‘एमआयएम’च्या प्रस्तावावर भाजप-शिवसेनेची सडेतोड प्रतिक्रिया

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Maharashtra Politics :- महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र शिवसेना व भाजपनेही यावर सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे, ’जो पक्ष औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकतो. तो शिवसेना, महाराष्ट्र आणि … Read more

मोठी बातमी : आता खासदार सुजय विखे करणार असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Ahmednagar Politics:- अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे नेहमीच वेगळ्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले आहेत खासदार म्हणून संसदेत अहमदनगर जिल्ह्याचे प्रश्न मांडताना त्यांनी आक्रमकपणा दाखवला आहे. तर वयोश्री योजने मधील वस्तू वाटपाच्या कार्यक्रमात वयोवृद्ध नागरिकांमध्ये रमून जाऊन अगदी त्यांच्या पायाशी बसून त्यांच्याशी अपुलीकने गप्पागोष्टी करणारे डॉक्टर … Read more

आरोग्यमंत्र्यांच्या आश्वसनानंतर पाथर्डी रुग्णालयातील सत्याग्रह आंदोलन मागे

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयाबाबत विविध मागण्या व अनागोंदी कारभाराविरोधात सुरु असलेलं सत्याग्रह आंदोलन अखेर आश्वासनानंतर मागे घेतले आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी भेट देऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून सर्व मागण्या सोडविण्याची ग्वाही दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. दरम्यान गेल्या पाच दिवसांपासून … Read more

Corona Vaccin : राज्यात कोरोना लस बंधनकारक नाही, मात्र…

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- राज्यात लस घेणं बंधनकारक नाही, मात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी लस घेणे नागरिकांना भाग पाडू. राज्यात लसीकरण समाधानकारक असून, लसीची सक्ती नसली तरी आम्ही नागरिकांना विनंती करू, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात कोरोना लसीचे दोनही डोस घेणे आवश्यक असल्याची स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोरोना … Read more

राज्यातील शाळा उघडण्यावर ‘या’ दिवशी निर्णय होण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  कोरोना संसर्गाच्या तिसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव पाहता राज्यातील शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. व विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहता यावर पुन्हा निर्णय घेण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सध्या बंद असलेल्या शाळा उघडण्यावर सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या त्यासाठी सकारात्मक आहेत. या … Read more

शाळा सुरू करण्याबाबत 15 दिवसांनी निर्णय: आरोग्य मंत्री टोपे

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  राज्यात वाढत्या कोरोनामुळे पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. शाळा बंद करण्याच्या निर्णयाला अनेकांनी विरोध केला आहे. यावर राजेश टोपे म्हणाले की, शाळा सुरू करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असून याबाबत 15 दिवसांनी परिस्थिती पाहून पुनर्विचार केला जाईल. लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण कमी असल्याने अनेकांनी शाळा सुरू करण्याची … Read more

बिग ब्रेकिंग : तर राज्यातील दारुची दुकानंही बंद….

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  कोरोनाच्या ओमायक्रॉनचा संसर्ग राज्यात आणि देशात झपाट्याने वाढत असताना, शनिवारी काही निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये दारूच्या दुकानावर गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. याची अंमलबाजवणी सोमवारपासून करण्यात येणार आहे. पुढे बोलताना टोपे म्हणाले की, सकाळी … Read more

आरोग्यमंत्रीनी दिला धोक्याचा इशारा ! कोरोनाची तिसऱ्या लाटेकडे वाटचाल

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून, गुरुवारी रुग्णसंख्येने ३६ हजारांचा टप्पा गाठला आहे. वाढता प्रादुर्भाव पाहता आपली तिसऱ्या लाटेकडे वाटचाल चालली असल्याचा अंदाज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. टोपे हे जालना येथे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची … Read more

कोरोना संदर्भात मंत्रिमंडळाची बैठक; लॉकडाऊन बाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री, वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. रुग्णसंख्या वाढीचा धोका लक्षात घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यामध्ये आज कोरोना संदर्भात आढावा बैठक झाली आहे. या बैठकीत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. या … Read more

मोठी बातमी ! राज्यात तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी राज्यात तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वाढती गर्दी आणि रुग्णसंख्या पाहता निर्बंध अधिक कडक करण्याचा विचार राज्यसरकारने केला आहे. राज्यातील वाढता कोरोनाचा pआकडा पाहता प्रशासन सतर्क झालं आहे. सध्या राज्यात दररोज 10 हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत असल्याने … Read more

राज्यातील लॉकडाऊन बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे महत्वाचे विधान

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. शिवाय, ओमायक्रॉनच्या रूग्ण संख्येतही वाढ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून कठोर निर्बंध लावण्याच्या हालाचाली सुरू झाल्या आहेत.(Health minister Rajesh Tope) यातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात लॉकडाऊन बाबत महत्वाचे विधान केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव … Read more

राज्यावर पुन्हा कठोर निर्बंधाचे संकट…आरोग्यमंत्र्यांचे महत्वाचे विधान

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- राज्यात आज दिवसभरात राज्यात पाच हजारांपेक्षाही जास्त नवीन करोना रूग्ण आढळून आले आहेत. राज्य सरकारने सावधगिरीच्या दृष्टीने निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे.(Health minister Rajesh Tope) या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. या बैठकीत कोरोना निर्बंधांसह, संभाव्य धोका आणि उपाययोजनांबाबत चर्चा झाल्याची माहिती आरोग्यमंत्री … Read more

नव्या निर्बंधांचे पालन करुनच सण, उत्सव साजरे करा – मंत्री राजेश टोपे

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :-  ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत, त्यामुळे नागरिकांनी या नियमांचे पालन करुनच नव्या वर्षाचे स्वागत व आगामी सण, उत्सव साजरे करावेत, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुंटुब कल्याणमंत्री राजेश टोपे यांनी केले. आज येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.(Minister Rajesh Tope) श्री. … Read more

कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयास २८.८४ कोटींची मान्यता : आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी आरोग्य मंत्रालयाकडे निवडून आल्यापासून पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेऊन महाविकास आघाडी सरकारने कोपरगावला १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी दिली होती. पुढील प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी सुरु असलेल्या पाठपुराव्याची आरोग्य विभागाने दखल घेऊन कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयास २८.८४ … Read more

तिसऱ्या लाटेत एवढे लाख लोकांना कोरोनाची बाधा होईल; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला अंदाज

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- देशात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या दोन लाटांचा सामना देशाने केला आहे. यामध्ये अनेकांना कोरोनाची बाधा झाली तसेच अनेकांचा यामध्ये बळी देखील गेला आहे. तसेच कोरोनाची सर्वाधिक वाढ हि महाराष्ट्रात आढळून आली आहे. दरम्यान तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम असून आता यासंदर्भात एक महत्वाची … Read more

शाळा सुरु करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- कोरोनामुळे सगळ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खूप परिणाम झाला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करता शाळा, महाविद्यालय कधी सुरु होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान अशातच आता राज्यातील शाळा उघडण्याबाबत राजेश टोपे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये … Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले सकारात्मक निर्णय लवकरच..

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- राज्यात कोविड-१९चे निर्बंध हटवण्यासंदर्भात राज्य सरकारच्या टास्क फोर्स, आरोग्य विभाग व आपत्ती निवारण यंत्रणेसह सर्वांची मते प्राप्त झाली असल्याने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेतील, असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यानी दिले आहेत. राज्य सरकारकडून सध्या कोरोनाच्या निर्बंधातून दिलासा मिळण्याबाबत नागरीकांना अपेक्षा असल्याबाबत आरोग्यमंत्र्याना विचारणा केली … Read more

मोठी बातमी : राज्याच्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार ! जाणून घ्या अहमदनगरचा समावेश आहे कि नाही ?

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-राज्यातील करोनाच्या रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेता ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचं प्रमाण घटत आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, राज्यातल्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध … Read more