शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! हरभऱ्याचा नवीन वाण विकसित, परभणी कृषी विद्यापीठाची कामगिरी

Harbhra Lagwad

Harbhra Lagwad : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने हरभऱ्याचा एक नवीन वाण विकसित केला आहे. हा वाण महाराष्ट्र राज्यासाठी शिफारशीत करण्यात आला असून नुकतेच या वाणाचा समावेश भारताच्‍या राजपत्रात करण्‍यात आला आहे. खरे तर सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांची पेरणी सुरु झाली आहे. हरभरा पिकाबाबत बोलायचं झालं तर हरभऱ्याची … Read more

महाराष्ट्रात लागवडीसाठी उपयुक्त हरभऱ्याच्या टॉप 3 सुधारित जाती आणि त्यांच्या विशेषता ! वाचा….

Harbhra Lagwad

Harbhra Lagwad : यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरंतर राज्यात रब्बी हंगामामध्ये गहू आणि हरभरा या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जिरायती हरभऱ्याचे लागवड ही ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात झाली पाहिजे. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात जिरायती भागात हरभऱ्याची लागवड झाल्यास परतीच्या पावसाचा पिकाला फायदा … Read more

Harbhra Lagwad : हरभरा पिकात मररोगाचा प्रादुर्भाव ; असं करा व्यवस्थापन, होणार फायदा

harbhara lagwad

Harbhra Lagwad : हरभरा हे रब्बी हंगामातील एक मुख्य पीक आहे. या पिकाची महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. खरं पाहता हरभरा पिकातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळतं. यामुळे अलीकडे या पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येते. मात्र असे असले तरी अनेकदा हवामानातील बदलामुळे हरभरा पिकावर विल्ट डिसीज अर्थातच मर रोग मोठ्या प्रमाणात … Read more

Harbhra Lagwad : शेतकऱ्यांनो सावधान ! हरभरा पिकाला युरिया लावू नका, होणार मोठं नुकसान ; कृषी तज्ञांचा इशारा

harbhara lagwad

Harbhra Lagwad : यंदा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठा त्रासदायक राहिला आहे. खरीप हंगामात सुरुवातीच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. यातून कसेबसे शेतकऱ्यांनी पीक वाचवले मात्र शेवटी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे खरिपात नुकसान झालं असलं तरी देखील रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध झाला आहे. पाण्याचा मुबलक … Read more

हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्यास असं करा नियंत्रण ; नाहीतर….

harbhra lagwad

Harbhra Lagwad : खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून पूर्ण वाया गेला आहे. अतिवृष्टीमुळे खरिपात शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळाल आहे. दरम्यान आता राज्यात हवामान बदलामुळे रब्बी हंगामातील पिके देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. खरं पाहता राज्यात सध्या ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस आणि धुके यामुळे पिकांवर वेगवेगळ्या रोगांचे सावट येऊ शकते असं सांगितलं जात आहे. हरभरा पिकावर … Read more

Harbhra Lagwad : हरभरा लागवड केलीय नव्ह ! मग घाटेअळीचा हल्ला झाल्यास ‘हे’ काम करा ; नाहीतर यंदा….

harbhra lagwad

Harbhra Lagwad : सध्या संपूर्ण देशात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामात शेतकरी बांधव गहू आणि हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. हरभरा पिकाची आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. खरं पाहता हरभरा पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. मात्र अनेकदा हरभरा पिकावर वेगवेगळ्या कीटकांचे आणि रोगांचे सावट पाहायला मिळते. यामध्ये घाटे … Read more