यंदा हरभरा लागवड करणार आहात का ? मग हरभऱ्याच्या ‘या’ सुधारित जातींची अवश्य लागवड करा

Gram Farming

Gram Farming : खरीप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. भात, सोयाबीन, कापूस अशा विविध पिकांची येत्या काही दिवसांनी हार्वेस्टिंग सुरू होणार आहे. राज्यात सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. भात अर्थातच धान पिकाची देखील पूर्व विदर्भात आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते. याशिवाय इतरही अन्य पिकांची खरीप हंगामात … Read more

Harbhra Lagwad : शेतकऱ्यांनो सावधान ! हरभरा पिकाला युरिया लावू नका, होणार मोठं नुकसान ; कृषी तज्ञांचा इशारा

harbhara lagwad

Harbhra Lagwad : यंदा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठा त्रासदायक राहिला आहे. खरीप हंगामात सुरुवातीच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. यातून कसेबसे शेतकऱ्यांनी पीक वाचवले मात्र शेवटी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे खरिपात नुकसान झालं असलं तरी देखील रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध झाला आहे. पाण्याचा मुबलक … Read more

Harbhra Lagwad Mahiti : हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव ; असे करा नियंत्रण, नाहीतर….

harbhara lagwad

Harbhra Lagwad Mahiti : सध्या रब्बी हंगामातील पीक व्यवस्थापनासाठी शेतकरी राजा लगबग करत आहे. रब्बी हंगामात शेतकरी गहू हरभरा जवस यांसारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र समवेतच संपूर्ण भारतात हवामानात होत असलेल्या बदलामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आले आहेत. पिकांवर वेगवेगळ्या रोगांचे सावट पाहायला मिळत आहे. तापमानात होत असलेल्या … Read more

हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्यास असं करा नियंत्रण ; नाहीतर….

harbhra lagwad

Harbhra Lagwad : खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून पूर्ण वाया गेला आहे. अतिवृष्टीमुळे खरिपात शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळाल आहे. दरम्यान आता राज्यात हवामान बदलामुळे रब्बी हंगामातील पिके देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. खरं पाहता राज्यात सध्या ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस आणि धुके यामुळे पिकांवर वेगवेगळ्या रोगांचे सावट येऊ शकते असं सांगितलं जात आहे. हरभरा पिकावर … Read more

Harbhra Lagwad : हरभरा लागवड केलीय नव्ह ! मग घाटेअळीचा हल्ला झाल्यास ‘हे’ काम करा ; नाहीतर यंदा….

harbhra lagwad

Harbhra Lagwad : सध्या संपूर्ण देशात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामात शेतकरी बांधव गहू आणि हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. हरभरा पिकाची आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. खरं पाहता हरभरा पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. मात्र अनेकदा हरभरा पिकावर वेगवेगळ्या कीटकांचे आणि रोगांचे सावट पाहायला मिळते. यामध्ये घाटे … Read more