काय ती हिरवळ, काय तो निसर्ग…! ‘हे’ आहेत राज्यातील 3 लोकप्रिय पर्यटन स्थळ ; पावसाळी पर्यटनासाठी ठरणार सर्वोत्कृष्ट

Maharashtra Famous Picnic Spot

Maharashtra Famous Picnic Spot : भारतीय हवामान खात्याने लवकरच राज्यातील तळ कोकणात मान्सूनचे आगमन होणार असे म्हटले आहे. 10 जूनच्या सुमारास मानसून कोकणसह मुंबईत दाखल होणार असा अंदाज आहे. एकंदरीत पावसाळा आता जवळ आला आहे. यामुळे, शेतकऱ्यांची पावले ज्याप्रमाणे शेतशिवाराकडे वळणार आहेत त्याचप्रमाणे पर्यटकांची पावले देखील पर्यटन स्थळांकडे वळणार आहेत. पावसाळ्यात अनेक जण पिकनिक साठी … Read more

समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाणेचा टप्पा झाला पूर्ण ! दोन पूल, दोन बोगदे अन एक इंटरचेंज; काय आहेत या मार्गाच्या विशेषता?

Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : मुंबई आणि नागपूर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार केला जात आहे. हा महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तयार होत असून राज्य शासनाचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे विदर्भाच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. म्हणून वर्तमान उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम … Read more