Indian Railways : का लिहिले जातात भारतीय रेल्वेच्या स्थानकांवर हे शब्द? जाणून घ्या यामागचं रंजक कारण

Indian Railways : भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील सगळ्यात मोठे रेल्वे नेटवर्क असून देशभरात एकूण 7 हजार 349 रेल्वे स्थानक आहेत. दररोज देशात कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करत असतात. अनेकांना एखाद्या ठिकाणी प्रवास करायचे असेल तर ते रेल्वे प्रवासाला प्राधान्य देत असतात. भारतात अशी फार कमी लोक आहेत ज्यांनी कधीच रेल्वेने प्रवास केला नाही. अनेक … Read more

Indian Railways : डब्यावर असणाऱ्या ‘या’ अक्षरांमुळे वाचतो तुमचा जीव! कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Indian Railways : भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी मानली जाते. रेल्वेच्या दररोज हजारो गाड्या धावत असतात. या रेल्वे गाड्यांमधून लाखो प्रवासी दररोज प्रवास करत असतात. त्यामुळे सर्वात जास्त भारतीयांचे आर्थिक जीवन हे रेल्वेवर अवलंबून आहे. जरी लाखो प्रवाशी रेल्वेने प्रवास करत असले तरीही रेल्वेच्या बाबत काही रंजक गोष्टी अनेकांना माहिती नसतात. अनेकदा तुम्ही रेल्वेच्या डब्यांवर X … Read more

Indian Railways : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ लोकांना मिळणार तिकिटात भरघोस सूट

Indian Railways : मागील दोन दशकांमध्ये रेल्वे सवलती हा खूप गाजलेला विषय आहे. रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी अनेक सवलती उपलब्ध करून देत असते. ज्याचा फायदा काही प्रवाशी माहिती असल्यामुळे घेतात तर काही प्रवाशांना याबद्दल कोणतीच माहिती नसते. तसेच रेल्वेने काही नियम खूप कडक केले आहेत. अशातच आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. … Read more

Indian Railways Rules: प्रवास करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर होणार ..

Indian Railways Rules: लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी आपल्या देशात आज देखील मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिला जातो. याच मुख्य कारण म्हणजे प्रवाशांना रेल्वेमध्ये कमी किमतीमध्ये अनेक सुविधा मिळतात. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो आज देखील अनेक प्रवाशांना भारतीय रेल्वेच्या नियमांची माहिती नसते ज्यामुळे त्यांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागते. आम्ही तुम्हाला सांगतो रेल्वे बोर्ड प्रवाशांची सोय लक्षात घेऊन नियम बनवते … Read more

Indian Railways : भारतातील या रेल्वे स्थानकावरून मिळते थेट परदेशात एन्ट्री, प्रवासी चालतही जाऊ शकतात…

Indian Railways : रेल्वेचे आपल्या देशासाठी खूप मोठे योगदान आहे. भारताचे सर्वात मोठे दळणवळणाचे साधन म्हणून रेल्वेला ओळखले जाते. भारतीय रेल्वेतून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. रेल्वेचा प्रवास हा सुखकर आणि स्वस्तात मानला जातो. आज तुम्हाला २ भारतीय रेल्वेस्थानकांबद्दल असे काही सांगणार आहोत जे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. भारतात अशी दोन रेल्वे स्थानके … Read more

Indian Railways : महागाईत दिलासा ! रेल्वे प्रवास झाला खूपच स्वस्त ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Indian Railways :  भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेत ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय रेल्वेने आता AC-3 इकॉनॉमी क्लास (टियर 3) चे भाडे स्वस्त केले आहे. यासोबतच रेल्वेने पूर्वीप्रमाणेच बेडिंग रोल सिस्टिम लागू राहणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे आता प्रवासांना रेल्वेच्या एसी-३ इकॉनॉमी कोचमधून प्रवास करणे पुन्हा स्वस्त झाले आहे. रेल्वे बोर्डाने … Read more

Indian Railways: काय सांगता ! एक लिटर डिझेलमध्ये ट्रेन धावते ‘इतके’ किलोमीटर ; जाणून तुम्हाला धक्का बसेल..

Indian Railways: आज आपल्या देशात दररोज करोडो नागरिक रेल्वेने प्रवास करता. याचा मुख्य कारण म्हणजे कमी किमतीमध्ये प्रवासांना जास्त सुविधा मिळतात. एकट्या मुंबई शहरात रेल्वे हजारो फेऱ्या मारते. यातच तुम्ही कधी विचार केला आहे का ? एक लीटर डिझेलमध्ये ट्रेन किती मायलेज देत असेल आणि किती किमी धावत असेल नाही ना तर आज आम्ही तुम्हाला याबाबत … Read more

Indian Railways : होळीपूर्वी करोडो प्रवाशांसाठी रेल्वेने दिली खुशखबर, आता…

Indian Railways : दरवर्षी देशभरात होळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. अनेकजण शिक्षणासाठी तर कोणी नोकरीसाठी बाहेरगावी असतात. त्यामुळे ते होळीसाठी आपल्या घरी जातात. जर तुम्हीही होळीसाठी घरी जात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण होळीपूर्वी रेल्वेने करोडो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. धुक्यामुळे रद्द केलेल्या गाड्या पुन्हा एकदा पूर्ववत केल्या असून … Read more

Indian Railways : ट्रेनला उशीर झाला तर काळजी करू नका, आता रेल्वेच देईल तुम्हाला रिफंड

Indian Railways : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. कधी कधी काही कारणांमुळे रेल्वेला उशीर होतो त्यामुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. परंतु, आता जर तुमच्या रेल्वेला उशीर झाला तर काळजी करू नका. कारण आता रेल्वेला उशीर झाला तर तुम्हाला रेल्वे प्रशासनाकडून रिफंड मिळणार आहे. अनेक प्रवाशांना रेल्वेच्या या नियमांबद्दल माहिती … Read more

Indian Railways : खुशखबर! आता विमानतळाप्रमाणे चमकणार रेल्वे स्टेशन, होणार ‘हा’ बदल

Indian Railways : जर तुम्ही दररोज रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक गुडन्यूज आहे. प्रवाशांच्या हितासाठी रेल्वे सतत नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत असते. कारण रेल्वे मंत्रालयाकडून आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद या रेल्वे स्थानकावर विमानतळासारखी सुविधा उपलब्ध होणार आहे. लवकरच या स्थानकाचे चित्र बदलले जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या … Read more

Indian Railways : महिलांसाठी आनंदाची बातमी! आता कोणत्याही परिस्थितीत मिळणार रेल्वेचे कन्फर्म सीट

Indian Railways : भारतीय रेल्वे प्रशासन सतत प्रवाशांसाठी नवनवीन सुविधा सुरु करत असते, परंतु काही प्रवाशांना याबद्दल कोणतीही माहिती नसते त्यामुळे त्यांना या सुविधेचा लाभ घेता येत नाही. रेल्वे प्रशासनाने आता महिलांसाठी खास सुविधा सुरु केली आहे. रेल्वेकडून महिलांसाठी बर्थ आरक्षित निश्चित करण्यात आले आहे. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. … Read more

Indian Railways : ट्रेनला उशीर झालाय? काळजी करू नका फक्त 20 रुपयांत मिळेल हॉटेलसारखी सुविधा

Indian Railways : भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी अनेक सेवा सुरू केल्या आहेत. बऱ्याचदा प्रवासी लांब पल्ल्यासाठी दोन रेल्वेचे तिकीट बुक करतात. परंतु, कधी कधी प्रवासादरम्यान पहिली ट्रेन लेट आल्याने प्रवाशांची दुसरी ट्रेन सुटते. त्यामुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. परंतु, जर तुमच्याही ट्रेनला उशीर झाला तर तुम्हाला स्टेशनवर रात्र घालवावी लागणार नाही. कारण … Read more

Indian Railways : रेल्वे स्थानकांवरील नावाच्या फलकांचा रंग पिवळा का असतो? जाणून घ्या मोठे कारण

Indian Railways : भारतीय रेल्वे ही सर्वसामान्यांची जीवनदायी म्हणून ओळखली जाते. या रेल्वेने देशातील लाखो लोक रोज प्रवास करत असतात. यामध्ये दररोज 20,000 पेक्षा जास्त ट्रेन चालवते आणि सुमारे 7,000 स्थानकांमधून जातात. अशा वेळी जर तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुम्ही कधी रेल्वे स्थानकावरील नावाच्या फलकांचे निरीक्षण केले आहे का? या फलकांना फक्त एकच … Read more

Indian Railways : प्रवाशांसाठी खुशखबर! रेल्वेमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, होणार असा फायदा

Indian Railways : देशातील कित्येक जण दररोज रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेचा प्रवास हा कमी खर्चिक आणि आनंदायी असतो. अशातच रेल्वे प्रशासन आपल्या प्रवाशांसाठी सतत नवनवीन नियम आणि सोयी उपलब्ध करून देत असते.ज्याचा फायदा प्रवाशांना होतो. जर तुम्हीही दररोज रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता काही वर्षांत देशाला रेल्वेचे … Read more

Indian Railways : मस्तच! आता तिकिटाशिवाय करता येणार प्रवास, जाणून घ्या रेल्वेचा नियम

Indian Railways : देशात भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, अनेक प्रवाशांना रेल्वेच्या नियमांबद्दल पुरेशी माहिती नसते. त्यामुळे त्यांना काही सेवेचा लाभ घेता नाही किंवा त्यांच्याकडून नकळत रेल्वेचा नियम मोडला जातो. जर तुम्हीही रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळाले नसेल, तर तुम्ही विना तिकीट रेल्वेमध्ये चढू शकता. … Read more

Indian Railways : सुरूवातीला आणि शेवटीच का बसवले जातात जनरल डबे, जाणून घ्या यामागचे कारण..

Indian Railways : भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी मानली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रेल्वेचे तिकीट खूप कमी असते. त्यामुळे अनेकजण रेल्वेने प्रवास करत असतात. आपल्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे अनेक सुविधा उपलब्ध करून देत असते. तसेच प्रवाशांच्या हितासाठी रेल्वेने अनके नियम खूप कडक केले आहेत. याची काही प्रवाशांना माहित नसते. जर चुकून हे नियम मोडले तर त्यांना … Read more

Indian Railways : ‘या’ परिस्थितीत प्रवाशांना ओढता येते रेल्वेची साखळी, जाणून घ्या नवीन नियम

Indian Railways : देशातील अनेकजण रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेने काही नियम कडक केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे रेल्वेत विनाकारण अलार्म साखळी ओढणे हा कायदेशीर अपराध मानण्यात येतो. रेल्वेत असणाऱ्या अलार्मचा वापर फक्त आपत्कालीन परिस्थितीतच करतात. परंतु, सध्या अनेकजण अशी कृती करतात. आता प्रवाशांना असे करणे महागात पडू शकते. कारण आरोप सिद्ध झाल्यास आर्थिक दंडासोबतच … Read more

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने सुरू केली ‘ही’ अप्रतिम सुविधा…

Indian Railways : आता रेल्वेमध्ये कोणीही उपाशी राहणार नाही. कारण भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी ऑनलाइन जेवण देण्याची सुविधा राबवली जात आहे. मात्र आता रेल्वेने प्रवाशांना व्हॉट्सअॅपवरून जेवण ऑर्डर करण्याचा पर्याय दिला आहे. व्हॉट्सअॅपद्वारे खाद्यपदार्थ मागवता येतील ई-कॅटरिंग सेवा ग्राहकांना केंद्रित करण्यासाठी रेल्वेने हा उपक्रम सुरू केला आहे. जेवण ऑर्डर करण्यासाठी रेल्वेकडून एक व्हॉट्सअॅप नंबरही जारी करण्यात … Read more