बेड नाहीत हे उत्तर अजिबात सहन करणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-राज्यात १५ दिवसांच्या लॉकाडाउची घोषणा करण्यात आलेली आहे. दरम्यान, आज राज्याचे आरोग्यमंत्री यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत, संबंधितांना काही महत्वपूर्ण सूचना देखील केल्या आहेत. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली. यावेळ त्यांनी बेड्सच्या तुटवडयाच्या मुद्याबाबत देखील माहिती दिली. बेड्स नाही हे उत्तर मी कदापि सहन करणार नाही, रूग्णसंख्येनुसार … Read more

प्रत्येक जिल्ह्यात उभारणार लिक्वेड ऑक्सिजन प्लॅन्ट

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- प्रत्येक जिल्ह्यात लिक्वेड ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणी करावी, विद्युत शवदाहिनी उभारून ती कार्यान्वित करावी, रेमडेसिव्हीर कलेक्टरच्या नियंत्रणाखाली खासगी हॉस्पिटलला देण्यात यावे आदी निर्णय रविवारी टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी टास्क फोर्सची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक पार पडली. … Read more

रेमडेसीव्हिरची निर्यात तात्काळ थांबवा…

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-राज्यातील कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना परिस्थिती आकडेवारीसह मांडली. सध्या राज्याला 50 हजार रेमडेसीव्हिर इंजेक्शनची गरज आहे. पुढील महिन्यात हा आकडा एक लाखाहून अधिक जाणार आहे. राज्यात रेमडेसीव्हिरची कमतरता आहे. त्यामुळे रेमडेसव्हिरची निर्यात तात्काळ थांबवण्यात यावी, … Read more

आरोग्यमंत्र्यांचे आदेश, रेमडेसीवीरचे उत्पादन दुप्पट करा

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-महाराष्ट्रासाठी लागणाऱ्या रेमडेसीवीर उपलब्धतेसाठी औषधाचे उत्पादन दुप्पट करावे, असे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रेमडेसीवीर बनवणाऱ्या सात कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना दिले. गुरुवारी सायंकाळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रेमडेसीवीर बनवणाऱ्या सात कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. याबैठकीला एफडीए मंत्री राजेंद्र शिंगणे आणि एफडीएचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या गंभीर … Read more

केंद्र आणि राज्य शासनाने हातात हात घालून जनतेला वाचवलं पाहिजे – आरोग्यमंत्री राजेश टोपे

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-कोरोना लसीकरणात महाराष्ट्र देशात अग्रेसर राज्य आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी दर आठवड्याला ४० लाख डोसेस देण्याची मागणी राज्याने केंद्र शासनाला केली आहे. मात्र त्याला प्रतिसाद देताना केंद्राकडून आज साडेसात लाख डोस पाठविण्यात आले. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त असताना आणि देशातील एकूण रुग्णांपैकी ५५ … Read more

लॉकडाऊन होणार कि नाही? आरोग्यमंत्री म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- राज्यात 2 एप्रिलपासून 50 टक्के लॉकडाऊन लागणार अशा चर्चा होत्या. मात्र लगेचच लॉकडाऊन लागेल असे नाही, मात्र तरीही तशी तयारी सुरू करून ठेवावी लागते असे सूचक विधान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. लॉकडाऊन ही प्रक्रिया कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महत्त्वाची असते. 15 दिवस जर कोणी गर्दीच्या ठिकाणी गेलंच … Read more

लॉकडाउनचा निर्णय तात्काळ घेतला जात नाही,निर्बंध कडक करत जावं लागतं…

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-लॉकडाउन हा शेवटी विचार करुन निर्णय घेण्याचा विषय आहे. जसं निर्बंध कडक करायचे असतील तर कसे करायचे, उद्योगांना हात लावू नये, स्थलांतरित मजुरांचा मुद्दा उपसिथ्त झालेल्या क्षेत्राला हात लावू नये वैगेरे अशा अनेक गोष्टींचा अभ्यास होत असतो. त्या अभ्यासातून , परिस्थितीवर नजर ठेवून नंतर निर्णय घेतला जात असतो. त्यामुळे तात्काळ … Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे लॉकडाऊनबाबत स्पष्टीकरण..

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- राज्यात लॉकडाऊनच्या दृष्टीने तयारीला लागा, अशा सूचना काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेनंतर भाजप आणि मनसेनं सरकारवर जोरदार निशाणा साधला. गरीब आणि सर्वसामान्य लोकांना आता लॉकडाऊन परवडणार नाही, असं म्हणत या दोन्ही पक्षांनी लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली आहे. लॉकडाऊनवरून राज्य सरकारवर सध्या … Read more

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत आरोग्य मंत्र्यांनी केले मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कडक लॉकडाऊन करण्यावर येत्या दोन दिवसात निर्णय होणार आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत राहिली तर काही शहरात लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा … Read more

पुन्हा लॉकडाऊन नाही, तर ‘हे’ करणार : आरोग्य मंत्री

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. कोविड नियंत्रण उपाययोजना सुरू आहे. राज्यात लवकरच कडक निर्बंध लावले जाणार आहे. पुन्हा लॉकडाउन न करता कडक निर्बंध आणणार आहे. राज्य सरकार लवकरच नवीन नियामवली जाहीर करणार आहे’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना … Read more