gairan land

Gairan Land : गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात गायरान जमिनीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. राज्य शासनाने गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेल्या लोकांना नोटीस बजावल्यानंतर हे वादंग उठलं होत. गायरान जमिनीवर गरीब लोकांनी आपल्या निवासाची व्यवस्था केली असल्याने अशा लोकांवर कारवाई झाली तर राज्यातील लाखो गरीब कुटुंब उघड्यावर येईल म्हणून या विरोधात विरोधकांसमवेतच सत्ता पक्षातील लोकांनी देखील … Read more

देव पावला ! राज्यातील सव्वा दोन लाख कुटुंबांना शिंदे सरकारची भेट ; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

maharashtra breaking

Maharashtra Breaking : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गायरान जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाविषयी रान माजले आहे. सर्वत्र याविषयी मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र आता नवोदित शिंदे सरकारने गायरान जमिनीवर झालेले अतिक्रमण काढले जाणार नाही असा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. सदर निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. गायरान जमिनीवर गरिबांनी घेतलेला ताबा हव्यासापोटी नसून राहण्यासाठी … Read more